हे सर्व करून कोणाला काय मिळालं तुमचा वेळ आणि तुमच्या सोबत बाकी बसलेल्या लोकांचा पण वेळ वाया जातोय. एवढा वेळ आई वडील बायको मुलांसोबत गप्पा मारत बसले का कधी? हे सर्व कार्यक्रमात फक्त एकच व्यक्तीचा फायदा झाला. त्याला खूप पैसे मिळाले. म्हणून बोललो डोळे उघडा उघडा आणि तुमचा वेळ व पैसा वाचवा हे सर्व बंद करा. यात काही भेटत नाही.