💐💐अतिशय शांतपणे सुप्रिया ताईंनी बोलणे ऐकून घेतले. हीच खासियत आहे आमच्या ताईंची. म्हणूनच ताई आमच्या बारामती मतदार संघातून प्रचंड बहुमतांनी विजयी होतात. 💐💐🙏🙏
@gajananraogadge2347Ай бұрын
Evdhe, paise, tar, dukan, safa, karyale, theva,
@shobhaambekar6446Ай бұрын
अरे ह्याच बायका राष्ट्रवादी च्या ऑफिस मध्ये 1500साठी फॉर्म भरून पैसे घेतात आणि आम्हाला पैसे नको म्हणतात.😂😂
@ghannilgajbhiye30352 ай бұрын
लय मस्त आजी स्वाभिमानी महाराष्ट्राचा आवाज
@arunkamble47172 ай бұрын
ताईचे व आजीला धन्यवाद
@marutikanurkar77532 ай бұрын
या माऊलीची तळमळ आहे. आम्ही शेतात राबराब राबतो, घाम गाळतो त्या घामाचे पैसे हवे आहेत, आमच्या पिकाला हमीभाव द्या , १५०० रुपयाची आम्हाला गरज नाही. . व्वा माऊली .👌👌👌👌👌
@shobhapisal19022 ай бұрын
आजी किती छान बोलल्या🙏🙏🙏🙏
@vishwanathpatil74752 ай бұрын
संपूर्ण दारू बंदी झालीच पाहिजे ।
@akshaydeshmukh99582 ай бұрын
प्रत्येक गावात आल्यावर आमदार खासदार आल्यावर प्रश्न विचारा आणि हमीभावाची खात्री करुन घ्या अन्यथा खात्री नसल्यास आमदारकी खासदारकी सोडून द्यावी सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहू द्या
@kisanpise16322 ай бұрын
आजीबाईन अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. कष्टकरी शेतकऱ्यांचे अत्यंत जळजळीत वास्तव मांडले आहे. कष्टकरी शेतकऱ्यांनी दिवसरात्र काबाडकष्ट करून पिकविलेल्या शेतीमालाला योग्य भाव दिला तर शासनाच्या फुकटच्या योजनेची काहीच आवश्यक नाही हे आजीबाई परखड शब्दात शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याच बरोबर गावागावात खुलेआमपणे अवैध दारू विकल्या जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची तरुण मुले व्यसनी झाली आहेत हे सुद्धा अधोरेखित केले आहे हे मात्र कोणताही पक्ष सत्तेवर आला तरीही बदलू शकत नाही हा आजपर्यंतचा सर्वच राजकीय सत्ताधाऱ्यांचा अनुभव आहे.
@ashokgawde87602 ай бұрын
पण ते काही तुमच्या भल्यासाठी हे खैराती 1500 रू नाही वाटत. अहो ते आपली मताची झोळी भरते का बघत आहेत. तूमच्या शेतमालाला कोण विचारतो ? ? ?
@DilipNagare-cx9ys2 ай бұрын
आतिशय आनंद झाला या स्वाभिमानी आईचा
@vijayadhumal56272 ай бұрын
बरोबर आहे आहे आजीच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे ताई
@shivajiwavare73432 ай бұрын
आज्जीचे शांत पणे ऐकून घेतले ताई पण ह्या स्वाभिमानी महिलांना हमी भाव मिळवून द्या
@dattatraypawar60392 ай бұрын
लय भारी
@पिस्तुल-भुमीरेसिंगक्लब2 ай бұрын
❤❤ ताई तुमचं पहिलं अभिनंदन कारण प्ले भाषण चालू असताना प्रथम शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. मनापासून धन्यवाद शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा . ❤❤
@NandakumarBhosale-hb7je2 ай бұрын
आजही लोक स्वाभिमानी आहेत ज्वलंत उदाहरण
@gokuldeore50362 ай бұрын
आजींनी महाराष्ट्राची कन्या संसद रत्न खा.सुप्रियाताई सुळे समोर अतिशय योग्य मुद्दा मांडून ज्वलंत प्रश्नांवर भाष्य केले.ग्रेट सलाम आजींना 🙏
@rahulabhale89372 ай бұрын
आजी एकदम बरोबर बोललात भिक नकोय हमी भाव द्या दारू बंदी करा रोजगार निर्माण करा १५००/- देऊन गाजर नका देऊ
@sunilshinde88982 ай бұрын
आजीचं धाडस एक नंबर आहे भैया
@ranjitpatil25512 ай бұрын
जनता त्रस्त आहे. हे सिद्ध होतंय.
