आज हा vdo बघूच नका | शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड |

  Рет қаралды 84,362

शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

Күн бұрын

Пікірлер
@sanjaykhurkhuriya1988
@sanjaykhurkhuriya1988 Ай бұрын
100% सत्य आहे, शेती परवडत नाही या साठी शेतकरी स्वतः जवाबदार आहे, जात पात बाजूला सारून शरद जोशी यांच्या मागे उभे राहिले नाही
@chawdi
@chawdi Ай бұрын
शंभर टक्के बरोबर 🙏🙏
@nitinghulepatil9293
@nitinghulepatil9293 Ай бұрын
मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे. येणारा काळ शेतीसाठी घातक आहे,आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारची धोरनं शेती विरोधी आहे.
@chawdi
@chawdi Ай бұрын
धन्यवाद आपला आभारी आहे 🙏
@AJ007-d8r
@AJ007-d8r Ай бұрын
Kadhi hoti?
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
​@@AJ007-d8r कोण कधी होती?
@AJ007-d8r
@AJ007-d8r 26 күн бұрын
@@chawdi sheti
@ravindrathakareshort
@ravindrathakareshort 27 күн бұрын
सेंद्रिय शेती करणे म्हणजे अवाढव्य पगार असणाऱ्यांना फुकट खाऊ घालने आणि शेतकऱ्यांनी उपाशी राहणे .ही म्हणजे सेंद्रिय शेती होय
@chawdi
@chawdi 27 күн бұрын
लाख मोलाची गोष्ट बोलला तर आपण.
@adityasatpute7097
@adityasatpute7097 21 күн бұрын
@@ravindrathakareshort खार्चिक खुप आहे
@pseries8647
@pseries8647 Ай бұрын
सरकार चे धोरण शेतकऱ्यांचे मरण कोणतीही शेती करा परवडत नाही.मजुर सुखी आहे, सरकार ला बाकीचे लोक जगवायचे शेतकरी वाचुन काही घेणे देणे नाही.धन्यवाद.
@chawdi
@chawdi Ай бұрын
यस सर. आपले म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे. 🙏
@sagararbat2871
@sagararbat2871 Ай бұрын
ईश्वरी रट्टा चालू झाला दर वर्षी एक दोन जीवन आवश्यक वस्तूचा तुटवडा येते उदा जिरा टॉमॅटो लसूण एक दिवस असा येईल जगात जीवन आवश्यक वस्तू दुर्लभ मिळतीन भाजी पाल्या साठी कोणत्या शेतकऱ्यानी पेरली 20/25 किमी वर थैली घेऊन जावे लागेल ही वेळ ईश्वर आणील हे तितकाच खरं
@chawdi
@chawdi Ай бұрын
शंभर टक्के खरे आहे आपले म्हणणे. एक ना एक दिवस निसर्ग शेतकऱ्याला न्याय देईलच. पण त्यापूर्वी शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी लढायला नको का? दे रे हरी पलंगावरी असे कसे शक्य आहे?
@shriramdehanikar4998
@shriramdehanikar4998 Ай бұрын
Right
@harshadpatil8289
@harshadpatil8289 Ай бұрын
तुमचे विचार मला 100% पटले, परंतु लागवडीचे दर कमी होवो.
@chawdi
@chawdi Ай бұрын
वाढत्या महागाईच्या काळात आणि वाढत्या चलनवृद्धीच्या काळात कुठलीही गोष्ट कमी होऊ शकत नाही. त्यामुळे लागवडीचे दर किंवा उत्पादन खर्च वगैरे कमी होऊ शकत नाही.
@banjarazindabad4936
@banjarazindabad4936 27 күн бұрын
काय ऊतरे देता ते पण योग्य
@phsawantsawant6858
@phsawantsawant6858 27 күн бұрын
अहो साहेब, सेंद्रिय शेती ने श्रीलंका चे दिवाळे निघाले, ही वस्तुस्थिती आहे
@AtmaNJ
@AtmaNJ 27 күн бұрын
तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे सर....आधीच भाव कमी आणि त्यात उत्पादनही कमी झाले तर वाट लागेल.... आणि दुसरी बाब...मी अनेक व्यापारी काळानुसार,मार्केटनुसार आपला व्यवसाय बदलताना पाहिले आहेत...फक्त शेतकरीच स्वतःच्या व्यवसायात पिढ्यान्पिढ्यापासून अडकून पडलाय...सध्या तरुण पिढी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे...या काळात आपणासारखा अनुभवी आणि तळमळीचा मार्गदर्शकच त्या तरुणांना योग्य दिशा देईल 👍👍🙏🙏🙏
@madanjadhav6991
@madanjadhav6991 26 күн бұрын
@@AtmaNJ तुम्हीं व्यापारी आहे.
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
विस्तृत प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
​@@madanjadhav6991 मला असे वाटते की तुम्हाला त्यापलीकडे काही येत नाही. कुणालातरी व्यापारी वगैरे म्हणायचे आणि मोकळे व्हायचे. यापलीकडे तुमचा मेंदू काही काम करत नाही. ते व्यापारी नाहीत. आणि व्यापारी जरी असेल कोणी तर त्याने का सत्य बोलू नये? तुम्ही शेतकरी असाल आणि मूर्खासारखे बोलत असाल तर त्याचा उपयोग काय आहे?
@khushalkatore7518
@khushalkatore7518 Ай бұрын
लागवड खर्च जास्त आणि विक्रीतून येणारा नफा फार कमी . दोघांमध्ये साम्य असले तरी शेतकऱ्यांना मजुरी अन मशागत खर्च जवळून द्यावा लागतो.
@chawdi
@chawdi Ай бұрын
👍👍
@madhavkhalanekar558
@madhavkhalanekar558 27 күн бұрын
आपण सांगीतले ते सर्व खरे आहे.,पण दहा वर्षांत शेती करणे हे बंद होणार नाही.शेती व्यवसाय प्राणवायू आहे.त्याशिवाय जगणे मुश्किल होईल. माधव खलाणेकर.सेवानिवॄत्त कॄषी पर्यवेक्षक
@chawdi
@chawdi 27 күн бұрын
शेती कधीच बंद होणार नाही. बंद होण्याची काही कारण नाही. जोपर्यंत निसर्ग मूर्खांना जन्माला घालतो तोपर्यंत शेती चालणार आहे. फक्त ज्यांना मातीत स्वतःच्या जीवाची ही माती करायची नाही, त्यांनी शेती सोडायला हरकत नाही.
@ramakantmahale5365
@ramakantmahale5365 Ай бұрын
आपण केलेलं आव्हान शेतीतून बाहेर पडा हे अगदी खरे आहे. शेती समृद्ध म्हणजे जमीनीचा पोत योग्य असेल तरच वरखते उपयुक्त आहे आणि मिश्रपीक किंवा बहू पिक पद्धती स्वीकारली तरच समृद्ध शेती होईल. बाजार भाव अनिश्चित का आहे हे लक्षात घेऊन शेती करणे गरजेचे आहे. भांडवली शेती हा व्यवसाय होत नाही तो बट्याचा धंदा आहे. शेती विषयक धोरण निश्चित केले तरच भविष्यात येशस्वी होण्याची शक्यता आहे. बियाणे खते कीडनाशके हे शेतकरी सुध्दा बनवून शेती करु शकतात. रासायनिक खते कीडनाशके बियाणे बाहेरून घेणं शहाणपण नाही. पशुधन हेच शेतकरयांना फायदेशीर आहे म्हणून आपले पूर्वज उत्तम शेती म्हणत होते. गवताने गवताची पेंढी बांधने महत्त्वाचा विषय आहे तसेच शेती विषयक धोरण निश्चित करणं गरजेचं आहे.
