Рет қаралды 192,385
संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.
----------------------------------------------------------------------------------
Other Forts Video :
१ ) घनगड किल्ला : • Ghangad | पुरंदरच्या त...
२ )जंजिरा किल्ला : • मुरुड जंजिरा आणि संभाज...
३ )सरसगड किल्ला: • Sarasgad fort l सरसगड ...
४ )रामशेज किल्ला : • रामशेज किल्ला - तब्बल ...
५ )सुधागड किल्ला : • Sudhagad Fort | किल्ले...
६ )सागरगड किल्ला: • Sagargad Fort |पुरंदरच...
७ )कुलाबा किल्ला : • कुलाबा किल्ला - मराठा ...
८ ) पुरंदर किल्ला : • purandar fort | पुरंदर...
----------------------------------------------------------------------------------
इतर समाधी स्थल :
१ )तानाजी मालुसरे समाधी: • तानाजी मालुसरे ह्यांची...
२ )कान्होजी आंग्रे समाधी: • Kanhoji Angre "समुद्र ...
३ )संभाजी महाराज समाधी: • Sambhaji maharajan chi...
४ )बाळाजी चिटणीस समाधी: • संभाजी महाराजांनी बाळा...
----------------------------------------------------------------------------------
For Latest Updates,Follow us at -
Instagram : / swarajyacha_chava
Facebook : / swarajyachachava
----------------------------------------------------------------------------------