@sulochanalatkar3172 ай бұрын
माऊली बरोबर बोलतेय सुप्रिया ताई हे सर्वांचे दुःख समजून घेताहेत यावर उपाय करावा
@sunilmasalkar42632 ай бұрын
पहिला राजयातील गुटका बंद करा ,
@vivekchavan62012 ай бұрын
allredy on paper संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे, पण सरकारी कर्मचारी यांची संख्या किंवा असलेला पगार पुरत नसेल म्हणून नावाला काहीतरी केसेस करून पुन्हा रान मोकळे सोडले जाते
@JayashreePhadtare-p5j2 ай бұрын
💯💯आजीबाई🙏🙏
@RahulDeverale2 ай бұрын
जशी आजी साहेब बोलली तसंच आम्हालाही काल जळगाव मध्ये बोलायचं होतं पण आमच्याजवळ कोणी माईक दिला नाही खूप काही बोलण्यासारखं आहे पण काय आम्ही छोटे लोक पण आमच्यावर निवडणूक जिंकायची आहे हे विसरता 1500 रुपयांनी काहीही होत नाही शेतकरीच्या मालाला भाव हवा त्यालाच आम्ही मत देऊ विचार करा मुलींची फी माफ केली असं सांगतंय पन कुठे काय कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिक्षक फीज घेता आहे शेतकऱ्याने काय जीव द्यायचा का शेतकऱ्यांची मुलं शिकू शकत नाही त्यांना पण वाटतं आपले मुलं डॉक्टर व्हावे इंजिनियर व्हावे ज्या कॉलेजमध्ये फीस घेतली गेली त्या कॉलेजमध्ये त्या सरांना सस्पेंड करायला पाहिजे मुलींवर अत्याचार होतो कोलकत्ता मध्ये अजूनही काही निर्णय घेतला नाही
@dnyaneshwarwalke37332 ай бұрын
Right Speech
@kiranmore19882 ай бұрын
आतिशिय चांगले मुद्दे मांडले आजींनी व ते पूर्णपणे समजून घेण्यासाठी ताईंनी प्रयत्न केले व ते मी नोव्हेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनात मांडले तेही तुमचे नाव गाव सर्व च माहीतीचा तपशिल आपणास पाहावयास मिळेल
@creativitycorner552 ай бұрын
दारुबंदी झालीच पाहिजे😢
@ahilyashitole90072 ай бұрын
खरच शेतकरी कष्ट करून नुसताच मरतो आहे शेतकरी कधीच सुखी राहत नाही फक्त काम करून तोट्यातच असतो नेहमी
@JalindarMusale-g7q2 ай бұрын
खुप खुप छान आजी
@SangitaWadnereАй бұрын
कितीही वेळा खोट बोला,बार बार शिदे सरकार ❤❤❤❤❤
@sachindere3192 ай бұрын
Very nice
@ajabraobhosle743114 күн бұрын
धन्यवाद आजी
@ramchandradeo3274Ай бұрын
या अगोदर आपण आपले वडील वर्षानुवर्षं सत्तेत असताना शेत मालाचे भाव आकाशाला भिडले होतेका
@teachwithpranav332312 күн бұрын
लय मस्त आजी अभिमान आहे महाराष्ट्राचा आवाजबरोबर बोलताय
@BhausahebVidhate-z6eАй бұрын
तिला काय सांगते आजीबाई महाराष्ट्र वाटोळं त्यांनी केला
@rammore49042 ай бұрын
1500 रुपये Life time मीळणार की इलेक्शन पुरता तमाशा आहे हे सुद्धा सरकार ने स्पष्ट करावे
@sohamgameing68982 ай бұрын
लई छान❤🙏
@surendratayde58502 ай бұрын
Aaji Bai you are Great 😂❤❤
@uttamraokolhe14892 ай бұрын
Very good
@JalindarKalje2 ай бұрын