@chawdi
@chawdi Ай бұрын
🙏🙏
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 Ай бұрын
आज रोजी देशात शेतकऱ्याची एवढी दूर अवस्था आहे की त्याला शेती सुद्धा परवडत नाही पण 10 वर्षात असा काळ येईल की यांना विदेशातून भाजीपाला व अन्न बोलवावे लागेल कारण शेतीला सर्व कंटाळून फक्त धंद्या पाण्यामध्येच राहतील लोकं मग याला समजेल शेतकऱ्यांची किंमत
@chawdi
@chawdi Ай бұрын
असा दिवस येईल अशी आशा करता करता आणि त्यासाठी लढता लढता मी माझ्या आयुष्यातील 40 वर्ष गमावले आहेत. आता काहीही फारशी आशा वाटत नाही.
@pravingaikar
@pravingaikar Ай бұрын
Developed countries export food from underdeveloped country. Developed countries technology export technology, energy , finished product to under developed cointry.
@sahebraoshingare103
@sahebraoshingare103 Ай бұрын
शेतकऱ्याच्या पिकांना उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे पिकांना योग्य दर नाही शेतकऱ्याच्या पिकांना मिळणारा दर जर दुसरे लोक ठरवणार असेल तर काय फायदा होणार ही शोकांतिका आहे.
@ravipawar2894
@ravipawar2894 24 күн бұрын
शेतकरी रात्र दिवस कष्ट करून खूप उत्पन्न काढतात परंतु याचे मागचे मुख्य कारण शेतीमालाला भावच मिळत नाही उत्पादन खर्च वाढल्याने अजिबात परवडत नाही
@chawdi
@chawdi 24 күн бұрын
👍👍
@sandipbari8204
@sandipbari8204 Ай бұрын
जय महाराष्ट्र सर 🚩🚩 माहगाईमुळे शेती परवडत नाही याला जबाबदार फक्त आणि फक्त सरकारचं धोरण आपल्या देशात शेतकऱ्यांचे कैवारी कोणी नाही फक्त व्यासपीठावर येऊन मोठमोठी भाषणं करतात
@chawdi
@chawdi Ай бұрын
🙏🙏
@ramakantgore725
@ramakantgore725 Ай бұрын
शेती मुर्ख माणसाच काम झाले आहे. आदीमानवा सारखं राहने किंवा शेती सोडून देणे .हे दोनच पर्याय आहेत.
@chawdi
@chawdi Ай бұрын
शंभर टक्के सत्य सर.
@laxmanlad7644
@laxmanlad7644 27 күн бұрын
शेती संदर्भात अगदी अचूक वैचारिक विचाराची पेरणी
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
धन्यवाद सर आभारी आहे 🙏
@kishorgandhale1424
@kishorgandhale1424 Ай бұрын
1)हायब्रीड बी.....रासायनिक खते कीटकनाशक वापर, 2)देशी बी.....रासायनिक खते कीटकनाशके कमी .....टीप हे फक्त पिकाची फेरपालट व जास्त शेंदिय कर्ब असलेल्या शेतीत शक्य
@chawdi
@chawdi Ай бұрын
👍👍
@sandeepsodar5702
@sandeepsodar5702 9 күн бұрын
आताची परिस्थिती अशी एका व्यंजनाची करावी मनाची ज्याने त्यांन आपापल्या परीने यातून मार्ग काढावा
@chawdi
@chawdi 9 күн бұрын
शेतमालाचे भाव ठरवणे ज्याचे त्याचे हाती आहे का? कसा मार्ग निघेल? ज्याचा त्याने कसा मार्ग काढायचा?
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 Ай бұрын
यापुढे शेतकर्यांनी संघटीत होऊन सरकारवर शेतमालाच्या न्याय्य भावासाठी प्रचंड दबाव टाकला पाहिजे करार शेतीसाठी नव्याने योग्य कायदे करावे
@chawdi
@chawdi Ай бұрын
शेतकरी संघटित होण्याच्या सर्व आशा मावळल्या आहेत.
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 26 күн бұрын
भारताची वाढती लोकसंख्या हे खुप मोठे कारण आहें सर्व समस्याचे. कमी लोकसंख्या असलेला ऑस्ट्रेलिया देश बघा. किती सुखी देश आहें. खुप कमी समस्या सर्व क्षेत्रात
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
मला याउलट वाटतय. आज आहे त्यापेक्षा 25% जनता अधिक असते तर शेतीसाठी गिऱ्हाईक वाढली असती आणि दोन पैसे शेतकऱ्याला बरे मिळाले असते. जितकी गिऱ्हाईक जास्त तेवढा मालाला उठाव जास्त.
@ganeshkadam7279
@ganeshkadam7279 Ай бұрын
निव्वळ रासायनिक शेतीमुळे शेती विकायची वेळ आली आहे तुम्हाला रासायनिक शेतीच कोनता पुरस्कार मिळाला आहे का
@chawdi
@chawdi Ай бұрын
तुमची कॉमेंट हाच माझा पुरस्कार आहे.
@GorakshaGhule
@GorakshaGhule Ай бұрын
हा शेतकरी आहे का? केमिकलचे दुष्परिणाम काय होतो हे पण माहित नाही.
@GorakshaGhule
@GorakshaGhule Ай бұрын
हा शेतकरी आहे का? केमिकलचे दुष्परिणाम काय होतो हे पण माहित नाही.
@GorakshaGhule
@GorakshaGhule Ай бұрын
हा शेतकरी आहे का? केमिकलचे दुष्परिणाम काय होतो हे पण माहित नाही.
@getlucky8952
@getlucky8952 28 күн бұрын
तुम्ही SRT पद्धतीच्या शेतीची youtube वरून माहिती घ्या फार उत्तम पद्धत आहे रासायनिक शेतीमध्ये कमीत कमी खर्चात भरघोस उत्पादन काढून जमिनीचा पोत देखील सुधारता येतो.
@SanjayPatil-le2fs
@SanjayPatil-le2fs Ай бұрын
Challenge , तुम्ही chemical खाऊन लवकर मरणार तु chemical खताचे agent आहे का without chemical ची शेती बघायची असेल तर भेटा मला challenge challenge तुम्ही खुप negative बोलत आहात तुम्ही आजारी असताना chemical खाऊ नका chemical खाऊन बुद्धि भ्रष्ट करू नका तुम्ही माझ्या कडे तुम्हाला कोणत्यही chemical न वापरता प्रगती शेती करणारा शेतकरी बघायला माझ्या कडे या तुम्हाला शेती कराला जमत नाही माझ्या कडे chemical न वापरता प्रगती शेतकरी आहे त
@chawdi
@chawdi Ай бұрын
तू तुझ्या जन्माच्या आधीपासून केमिकल युक्त अन्न खात आहेस, तरीही तू आज जिवंत कसा? मेला कसा नाही? 🤔😄 आधी याचे उत्तर दे म्हणजे पुढे बोलता येईल. अख्खा भारत देश पन्नास वर्षे झाले रसायन युक्त अन्न खाऊनच लहाण्याचा मोठा झाला आहे. नशा उतरली की विचार कर आणि मग नीट विचार करून नीट बोल.
@statusking120
@statusking120 Ай бұрын
​@@chawdi mala avdhch sanga ki 50 varsha adhiche je lok hote je bina chemical chi sheti karat hote tyanchat ani ajchya pidhitla farak baga tumhi..jya veles chemical navte tyaveleschya lokanche sharir he mazbut asayche ani te 100 varshanpeksha pn jast ka jagat hote ani aajche lok etke kamzor ani kami varsh ka jagat ahet yacha kadhi tari basun vichar kara mhnje tumhala farak lakshat yeil. Aajchi pidhi hi avdhi roganla ka bali padtiye kiva ajchi pidhi hi nirogi ka nahiye yacha vichar kara... chemical he sharirasathi ghatak aste jr avdh pn tumhala mahit nasel tr tumchyashi bolnyat kahi arth nahiy
@chandrashekarsarkale6725
@chandrashekarsarkale6725 26 күн бұрын
शतप्रतिशत सहमत भावा चिक्कार शेतकरी आहेत बिना रासायनिक खतांची शेती करणारे व स्वतःची अन्नसुरक्षा करून निरोगी निरामय जीवन जगतात याउलट जे शेतकरी आत्महत्या करतात ते सगळेच्या सगळे रासायनिक शेतकरी असतात व आत्महत्या करतात रासायनिक खता शिवाय शेती करणाऱ्या एकाही शेतकऱ्याने कधीही आत्महत्या केली नाही हेही तितकेच सत्य आहे
@RamdasWadekar
@RamdasWadekar 26 күн бұрын
@@statusking120 त्यावेळी खायला ही अन्नधान्य मिळत नव्हते,
@pkpk6200
@pkpk6200 24 күн бұрын
@@SanjayPatil-le2fs भाऊ मी तुमच्या मताला सहमत आहे.माझे एक मित्र आहे IT चे नोकरी करत करत आज पूर्ण शेती त्यांनी without chemicals आणि उत्पन्न सुद्धा जास्त मिळवत आहे.त्यांचे नाव रमेश खंडागळे म्हणून आहे. कवटे महाकाळ भागात राहतात.हरभरा ला जवळ पास 140 फाटे होते मी स्वतः पाहिले आहे.ह्या वर्षी त्यांना बरेच छोटे मोठे पुरस्कार सुध्दा मिळालेत.
