Рет қаралды 722
Created by InShot:inshotapp.page...
राज्यात प्रसिद्ध असलेली परंपरा ' कठ्याची यात्रा' ....
भंडारदरा जवळील अकोले तालुक्यातील कौठवाडी गावातील श्री विरोबा यात्रा महोत्सवात अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी भरणारी कठ्याची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे.नवस पूर्ण झाल्या नंतर डोक्यावर पेटलेले कठे… त्यातून उसळणा-या तप्त ज्वाला… शरीरावर ओघळणारे उकळत तेल …मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद… दैवताच्या नावाचा जयघोष… संबळ, डफ, वर पारंपरिक वाद्यांचा सुरु असलेला गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने ‘हाईऽऽऽ हाईऽऽऽ’ असं लयबद्ध आवाज करत लोक बिरोबाचा गजर करतात…या वर्षी तब्बल पंचाहत्तर भाविक डोक्यावर पेटलेले कठे घेवून मंदिराला प्रद्र्षिणा घालीत होते.हि परंपरा भाघ्ण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक या परिसरात दाखल झाले होते.व्हिडीओ आवडल्यास CHANEL नक्की SUBSCRIBE करा