आजी 100 टक्के खर बोलताहेत 1500रु.भिक कशाला घालताय देविचे घेऊन देविलाच द्यायचे तुम्ही कुठ तुमच्या खिशातले देताय
@kalyanpatil9732 ай бұрын
आजीने सत्य सांगितले शेतकऱ्यांच्या पिकास हमी भाव द्या आम्हाला पंधराशे रुपये भिक नको सल्ला त्या आजीला शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलल्या बंद
@dilipsonawane1924Ай бұрын
सुप्रिया ताई तुमच्या बापाने सुध्दा मोफत विजेची घोषणा केली होती आणि तुम्ही पण तेच सांगत आहेत आता खोटे बोलणे सोडा लोक आता हुशार झाली आहेत
@avinashsuryawanshi77902 ай бұрын
सगळ्यांना मान्य आहे पण तुम्हाला मान्य आहे का करना घोषित याच व्यासपीठावरून ताई
@latakhole74052 ай бұрын
आजी बाई अहो खरे बोलावे की शेतकऱ्यांचे नुकसान कोणाच्या राज्यात सत्तेवर असलेल्या पासुन झाले आत्महत्या कोणाच्या राज्यात सुरुवात झाली हे आजीबाईनी ओळखून तरी भाषण द्यावे
@dhanajikoyale22832 ай бұрын
सलाम या मायमाऊलीला खरच दुख माडलीय आजीने
@nareshbadnore53792 ай бұрын
अंतकरणात दडलेल्या या भावना सर्वांनी समजून घ्याव्यात महात्मा गांधी म्हणाले होते समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करा माझ्या दृष्टीकोनातून माझ्या दृष्टिकोनातून अंतकरण हेलावून टाकणारे मुद्दे आहेत.
@rameshshinde87142 ай бұрын
दारुचे कारखाने बंद करा म्हणजे पिणाऱ्या ची महिला तरुण वयात विधवा होणाऱ्यांची संख्या कमी होईल.
@PushpaKhiratkar2 ай бұрын
खुप छान ताई🎉🎉
@shrikantbagal28322 ай бұрын
Ajicha,Swabhiman Pahun nathmstk Zalo😂❤❤
@hemantdumbre56002 ай бұрын
महाराष्ट्र दारूच्या जास्त कंपन्या कोणाच्या आहेत
@HarishSawant-z7f2 ай бұрын
दारुबंदी कशी होईल ? कारण दारुचे कारखाने राजकारणी लोकांच्या संबंधित आहेत .
@Roshanpatil-h9j2 ай бұрын
शेतकऱ्या ना योग्य भाव दीला तर शेतकऱ्यांला दीड हजार ची गरज नाही जय जवान जय किसान
@sameergore94522 ай бұрын
Yes
@bhimraokore37932 ай бұрын
मा. सुप्रिया ताई झिंदाबाद, खरोखर ताई, सोयाबीन व कापसाला योग्य भाव तरी मिळालाच पाहिजे.जय महाराष्ट्र
@jyotiramzambare90822 ай бұрын
खरंच आहे आमचं त्यांना पाठिंबा आहे
@gokuldasjadhav10782 ай бұрын
Ajich Khar Ahe
@sanjaykhode55132 ай бұрын
सत्तेत नसताना प्रत्येक पक्षाला शेतकरी आठवतो मागील ३५ वर्षाचा ईतिहास आहे सत्तेत येणे व ति सत्ता टिकवण्यासाठी नवीन वाद योजना ' नवीन ऐजेडे फीट करणे हे काम सर्व पक्ष करीत आहेत शेतकऱ्याना लुबहून प्रत्येक सरकार चालत आहे एक पदवीधर शिक्षीत ३० वर्ष स्वतः शेती करणारा शेतकरी लिहत आहो जयहिन्द जय जवान जय किसान
@nanduhandge1467Ай бұрын
शरद पवार कृषी मंत्री असताना हे शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला असता तर ही वेळ आली नसती.