@SainathRahatkar-d3z
@SainathRahatkar-d3z 26 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर..... तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे..
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
प्रतिसादाबद्दल आभार 🙏
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 Ай бұрын
अगदी बरोबर आहे.कारण आपले पूर्वज बिना रासायनिक शेती करतच होते.तेंचे हाल आपण पाहिलेत.रासायनिक शिवाय पर्याय नाही.
@chawdi
@chawdi Ай бұрын
👍👍
@TukaramMunde-u3d
@TukaramMunde-u3d Ай бұрын
Baba no poli .chapat nawacha padhart .20 wrsa agodr sanawarala khedyat hoti ti ata wel alitr mans mnsana khatil
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Ай бұрын
पुर्वी जे लोक शेती करत होते ते त्यांची सगळीच शेती वहितीखाली आणत नव्हते.शिवाय लोकसंख्या कमी होती.अन्न सकस होते म्हणून एक भाकरी खाल्ली तरी पोट भरायचे.आज एवढे पदार्थ खातात तरी नुसती भुकभुक असते पोटात.
@BaliramYadav-sn3df
@BaliramYadav-sn3df Ай бұрын
ज्या बांधवांना हा व्हिडिओ चुकीचा वाटतो आहे, कृपया त्यांनी पाच एकर शेती कसावी साधारण पाच वर्षे व वेगवेगळ्या प्रकारची सर्व पिके घ्यावीत. सर्व हिशेब लिहून ठेवावा व पाच वर्षांनी हिशोब पाहून नफा झाला आहे काय ते सांगावे
@chawdi
@chawdi Ай бұрын
धन्यवाद सर आभारी आहे 🙏
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y Ай бұрын
Ashi sheti youtube var pashili aahe channelche naa Allganic sheti search karun bagha
@Bosepremi
@Bosepremi Ай бұрын
हिशोब करायची आवश्यकता नाही शेती परवडतच नाही हे वास्तव आहे
@rajubhau3617
@rajubhau3617 Ай бұрын
मी शेतीमुळे पूर्णपणे तोट्यात 7:39 आहे,पण आता 50वर्ष वय झालं, नाविलाज आहे,आता मुलांना शेती करू देणार नाही
@chawdi
@chawdi Ай бұрын
माझी मुलं पण शेती करत नाही. करणार नाहीत. मी करू देणार नाही.
@balasahebdeshmukh3092
@balasahebdeshmukh3092 Ай бұрын
35 वर्षापासून शेती करतो 35लाखकर्जझाले
@chawdi
@chawdi Ай бұрын
शेतीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करायचा तुम्ही प्रयत्न केला असेल म्हणून अधिक कर्ज झाले. शेतीमध्ये जो कुणी काहीतरी करायचा प्रयत्न करायला गेला तो कर्जाखाली मेला ही आजची स्थिती आहे. दुर्दैव आहे भारतीय शेतीच. दुर्दैवाने हेच कुणी मान्य करत नाही आणि शेतकऱ्याला पुन्हा वेगवेगळे सल्ले देऊन आणखी कर्जाच्या डोंगरात ढकलत राहतात.
@arunsonawane2307
@arunsonawane2307 Ай бұрын
सर मि 9 वर्षा पासून शेती करतो 30 लाख कर्ज झाले सांगायला लाज वाटते😢😢😢
@ranipatil9080
@ranipatil9080 Ай бұрын
@@arunsonawane2307 great
@rangraopatil6565
@rangraopatil6565 Ай бұрын
@@chawdi शेती मध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग केले पाहिजेत
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Ай бұрын
​@@chawdi अगदी बरोबर. आम्ही देशी गाई म्हणून गुजरातमधून गीर गाई आणल्या व जवळपास 20 लाख रू तोट्यात आहोत व दोन वर्ष झाले त्यात अडकून पडलोय. देशी गाईच्या दुधाला भाव नाही मागणी पन नाही. लोकांना फुकट पाहिजे असते.
@dilipthakare5086
@dilipthakare5086 24 күн бұрын
100% बरोबर आहे मी सहमत आहे
@chawdi
@chawdi 24 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे
@शब्दसंगीत
@शब्दसंगीत 26 күн бұрын
उत्तम उदाहरण आणि अभ्यासपूर्ण मांडणी सर अशा मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. धन्यवाद 🙏🏻☺️
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@mukeshshaha4828
@mukeshshaha4828 Ай бұрын
शेती करणे मुर्खपणा आहे.शेती परवडत नाही. शेती करण्यापेक्षा मजुरी चांगली.
@chawdi
@chawdi Ай бұрын
👍👍
@BalirampatilKapse
@BalirampatilKapse Ай бұрын
@@mukeshshaha4828 सगळे मजूर झाल्यावर कोन्हाच्या शेतात जाता मग
@pavanr6340
@pavanr6340 Ай бұрын
@@chawdi अहो महानुभाव ह्या मूर्ख माणसाच्या मताला तुम्ही दुजोरा देता शेती सोडा म्हणून तुम्ही मानसिक लायकी समजली म्हणजे जमिनी विकून काय भिकेला लागायचे काय ? म्हणे शेती परवडत नाही मूळ गाभ्याला हात घाला मग समजेल तुम्हाला कोण जबाबदार ते उगाच मूर्ख सारखे धंदे कर संगी नका शेती व्यवसाय कारा म्हणून तरी सांगा
@ganeshkhunte72
@ganeshkhunte72 16 күн бұрын
मग जय कामाला
@BalirampatilKapse
@BalirampatilKapse 16 күн бұрын
@@ganeshkhunte72 अगदी बरोबर बोलले तुम्ही
@sandeepsodar5702
@sandeepsodar5702 9 күн бұрын
रासायनिक खते आणि औषधी वापरून सुद्धा महाल आता कमीच होऊन राहिला त्यामुळे उत्पादन खर्च आणि याचा मिळत बसत नाही एकरी पाच सोयाबीनचे अवरेज येत 20000 रुपये उत्पन्न होतात त्यातला 15000 रुपये खर्च ₹5 000 उरतात
@chawdi
@chawdi 9 күн бұрын
रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली नाही तर किती उत्पादन येऊ शकते याचा कधी आपण पडताळा काढून पाहिला आहे का? एकदा काढून बघा. म्हणजे डोळे उघडतील.
@arvindthorat6136
@arvindthorat6136 Ай бұрын
तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे . श्रीलंका रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेती कडे वळला - परिणाम अराजकता आली त्याच्या देशात .
@chawdi
@chawdi Ай бұрын
आभारी आहे 🙏
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Ай бұрын
@@arvindthorat6136 सेंद्रिय शेतीसाठी चे खत चीनमधून श्रीलंकेत येत होती जी भेसळयुक्त व दुय्यम दर्जाची होती. यात सेंद्रिय अथवा नैसर्गिक शेतीचा संबध नाही.
@devananddoifode2277
@devananddoifode2277 Ай бұрын
@@सुर्यरावसुर्यराव बरोबर आहे
@SunilManne
@SunilManne 17 күн бұрын
साहेब हे म्हणताय बरोबर आहे शेतकरी जगू दे बाकीचे मृदेत देणे घेणे काही नाही आम्हाला काहीच परवडत नाही
@chawdi
@chawdi 16 күн бұрын
शेतकऱ्यांनी आता स्वतःचा विचार करावा. स्वतःचा विचार करून आणि आपले स्वतःचे प्रश्न सोडून झाले की मग जगाचा विचार करता येईल.
@meninathmachindraadkar3879
@meninathmachindraadkar3879 Ай бұрын
समर्थनीय विचार
@chawdi
@chawdi Ай бұрын
धन्यवाद आभारी आहे 🙏
@amitanaudiophile
@amitanaudiophile 29 күн бұрын
बरोबर आहे तुमचे मत. ज्याला खताचे अन्न खायचे आहेत त्यांनी खताची शेती करावी. ज्यांना नैसर्गिक अन्न खायचे आहे त्यांनी नैसर्गिक शेती करावी. उगवून पहावे खरे मगच समजेल❤
@chawdi
@chawdi 29 күн бұрын
अगदी बरोबर पण या हरामखोरांना स्वस्तात पाहिजे आहे आणि तेही सकस पाहिजे आहे. मग शेतकरी मेला तरी चालेल.
@amitanaudiophile
@amitanaudiophile 28 күн бұрын
@chawdi शेतकरी जगला तरच हा देश जगेल... खरं म्हणजे प्रत्येक नागरिकाला समजलं पाहिजे की जय जवान आणि जय किसान हा नारा का महत्वाचा आहे.
@shivajigethe3056
@shivajigethe3056 Ай бұрын
ओरिजनल शेतकरी आहे.कृपया चूकीच्या कमेंट करु नका.
@chawdi
@chawdi Ай бұрын
आभारी आहे 🙏
@ravisarad2897
@ravisarad2897 14 күн бұрын
I accept your challenge
@chawdi
@chawdi 14 күн бұрын
या. आपले स्वागत आहे.
@Thorrrre
@Thorrrre 17 күн бұрын
आम्ही शेती नाही सोडणार परंतु व्यापार कडे नक्की वळणार
@chawdi
@chawdi 16 күн бұрын
शेती सहित व्यापार ही कल्पना चांगली पण आहे आणि धोकेदायक पण आहे. बहुतांश लोकांनी शेती बाहेर व्यवसाय करून मिळवलेले दोन पैसे शेतीमध्ये आणून मातीमध्ये मिसळून टाकले आहे. जगणे वगैरे ठीकठाक झाले परंतु उन्नती मात्र शून्य. हा विचार व्यक्तिपरत्वे ठीक आहे. कोणाला फायदेशीर ठरू शकतो तर कुणाला नुकसानकारक ठरू शकतो.
@sanjaygosavi-b3t
@sanjaygosavi-b3t 10 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी झाली कि सरकारी कर्मचारी पगारवड कारणासाठी दबाव टाकतात आणि लगेच पगारवाड होते शेतकरी वीस वर्षांनी एकदा ते सुद्धा मिळत नही यांचं कायमच शेतकरी हतबल आहे
@chawdi
@chawdi 10 күн бұрын
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. त्यांचे पगार वाढतच राहतात. कर्जमाफी झाली तरीही नाही झाली तरीही. उगीच मनाचा गोंधळ करून घेऊ नये.
@pramodjadhav7649
@pramodjadhav7649 Ай бұрын
Very Nice Guidance Sir 🙏
@chawdi
@chawdi Ай бұрын
धन्यवाद आभारी आहे सर 🙏
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 Ай бұрын
रासायनिक आणि सेंद्रिय अशी दोन्ही खते, रसायनांचा मेळ घालावा लागेल. रासायनिक कीटकनाशके, रा. खतांचा अतिरेक नको आणि निव्वळ सेंद्रिय खतांचा हट्ट नको. कोणताही अतिरेक वाईटच.
@chawdi
@chawdi Ай бұрын
अशा प्रश्नावर शेतकरी स्वतःपुरता हवा तसा निर्णय घेऊ शकतो. पण शेती कशीही केली तरी शेती परवडत नाही हा मुद्दा कोणी मान्य करत नाही म्हणून सारे प्रश्न निर्माण होतात
@amolbhuskade5084
@amolbhuskade5084 Ай бұрын
@@prof.babanpawar2227 अर्ध रासायनिक अर्ध जैविक ईथच खरे अर्धे श्रम व पैसा वाया जातो, कोणतीही ऐक पद्धत धरुन शेती करा उदा, पहिले जीवामृत टकतात तेथुन आठ दिवसांनी रासायनिक किटकनाशके फवारतात गेले अर्धे श्रम व पैसा वाया 🙏
@dipakgadekar3241
@dipakgadekar3241 29 күн бұрын
आपले म्हणणे बरोबर आहे मि स्वतहा आनूभव घेतला आहे पन मला हा हि अनुभव आला आहे कि जर रासायनिक आणि जैविक दोन्हिं च जर कॉम्बिनेशन केल तर बंपर उत्पादन होते
@chawdi
@chawdi 29 күн бұрын
जो शेती करतो त्याला सगळं समजते म्हणून तर तो ऐताडा बैताडा च्या मागे लागत नाही.
@santoshharal8267
@santoshharal8267 28 күн бұрын
माझे आजोबा पण शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाआध्यक्ष आहेत. त्यांचं वय 85 वर्ष आहे. शरद जोशी च्या विचारधारेवर चालणारे. शेतकरी हिताचे विचार करणारे. पण लोकांनी त्यांना वेड्यात काढले. शेतकरी सुधारणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
@chawdi
@chawdi 28 күн бұрын
शेतकरी सुधारणार नाही तर त्याचे परिणाम ते भोगतील. आजही भोगत आहेत. आता यावर एकच मार्ग आहे आपण हे मूर्खाच्या दुनियेतून बाहेर पडावे. शेती सोडून अन्य काहीतरी करावे.
@sandeepsodar5702
@sandeepsodar5702 9 күн бұрын
रासायनिक खते आणि औषधी यांच्या होणाऱ्या दुष्परिणाम कडे तुम्ही दुर्लक्ष करता येत का सर
@chawdi
@chawdi 9 күн бұрын
रासायनिक खते आणि औषधी यांचे दुष्परिणाम आहेतच. तरीही तुम्ही जन्माच्या आधीपासून रासायनिक खते आणि औषधीयुक्त अन्न खात आहेत आणि आजही जिवंत आहात आणि माझ्याशी बोलता आहात. रासायनिक खतामुळे उत्पादन वाढले नसते तर अन्न वाचून तुम्ही कधीचेच गचकले असते आणि आज माझ्याशी बोलायला उपलब्ध नसते. जिवंत राहायचं की मरायचं? उत्तर तुम्ही मला आधी द्या.
@shahajipawar9082
@shahajipawar9082 26 күн бұрын
आपले विचार योग्य आहेत पण असे झाले शिवाय शेतकरी सुखी होणार नाही याशिवाय शेतकर्यांना योग्य भाव मिळाणार नाही पोटाला पोटभर शेतकरी देतो याची किमंत जनतेला नाही व सरकारही नाही नियतीच योग्य निर्णय देईल
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
नीती योग्य न्याय देत असते पण त्याला काळ लागतो. तोपर्यंत शेतकऱ्यांनी हातावर हात ठेवून बसणे योग्य होणार नाही. त्यासाठी योग्य प्रयत्न करणे शेतकऱ्यांची जबाबदारी आहे.
@राहूलढवळे-थ7ख
@राहूलढवळे-थ7ख Ай бұрын
मी माझ्या मुलांना सांगत असतो शेती करण खूप मूर्खपणाचं काम आहे शाळा शिका
@chawdi
@chawdi Ай бұрын
सगळीकडे शेतकऱ्यांची मुलं मोठ्या प्रमाणावर शेतीच्या बाहेर पडत आहेत. ज्यांना अन्य काहीच करता येत नाही तेच फक्त शेती करत आहेत.
@moreshwarkakade4068
@moreshwarkakade4068 12 күн бұрын
एका एकरात रासायनिक खतांचे किती पोते टाकणारं हे सांगावे आणि उत्पादन कमी झाले तर काय आणि जास्त झाले तरीही फरक पडत नाही जो पावेतो सरकार शेतकऱ्यांचे विरुद्ध आहे शेतीमालाची आयात करून शेतीमालाचे भाव कमी करत आहे
@chawdi
@chawdi 12 күн бұрын
रासायनिक खते वापरली तरीही किंवा रासायनिक खते वापरली नाही तरीही शेती परवडतच नाही हाच तर मुख्य मुद्दा आहे.
@SudamPalwe
@SudamPalwe 14 күн бұрын
मी तीन वर्षे झिरो बजेट शेती केली, अक्षरशःह कर्ज बाजारी झालो.
@chawdi
@chawdi 14 күн бұрын
हजारो लोकांची अशी अवस्था झाली आहे
@Bosepremi
@Bosepremi Ай бұрын
निव्वळ सरकार व राजकारणी यानां दोष देउन उपयोग नाही.जागतिक अर्थव्यवस्थेत किफायतशीर कृषी उत्पादनाला महत्व आहे.भारतीय शेतकरी जगाशी स्पर्धा करु शकत नाही हे वास्तव स्विकारुन जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने शिक्षण घेउन शेती व्यतिरिक्त शहरी उद्योग व्यवसाया कडे वळले पाहिजे
@chawdi
@chawdi Ай бұрын
सरकार जर आडवं आलं नाही तर भारतीय शेतकरी जगाशी स्पर्धाच नव्हे तर सगळ्यांना ओलांडून नंबर एक वर जाऊ शकतो.
@sudhirdhone2637
@sudhirdhone2637 Ай бұрын
व्यवसायामध्ये पण खूप स्पर्धा आहे. चक्रव्यूहात अडकल्यासारखे झाले आहे.
@kishortijare9200
@kishortijare9200 25 күн бұрын
You are right.Today formers condition is very bad.Government(politicians and Secreteriat) is making policies for responsible rate for their agri produce
@chawdi
@chawdi 25 күн бұрын
प्रतिसादाबद्दल आभार सर 🙏
@madankumartajane9927
@madankumartajane9927 27 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर।
@chawdi
@chawdi 27 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे सर 🙏
@सुनिलदशरथे-स4थ
@सुनिलदशरथे-स4थ 12 күн бұрын
100&❤❤
@chawdi
@chawdi 12 күн бұрын
आभार
@diliplodam9115
@diliplodam9115 26 күн бұрын
मी 110%सहमती आहे,, पुढील काळ भयंकर आहे
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर 🙏
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh Ай бұрын
खरच खूप आहे उत्पन्न कमी भाव नाही
@chawdi
@chawdi Ай бұрын
येस सर 🙏
@SymhosPinkri
@SymhosPinkri 25 күн бұрын
पटतच नाही कारण तुमचे उद्दिष्ठ फक्त ऐवढेच दिसते आहे शेतकर्यानी शेती विकावी व अशा लोकांना ती सहज मिळावी की ज्यांचे तुम्ही स्टार प्रचारक आहात उगाच लोकांना फसवु नको भाऊ तु गप्प रहा नको परवडत दे
@chawdi
@chawdi 24 күн бұрын
शेतकऱ्यांचे दुःख जर तुम्हाला कधी काही पटलं असतं तर त्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी काही तर तुम्ही आवश्य प्रयत्न केले असते. तुम्हाला फक्त फुकटात आणि स्वस्तात खायचे आहे... शेतकरी मेला तरी चालेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की शेती विका असे मी म्हटलेच नाही. तुम्हाला तेही कळत नाही यात दोष माझा नसून तुमचा आहे.
@sunilkadam3985
@sunilkadam3985 23 күн бұрын
लोकांना चांगल्या क्वालिटी चे नाही स्वस्त पाहिजे .आणी कशी करेल शेतकरी विशमुक्त शेती.
@chawdi
@chawdi 18 күн бұрын
100%. त्यांना स्वस्तही पाहिजे आहे आणि विषमुक्त ही पाहिजे आहे. शेतकरी मेला तरी त्यांना काही देणे घेणे नाही.
@kailasingale4200
@kailasingale4200 Ай бұрын
अगदीं बरोबर आहे 🎉🎉🎉
@chawdi
@chawdi Ай бұрын
🙏🙏
@dipakb25725
@dipakb25725 26 күн бұрын
रासायनिक बंध न करता कमी करा, पण सेंद्रीय add kara .
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
शेती कशीही केली तरी परवडत नाही. रासायनिक करा की बिन रासायनिक करा. एकदा सर्वांनी इतके मान्य केले पाहिजे. मान्य करत नाही हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.
@gitaramdhokchoule7258
@gitaramdhokchoule7258 20 күн бұрын
Aho.sir.ya.navin.pidhitil.shrimantanna.1960.70.cha.kal.mahit.nahI. Tya.kalat.40.koti.janta.per.rastratil.dhnyachi.vat.pahat.hoti. Bhuk.bali.hot.hote. Able.visleshion.agdi.yogya.ahe.
@chawdi
@chawdi 20 күн бұрын
या पिढीतील लोकांना माहीत नाही म्हणून तर त्यांना अन्नाचा उत्पाद आलाय. प्रतिसादाबद्दल आभार 🙏
@pundgedp
@pundgedp 27 күн бұрын
मी आपल्याशी सहमत आहे, सेंद्रीय शेती हा प्रयोग श्रीलंका येथे केला आणि भयंकर परीस्थिती निर्माण झाली, आपलाही शेतकरी नागवला जाईल, सध्या रासायनिक खत मिळणे अवघड झाले आहे
@chawdi
@chawdi 27 күн бұрын
भारतीय शेतकरी खूप समजदार आहे. त्यामुळे तो कुणाचेही ऐकत नाही. चांगलेही ऐकत नाही आणि वाईटही ऐकत नाही. स्वतःच्या मर्जीने वाटेल तसे करतो. त्यामुळे जशी वेळ श्रीलंकेवर आली तशी भारतावर येणार नाही.
@sandeepsodar5702
@sandeepsodar5702 9 күн бұрын
रासायनिक खतामुळे शेती पडीत ठेवायची वेळ आली तर त्यापेक्षा सेंद्रिय शेती किंवा अवांतर शेती केली आणि उत्पन्न कमी झालं तरी मला वाटते की ते परवडेल कारण मी खर्च कमी होईल
@chawdi
@chawdi 9 күн бұрын
रासायनिक खताचा वापर केला नाही तर शेतीचा खर्च कमी होत नाही शेतीतला खर्च वाढतो. पण शेतकरी गणिताचे आणि अर्थशास्त्राचे दुश्मन असल्याने त्यांना हे कळत नाही.
@gautamkamat5347
@gautamkamat5347 15 сағат бұрын
Very Much True Govt is Fooling Public Farmers What he says 100%true
@Indianagriculturetour
@Indianagriculturetour 26 күн бұрын
सेंद्रिय शेतीला मेहनत तसेच खर्चही जास्त आहें. जो शेतकरी कर्जबाजारी आहें त्याला रासायनिक शेतीशिवाय पर्याय नाही. ज्यांच्याकडे भांडवल आहें त्यांना सेंद्रिय शेती परवडेल
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
लोकांना सकस अन्न पाहिजे आहे म्हणून ते बिना रसायनाची शेती करण्याचा सल्ला देतात. त्यांना शेती आणि शेतकरी याच्याशी काही देणे घेणे नसते.
@pankajjadhav6782
@pankajjadhav6782 Ай бұрын
शेतकऱ्यांनी स्वतःपुरत पिकवा, सगळ्या ना भाव मिळेल,मजुरी कमी लागेल,खर्च कमी होईल.
