Рет қаралды 123,161
हे असे स्मरण करा , सर्व चिंता दूर होतात | स्मरण कसे करावे
मनुष्याच्या दुःखाचे मूळ त्याच्या विस्मरणात आहे. खरे स्मरण असेल तर काहीच चिंता उरत नाही. पण स्मरणाचा नेमका अर्थ काय ? ते म्हणजे नुसते नाम जप नव्हे. सुरुवातीला नाम जप आवश्यक असतो , नंतर खरे स्मरण उभे राहते आणि समाधान , सामर्थ्य प्राप्त करून देते !
#स्मरण
#समर्थ
#निरूपण