मी ही कविता करते. नव्हे सुचतात. ओळीमागून ओळी लिहिल्या जातात. मलाच प्रश्न पडतो कशा या सुचल्या? ती कोणती तरी दैवी शक्ती आहे. आपण केलेला अभ्यास, आपल्या भावना प्रकट होता. आज केले मी मतदान राखला देशाच्या लोकशाहीचा मान देवा आता दे भ्रष्टाचारा विराम होऊ दे भारत सुजलाम सुफलाम सौ. सुमन बहिरट