@chawdi
@chawdi Ай бұрын
खर आहे पण असं कधी होणार नाही. ☹️
@piyushindiaa
@piyushindiaa 29 күн бұрын
भारतात सर्वत्र उत्पादन घटल्याने शेतमालाचा भाव तरी वाढेल आणि शेतकऱ्यांची बेजारि कमी होईल त्यामुळे सेंद्रिय शेती organic farming 👍 best
@chawdi
@chawdi 29 күн бұрын
भारतात सर्वत्र उत्पादन घटेल आणि शेतमालाला भाव बरे मिळतील ही व्यर्थ आशा आहे. असे होत नसते. शेतकरी नेहमी उत्पादन वाढीचा प्रयत्न करतो. काही लोकांनी उत्पादन कमी केले आणि भाव वाढले तर त्याचा फायदा घेऊन अन्य शेतकरी वेगवेगळ्या मार्गाने आणखी उत्पादन वाढवतील. त्यामुळे जे उत्पादन कमी घेतील त्यांचं नुकसान होईल. भाव वाढीचा फायदा त्यांना मिळणार नाही. देशातला शंभर टक्के शेतकरी जर एका मताने विचार करायला लागला तरच हे शक्य आहे पण असे होणे कधीही शक्य नाही.
@piyushindiaa
@piyushindiaa 27 күн бұрын
@chawdi तुम्ही बरोबर बोलत आहेत, पण किटकनाशके वापरून शेतजमीनीचा कस खालावत आहे त्याचं काय? आणि किटकनाशके, रासायनिक खते फवारलेला फळे, भाज्या, अन्न धान्य आरोग्यासाठी घातकच. याचा विचार समाजाने आणि शेतकऱ्यांनी केला पाहिजे
@ganeshbhosale1524
@ganeshbhosale1524 Ай бұрын
केमिकल वापर तुमच्यासारख्या लोकांनी जास्त उत्पादनासाठी चालू केला,ज्याची जेवढी क्षमता तेवढच उत्पादन घ्यायचे असते, तुम्ही आता एका एकरात दहा एकरा एवढे पाहिजे ह्या भावनेने गेला तर हेच होणार,आणि रासायनिक मुळे काही वर्षात पूर्ण शेती खराब होणार आहे
@chawdi
@chawdi Ай бұрын
शेतीत रासायनिक द्रव्याचा वापर 1970 पासून सुरू आहे. आजचा किंवा कालचा नाही. शेती 50-55 वर्षानंतरही अजूनही टिकून आहे. खराब झाली असती तर आज तुम्हाला खायला पुन्हा एकदा मिळाले नसते.
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y Ай бұрын
Tumhi sudhha Allganic youbtube channel paahat chala sir
@chawdi
@chawdi Ай бұрын
Organic, जैविक, अध्यात्मिक, वैदिक, रासायनिक वगैरे सर्व शेती पद्धतीने अभ्यास केला नाही तर तुलना कशी करता येईल?
@mukeshsathate7751
@mukeshsathate7751 Ай бұрын
Sarv barobar. Pan aapale पूर्वज aadhi jaivik seti karayeche nahi ka.... Maxa mate जैविक with रासायनिक kara. Jamin supik utpadan adhik.. Vichar kara...
@chawdi
@chawdi Ай бұрын
तुमच्या पूर्वजांना दोन वेळ धड खायला मिळत नव्हते हे कसे विसरले?
@nitinkhadse7775
@nitinkhadse7775 Ай бұрын
बरiबर
@chawdi
@chawdi Ай бұрын
धन्यवाद 🙏
@dadaraokad4009
@dadaraokad4009 25 күн бұрын
सर शे ती च्या बाब ती त तुम्ही netsurf कंपनी चे औषधि बघा, aamchya कड़े barech शेतकरी वापरतात, शेतकरी चे खर्च कमी करुण उत्पन्न कसे वाडवता ईएल या साठी ही कंपनी कम करते
@chawdi
@chawdi 25 күн бұрын
अच्छा
@ravindrajayappa9443
@ravindrajayappa9443 25 күн бұрын
अपुरे माहिती
@chawdi
@chawdi 25 күн бұрын
बरं
@Indianindian-xj2on
@Indianindian-xj2on 25 күн бұрын
Shaked tannashak Israeli che ahe kiti kamai hote bga
@chawdi
@chawdi 25 күн бұрын
त्यात कमाल काय आहे? या देशात फक्त शेतकरीच नवनिर्मिती करतो. बाकी सर्व डुप्लिकेट कामे करतात.
@akashdongare4731
@akashdongare4731 Ай бұрын
1 no barobar
@chawdi
@chawdi Ай бұрын
आभार 🙏
@rajababaholkar508
@rajababaholkar508 27 күн бұрын
सहमत आहे सर
@chawdi
@chawdi 27 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे सर 🙏
@amolbhuskade5084
@amolbhuskade5084 Ай бұрын
निसर्ग व स्वताच्या जमीन वर भरोसा ठेवा , अती श्रम व उत्पादन खर्च कमी करा, उगाच याच्या त्याचा सोबत स्पर्धा करु नका , अती उत्पादना ची हावस मुळे शेतकरी स्वताचेच आर्थिक नुकसान करून घेतो 🙏🙏
@chawdi
@chawdi Ай бұрын
उत्पादन कमी केले तर शेतकऱ्याचा खर्च सुद्धा भागण्याची शक्यता नाही. मग काय शेतकऱ्याने रानटी अवस्थेत राहायचे?
@amolbhuskade5084
@amolbhuskade5084 Ай бұрын
@chawdi साहेब मी शेतीला लागनारा खर्च कमी करायचे म्हणतोय,प्रमाणा पेक्षा जास्त पीकतय म्हणून भाव मीळत नाही आहे ,ऐवढी साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही.
@arjunthube6349
@arjunthube6349 27 күн бұрын
सर इंदोरीकर महाराज म्हणतात शेतीचांगली प रवडते पण पर्वी 1970मिलो आम्ही खाल्ली आहे क्षेत्र भरपूर असूनही धान्य पुरतं नव्हतं
@chawdi
@chawdi 26 күн бұрын
इंदुरीकर महाराज कुणी अर्थतज्ञ नाहीत. ते संत सज्जन आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून फारशा अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. 🙏
@ganeshkhunte72
@ganeshkhunte72 16 күн бұрын
शेती परवडते 🙏
@chawdi
@chawdi 14 күн бұрын
@@ganeshkhunte72 भीक मागणाऱ्या ला भिक मागणे परवडते. फूटपाथवर झोपणाऱ्या ला फूटपाथवर झोपणे परवडते. गरिबाला गरिबी परवडते. उपाशी माणसाला उपास परवडतो. अशा लोकांचे स्वतःचे एक तत्त्वज्ञान असते. त्याला काही उत्तर नसते.
@rahulghadekar5863
@rahulghadekar5863 29 күн бұрын
Sarvajan udyog kase karnar saheb.
@chawdi
@chawdi 29 күн бұрын
सर्वांचा विचार सोडा. फक्त स्वतःचा विचार करा. शेतकरी कोणताही विचार करायला तयार नाही. त्याच्यासोबत तुम्ही स्वतःचे वाटोळे करून घेण्याची गरज नाही. ☹️
@dipakbhutekar5021
@dipakbhutekar5021 Ай бұрын
🙏🙏
@chawdi
@chawdi Ай бұрын
🙏🙏
@Maharudra-t9i
@Maharudra-t9i Ай бұрын
लोक मरायला लागली हे अन्न खाऊन आणि शेतकऱ्यांना पण काही शिल्लक राहत नाही
@chawdi
@chawdi Ай бұрын
दीडशे कोटी जनता काय खाऊन लाहाण्याची मोठी झाली? 🤔
@sudhirdhone2637
@sudhirdhone2637 Ай бұрын
एक ग्रॅमची अळी मरत नाही अन 70 किलोची माणसे मरतील का?
