Рет қаралды 23,331
पुणे, अत्यंत शांत शहर. पण १९७६ साली पुण्यात एक अशी घटना घडली होती, ज्या घटनेने फक्त महाराष्ट्रच नाही तर अख्खा देश हादरला होता. जानेवारी १९७६ ते मार्च १९७७ म्हणजे साधारण वर्षभराचा हा कालावधी. याच कालावधीत झाले होते तब्बल दहा खून. चार आरोपी आणि शिक्षा फाशी. हेच ते पुण्यातलं थरारक जोशी-अभ्यंकर हत्याकांड. याच हत्याकांडाबद्दल मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे...