सर आपण खुप छान सादरीकरण करता , पण थोडे आपल्या समाजा कडे लछ देऊ आपला समाज शैक्षणिक, राजकीय, साजिक, सर्व क्षेत्रात मागास , आहे आणि त्याच मुळ कारण आहे अंधश्रद्धा, आण्णा भाऊ, सांगा, फुले , शाहू, आंबेडकर सांगा, वस्ताद साळवे सांगा ज्यानी सा सावित्रीबाईंना मुलींना शिक्षण देण्यासाठी मदत, केली, तुमच्या सारख्या सु, संस्कृत माणसाच्या तोंडून समाज सुधरन्याची आमच्या सारख्या अंधश्रद्धेत घुसमटनाय्रा अज्ञानी माणसाला खुप गरज आहे, आणि तुम्ही नक्की कराल अशी आशा बाळगतो, जय लहू, जय आण्णा, जय भीम,