@abhijitpatil1710
@abhijitpatil1710 Ай бұрын
Right
@chawdi
@chawdi Ай бұрын
🙏🙏
@deepakpemare3545
@deepakpemare3545 25 күн бұрын
साहेब तुम्ही सांगता ते बरोबर नाहीये रासायनिक खतांमुळे होणारे परिणाम तुमच्या लक्षात घेत नाही तुम्ही
@chawdi
@chawdi 25 күн бұрын
तुम्ही जन्माच्या आधीपासून रासायनिक अन्नच खात आहात. तुमच्यावर काय काय परिणाम झाले त्याचे आधी इथे यादी लिहा. रासायनिक शेती केली किंवा बिना रासायनिक शेती केली तरी शेतकऱ्याला दोन्ही तर्हेची शेती परवडत नाही हे तुम्ही कधी लक्षात घेणार?
@maheshnaiknaware4728
@maheshnaiknaware4728 29 күн бұрын
राम राम काका तुमच्या मताशी मी असहमत आहे तुमचे विचार खूपच नकारात्मक वाटतात एकतरी तुम्ही शेतकरी वाटत नाही दुसरी गोष्ट तुम्ही रासायनिक शेती ला प्राधान्य देता यावरूनच कळतंय तुम्ही किती हाडांचे शेतकरी आहात मी एक ऊस उत्पादक शेतकरी आहे मी एकरी 80 टनांपर्यंत उतार पडतो माझा चार एकर ऊस आहे 3000 प्रति टन 800000 पकडू शेण खत मुतारी पोटॅश सोडून काही वापरत नाही ठिबक आहे शेणखत घरचाच आहे तरी पण मला 500000 पर्यत उत्पादन खर्च जाऊन येतात तणनाशक सोडून कोणतीच फवारणी नाही प्लस दुग्ध व्यवसाय आहे माझाकड 5 जर्सी गाई आहेत दररोज 60-70 लीटर दूध कलेक्शन आआहे एका दिवसाचे विशेष म्हणजे सगळे कामे आम्ही घरच्या घरी करतो का बर शेती परवडणार नाही??? बदलत्या काळानुसार शेतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे आधुनिक तंत्रज्ञाना बरोबर जाणे गरजेचे आहे" जय जवान जय किसान".
@chawdi
@chawdi 29 күн бұрын
तुम्ही तर फारच सकारात्मक बोलत आहात इतका सकारात्मक तर अंबानी टाटा बिर्लाही कधी बोलत नाही. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे जे नवरे असतात त्यापैकी आपण एक आहात. तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःची जी पाठ थोपटून घेत आहात तसे काहीही तुमच्या प्रतिसादामध्ये दिसत नाही. अन्य व्यवसाय करून लोक वाल्याचे वाल्मीक झाले, टाटा बिर्ला अंबानी झालेत, अदानी झालेत. तुम्ही शेती करून जे मिळवलं ते चपराशाच्या पगाराच्याही आसपास पोचत नाही. आणि स्वतःला कर्तुत्वान समजता. किती विमान, हेलिकॉप्टर तुमच्या दारात उभे आहेत? कर्तुत्व कशाला म्हणतात ते शेती बाहेरच्या लोकांकडून शिका म्हणजे अक्कल ठिकाणावर येईल. 😄
@SND3100
@SND3100 28 күн бұрын
@chawdi
@chawdi 28 күн бұрын
🙏🙏
@aawaazkunaacha1804
@aawaazkunaacha1804 Ай бұрын
तमिल नुसार सेव्ह केला आता 10 वर्षांनी पाहतो😮😂😮
@chawdi
@chawdi Ай бұрын
💐💐🌹🌹🙏🙏😄😄
@jagjeetrajkhurana4611
@jagjeetrajkhurana4611 Ай бұрын
खरे आहे साहेब 10 वर्षांत शेती मधे शेळी पालन शुरू करता येऊ शकते
@chawdi
@chawdi Ай бұрын
शेळीपालन हा स्वतंत्र व्यवसाय आहे. त्याला स्वतंत्र व्यवसाय मानलं पाहिजे.
@ganeshkhunte72
@ganeshkhunte72 16 күн бұрын
कुत्री पाला
@babasahebkurkute7608
@babasahebkurkute7608 Ай бұрын
Sir tumacha dhandha zalay fertilizer, pesticides,harbicide, totally responsible for DNA ratio change
@chawdi
@chawdi Ай бұрын
केमिकल मुळे जर डीएनए रेशन चेंज होतो तर मागील पन्नास वर्ष तुम्ही काय खात आहात? आज काय खाताय? स्वतःच्या हाताने बिना रासायनिक अन्न पिकवून खाण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? की विना रासायनिक अन्न खायला मिळाले पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनाच फक्त शहाणपण शिकवत आहात? बिना रासायनिक शेती केली तर शेतमालाचे भाव काय असतील याची कधी कागदावर आकडेमोड करून पाहिले आहे का? बिना रासायनिक खताचा गहू जर पाचशे रुपये किलो आणि 350 रुपये किलो वांगी असेल तर त्या भावात खरेदी करायची तुमची इच्छाशक्ती आहे का? 🤔 डीएनए रेशो सांगून ज्ञान पाजळणे फार सोपे असते. पुस्तकातल्या तीन ओळी वाचल्या की होऊन जाते. पण शेतीशास्त्राचा अभ्यास करायला अभ्यास करावा लागतो. जर असा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला असता तर थोडीफार अक्कल आली असती आणि आज तुम्ही "धंदा" हा शब्द नसता वापरला.
@AshokDashwantrao-hp6en
@AshokDashwantrao-hp6en Ай бұрын
अहो सर मीरची पीक पेरली तर 80 टक्के खर्च तोडणीवर होतो काय करणार यावर एकच उपाय शेती करणे बंद करा
@chawdi
@chawdi Ай бұрын
सध्या तरी इतरांना सांगावा असा पर्याय माझ्यासमोर दिसत नाहीये, म्हणून तर नाईलाजाने शेवटला पर्याय म्हणून शेती सोडा असे म्हणतो. 🙏
@RameshJadhav-cf9cn
@RameshJadhav-cf9cn Ай бұрын
Ann dhanya che utpadan kase wadhel yasati sanga. Nakararthi bolu naka.😊
@chawdi
@chawdi Ай бұрын
का सध्या पोटवर खायला मिळत नाही का? अन्नधान्याचे उत्पादन आणखी वाढवून त्याचे काय करणार आहात?
@digamberthorve106
@digamberthorve106 Ай бұрын
शेतीमधून बाहेर पडून काय करायचे अन्नधान्य हि मुख्य गरज आहे ती कशी काय भागवणार ?
@chawdi
@chawdi Ай бұрын
जगाची चिंता करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे का? स्वतःसाठी आधी जगून बघा. ज्याला प्रपंच नीट करता येतो त्यालाच परमार्थ करता येतो. स्वतःचा प्रपंच नीट न करता येणाऱ्या शेतकऱ्याला परमार्थ कसा साधता येईल?
@सुर्यरावसुर्यराव
@सुर्यरावसुर्यराव Ай бұрын
आपले संपूर्ण म्हणणे बरोबर आहे. पन मातीत सेंद्रिय कर्ब कमी होत आहे त्यावर काय उपाय ?
@chawdi
@chawdi Ай бұрын
शेती परवडली आणि शेतीमध्ये दोन पैशाचा संचय व्हायला लागला तर कोणत्याही प्रश्नाचे उपाय सहज शोधता येतात
@ShubhangiAghadte
@ShubhangiAghadte Ай бұрын
Tumche mhanne barobar ahe,Sheti madhe chupi berojgari vadhat ahe ,output kami ahe
@chawdi
@chawdi Ай бұрын
धन्यवाद आभारी आहे 🙏
@sudhirdeshamukh5074
@sudhirdeshamukh5074 Ай бұрын
सरकार ने १९६० साली असणारे शेतमालाचे भाव, शेतमजुरी चे दर, नौकरदारांचे पगार, सोन्याचे दर व ईतर आवश्यक बाबी यांचा तुलनात्मक अभ्यास करून शेतमालाचे भाव निश्चित करावे व खर्या अर्थाने लोकशाही आहे हे दाखवून द्यावे व शेतकर्यांना न्याय द्यावा
@chawdi
@chawdi Ай бұрын
सरकार असं कधीच करणार नाही. सरकारला कुठल्याही स्थितीत अन्नधान्य स्वस्त ठेवायचे आहे.