@shirishkharpude2025Ай бұрын
माझ्या ताईला ऊंदड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, श्री स्वामी समर्थ 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@BabaInamdar-zg2rp2 ай бұрын
शेतकऱ्याची स्वाभिमानी माऊली तुला दंडवत
@RamRokade-s2c10 күн бұрын
सुप्रिया सुळे यांनी दारूच्या कंपन्या बंद कराव्या मोर्चे काढावे आंदोलने काढावे
@ANANRAOG2 ай бұрын
रयतेचा आवाज आला आई.
@snehawarpe66895 күн бұрын
खूप छान
@MaheshMore-w7d8 күн бұрын
सुप्रियाताई बाबाना विचार नतर शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करा.
@sumitnagre95042 ай бұрын
आजि बरोबर बोलतेय ताई नको आम्हाला 1500 महिना आमच्या मालाला भाव मिळाला पाहिजे
@RajPadvi-c7v2 ай бұрын
या आजीचा वीडियो जास्तीत जास्त वायरल करा 🙏
@bhiruchavan5023Ай бұрын
Magachaya sarkarne kiti bhav dila he sudda paha
@HarishSawant-z7f2 ай бұрын
. Tax जेवढा माफ करणार तेवढी आधी च किंमत वाढवली तर त्या Tax माफीच फायदा काय उपयोग ? म्हणून किंमत न वाढता Tax माफी केली तर फायदा होईल ?
75 वर्षे झाली सरकारला दारुबंदी झाली नाही महाराष्ट्रात ॥ आणि दारुबंदी केली तर ते लोक vote करतील का ?
@solomondongardive89682 ай бұрын
Very nice demand of devakarbai who have mentioned reality of farmer.salute to her.
@solomondongardive89682 ай бұрын
(Reality of farmers)
@sunilshinde463220 күн бұрын
सुप़िया सुळे सरकार आले की आजीचे प्रश्न लक्षात ठेवा शेतकरी बॅन्ड😂😂😂😂
@shivajikamble26622 ай бұрын
माननीय मंत्रिमहाशयानी आजीबाईंचा संदेश क्रुतीत उतरावा नुकत्याच टाळ्या वाजवून पोट भरत नसते तरच आजीबाईला नमस्कार शोभेल नाहीतर सर्व कांही व्यर्थ.
@dattatoraskar9872 ай бұрын
जय जिजाऊ ताई
@krushnathore75882 ай бұрын
दारूचे कारखाने कुणाचे आहेत? दारू उत्पादक आणि विक्रेते यांना ह्या माऊलीचा तळतळाट नक्कीच भोगायला लावेल
@yashavantyadav74862 ай бұрын
बरोबर आहे
@anillunawat53192 ай бұрын
1500/- देण्यापेक्षा शेतीमालाला भाव देणे आवश्यक आहे देशातला छोटा शेतकरी भिकेला लागायची वेळ आली आहे त्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यापेक्षा त्यांना महिन्याला ₹2000 दिले असते तर शेतकरी किती खुश झाला असता कोण मूर्ख होता त्यांनी ही कल्पना सुचवली माहित नाही हा पैसा जनतेच्या टॅक्स मधला आहे त्याची विल्हेवाट अशी कशी तुम्ही लावू शकता टॅक्स पेरला काही किंमत आहे का नाही तुम्ही तर तुमच्या बापाचा माल आहे त्याप्रमाणे वागत आहात ज्यांनी ही कारस्थान केलं आहे त्यांना जनता सोडणार नाही
@priyabhosle12062 ай бұрын
दारू बंद झाली पाहिजे
@dnyanukakad81452 ай бұрын
आजी बाई 101%खरं बोलल्या कारण हे 1500 रु देने म्हणजे मत विकत घेणे आहे,
सुप्रियाताई दारूबंदी लक्षात ठेवा दारूबंदी व्हायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष द्या
@suvarnarajguru97112 ай бұрын
छान बोलले आजी
@ranjanaparthe3237Ай бұрын
तुच शिकवुण ठेवले आहे आज्जी ला
@kedaripowar9967Ай бұрын
✅️✅️✅️✅️✅️✅️✅️👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌 कीती विश्वास ठेवायचा आणि कुणावर ठेवायचा हे ऐकणार मग संसद मध्ये बोलणार सगळेच अवघड काम आहे
@nileshg67762 ай бұрын
दुधाला 35+ भाव दिला पाहीजे, पिकांना हमीभाव दिला पाहीजे कोणत्याही भिकेची गरज नाही सरकारकडून शेतकऱ्यांना.
