Рет қаралды 437
#umbarkhind, #battleofumbarkhind, #उंबरखिंड, उंबरखिंडची लढाई आणि शिवाजी महाराजांचा कोकण दिग्विजय. फेब्रुवारी १६६१ ची उंबरखिंडीची लढाई ही महाराजांच्या आयुष्यातील गनिमी काव्याने लढून जिंकलेल्या अनेक लढायांपैकी एक आहे. या लढाईने महाराजांच्या कोकण स्वारीचा पाया घातला व पुढे त्यात त्यांना अभूतपूर्व यश व संपत्ती मिळवून दिली. ऐतिहासिक साधनांमध्ये या लढाईचे वर्णन केवळ कवींद्र परमानंदानी लिहिलेल्या “शिवभारत” या त्यांच्या ऐतिहासिक काव्यग्रंथामध्ये आढळते.