@pseries8647
@pseries8647 Ай бұрын
सरकार फक्त भिकाला लावणार आणि शेतकरी ला फक्त शेती विकुन रोजगार बनवने हा आहे.
@dashrathpatil5455
@dashrathpatil5455 27 күн бұрын
सत्य कडू असते.
@chawdi
@chawdi 27 күн бұрын
धन्यवाद आभारी आहे 🙏
@KnowledgeMantra164
@KnowledgeMantra164 10 күн бұрын
तुका म्हणे डोळा, विठु पाहिला सावळा, चांगले मार्गाने चांगले वागा, स्वतः ची शेती कसा, कुणाचे बांध कोरु नका, लोकांचे शेतीवर डोळा ठेवुन दउसरएचए लेकरं कडे पहा, काळानुसार चला, नाहीतर मरताल.
@chawdi
@chawdi 9 күн бұрын
याचा अर्थ तुम्ही चांगले वागत आहात. दुसऱ्या शेतकऱ्याचा धुरा कोरत नाहीत. फार सज्जन आहात मग तुमची आर्थिक स्थिती काय आहे जर हे जरा जाहीरपणे सांगता का? तुमच्या दाराशी विमान आहे की हेलिकॉप्टर आहे हे जरा इतरांना कळू द्या. बँक बॅलन्स किती आहे आणि किती वार्षिक आयटीआय भरता तेही जनतेला कळू द्या. म्हणजे जनता तुमचं म्हणणं ऐकलं? कफल्लकाच कुणीही ऐकत नाही. आणि ऐकूही नये. 😄
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Ай бұрын
शेती पडीक ठेवण्यापेक्षा बांबू लागवड केली तर परवडेल का.
@chawdi
@chawdi Ай бұрын
शेती पडीक राहत नाही. ती कोणीतरी कसणारच आहे. बांबू लावायला हरकत नाही पण त्यातूनही फार काही चांगलं घडण्याची शक्यता नाही. नाहीतर मी बांबू लावायला सांगितला असता , शेती सोडून अन्य व्यवसाय करायला कशाला सांगितले असते?
@nileshb-ij1rg
@nileshb-ij1rg 29 күн бұрын
श्रीलंकेचं उदाहरण आहेच, कशी वाट लागली सगळ्या इकॉनॉमी ची. सेंद्रिय शेती compulsary केल्या मुळे
@chawdi
@chawdi 29 күн бұрын
खरे आहे पण भारतात तशी वेळ येणार नाही कारण पाच-पन्नास लोकांच्या मनाने शंभर टक्के जनता काही ऐकायची नाही.
@gajananpachfule9761
@gajananpachfule9761 Ай бұрын
साहेब तुम्ही बोललात हे मला काही माझ्या मणाला पटत नाही साहेब मी चार वर्षे झाली मोसंबी बाग आहे फक्त शेण गोमुत्र गुळ बेसन पीठ घालून स्लरी बणवतो पाच दिवसांणी ड्रिपद्वारे सोडतो प्रती पंधरा दिवसांनी एकदा मला काही फरक वाटला नाही जबरदस्त क्वालिटी आहे बाजुच्या बगीच्या पेक्षा माझी भारी आहे मी तर झीरो बजेट शेती करत आहे कुठे उपदेश तुमचा चुकीचे भ्रम पसरवु नका चार वर्षे झाली रासायनिक खतांचा वापर मी करत नाही काय नुकसान झाले नाही फालतू कारणे कशाला लावता साहेब सुभाष पालेकर यांच्या माहिती घ्या
@BalirampatilKapse
@BalirampatilKapse Ай бұрын
अगदी बरोबर माझी पन 0बजेट शेती आहे.
@chawdi
@chawdi Ай бұрын
डाळिंबासहित बहुतांश फळझाडांना रासायनिक खतांची गरजच नसते. रासायनिक खते दिल्यास या खतांना झाडे फारसा प्रतिसाद देत नाहीत. जंगलामध्ये कुणी रासायनिक खते द्यायला जात नसतो तरीही जंगल घनदाट होत असते. वडाच्या पिंपळाच्या झाडाला कुणीही रासायनिक खते दिली नाहीत कुणीही फवारणी केली नाहीत तरीसुद्धा ती झाडे गगनचुंबी वाढतात. डाळिंबाला आपण रासायनिक खते देत नाहीत ही काही फार सांगण्यासारखी गोष्ट नाही. बढाई मारण्यासारखी तर अजिबातच नाही. इथे भारतीय शेतीचा विचार चालला आहे. भारतीय शेती म्हणजे डाळिंबाची शेती नव्हे इतकी ही तुम्हाला समजत नसेल तर आम्ही पुढे काय बोलावे?
@BalirampatilKapse
@BalirampatilKapse Ай бұрын
@chawdi भारतीय शेती,भारतीय शेती काय सांगता , तुम्ही मला अगोदर सर्वांगीण शेती करण्याची व्याख्या सांगा, आणि मी कोण त्या बढाया माऱ्याल्या यात जे सत्य आहे ते सांगितलं बाकी काही नाही मी कष्ट केले त्या बढाया, आणि तुम्ही काहीही न करता लोकांना चॅलेंज करता त्याला काय म्हणावं मग ब्रह्म लिखित.
@pramodladke4159
@pramodladke4159 Ай бұрын
निव्वळ रासायनिक शेतीमुळे,शेती नापिक होत आहे, जैविक पध्दतीने जमीन संजीव करून रोगप्रतिकारक क्षमता वाढवावी लागते,याला क्रुषीविभाग जबाबदार आहे,पेराल ते ऊगवनार विषमुक्त शेतीकडे वळावे लागेल मध्यम मार्ग निवडला पाहिजे.
@chawdi
@chawdi Ай бұрын
विषमुक्त अन्न पिकवायला किती खर्च येतो याचा कधी अभ्यास करून पाहिला आहे का ?
@pramodladke4159
@pramodladke4159 Ай бұрын
@@chawdi विष मूक्त अन्न घेणारे लोक आहेत आणि किंमत देतात.
@chawdi
@chawdi Ай бұрын
@pramodladke4159 मी तुम्हाला "विषमुक्त अन्न पिकवायला किती खर्च येतो याचा कधी अभ्यास करून पाहिला आहे का ?" असा प्रश्न विचारला आहे.
@pramodladke4159
@pramodladke4159 Ай бұрын
@@chawdi अर्थात रासायनिक पेक्षा कमी.
@sarjeraosargar6270
@sarjeraosargar6270 Ай бұрын
Rasaynik khat vapurun lokachya shariravrti viyit parnam hotat
@chawdi
@chawdi Ай бұрын
पन्नास वर्षापासून तुम्ही स्वतः रासायनिक अन्न खाता आहात. तुमच्या शरीरावर कोणते कोणते परिणाम झाले त्याची यादी लिहा.
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 Ай бұрын
सरकार ला आयात करणं सोपं वाटतं आजच डाळवर्गीय धान्य आयात करतं
@chawdi
@chawdi Ай бұрын
शेतीची दुर्दशा मिटण्याची काही शक्यता दिसत नाही.
@VISHNUCHAITANYA-o6k
@VISHNUCHAITANYA-o6k Ай бұрын
एक तरफ बाज़ार मे सब्ज़ी सस्ती चाहिए ,,,दूसरी तरफ किसान को उचित मूल्य मिलना चाहिए ,,,दोहरी निती नही होनी चाहिए ,,,
@chawdi
@chawdi Ай бұрын
सिर्फ सब्जी सस्ती मिलने के लिए नीति बनाई जाती है। उचित मूल्य मिलने के लिए इस देश में कोई नीति नहीं है।
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
Sustainable Farming by Dnyaneshwar Bodke | Swayam Talks
21:44
Swayam Talks
Рет қаралды 1,8 МЛН