@RaneDound5 күн бұрын
कोणताही पीक घेऊ द्या ताई कोणत्याही पिकाला सरकार कुठेही भाव देत नाही कोणता सरकार देत नाही ते फक्त निवडून येण्याच्या अगोदरच अशी आश्वासन देत आहे
@ramdastirukhe2082Ай бұрын
ग्रेट आजी
@smitasawant303724 күн бұрын
असचं जनतेने या नेत्यांच्या सभेला जाऊन यांना उघड पाडले पाहिजे तळागाळातील जनता जागृत होते आहे हेही नसे थोडके.
@ashokbhandare13032 ай бұрын
आम्हाला पंधराशे नको हे स्पष्ट महीला चे म्हनने आहे शेती मालाला भाव द्या
@dadasahebsayyad9664Ай бұрын
अतिशय सुंदर बातमी
@dadasahebsayyad9664Ай бұрын
प्रसिध केली आहे
@dadasahebsayyad9664Ай бұрын
सदरची बातमी
@dadasahebsayyad9664Ай бұрын
सवॆत्र पाठवा
@machhindrakhomne65342 ай бұрын
हे बाई बोल ति ते खरे आहे😅
@Kagde-uk3pv2 ай бұрын
❤
@deepakgawai71022 ай бұрын
सपकाळे काकूंना शॅलूट
@ajaypatil67942 ай бұрын
❤❤
@anupgaikwad704021 күн бұрын
वा कृषी मंत्र्याची मुलगी, कृषिमंत्री काय झोपला होता का इतके दिवस आता नाटक चालू आहेत
@sunandakukade9196Ай бұрын
खूपच छान आजीबाई चे बोलणे
@riyazuddinsheikh74462 ай бұрын
Aaji cha svabhiman , Maharashtra cha abhiman
@dattatraytidke542718 күн бұрын
बघा आजी कीती सुंदर बोलल्या वा !!! छान आजी
@marotimore3254Ай бұрын
ताई एक नंबर
@rajivchoudhari730816 күн бұрын
पवार साहेब मुख्यमंत्री असतांना त्यांनी हमीभाव का दिला नाही. यांचे उत्तर पवार साहेबांना घरी गेल्यावर विचाराल.
@pradipdhobale30282 ай бұрын
सामान्य जनतेला तुमच्या , योजना नको, शेतीला भांडवली खर्चाच्या आधारावर फक्त भाव दया, बाकी काही नको, उगाच या अशा योजना काढून जनतेचे कर रूपातील पैसे उधळू नका.
@RamlingGhanchekar20 күн бұрын
फक्त शेती धनवान महिन्याला पन्नास हजार रूपये उत्पन्न कमाई दारांना कोणतेही साहनुभुती अनुदान देऊन नका फक्त दुर्बळ घटक निराधार अपंग गरिबी दारिद्र्य ग्रस्त यानांच मदत करा.
@sachindodmani76772 ай бұрын
Tai 🎉🎉❤❤❤
@chandrakantkadam98672 ай бұрын
Good dialogue
@RamRokade-s2c10 күн бұрын
दारूच्या फॅक्टरी कोणाच्यात आजीबाईंनी विचारलं नाही
@subhashsawant806618 күн бұрын
ज्याला 1500 रूपयांची गरज नहीं त्यांनी महाविकास आघाडीचे एक प्रमुख नेते राहुल गांधी महिन्याला 8500 रूपये आणि 10 किलो रेशन देऊ अशी घोषित केली आहे ते घ्यावेत.
@SatTyyy..._.16 күн бұрын
2019 ला तुमचं सरकार आलेलं काय केलं गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी साठी, का 100 कोटीच्या वसुलीत तुमचे गृहमंत्री तुरुंगात गेले विसरला का?