आधी काळी 1 ला होत तर तोच पखवाज ठेवायचा ना मग वाजवायच...🙄🙄 ना अस मग आधी काळी2ला पखवाज लावुन मग तस तर अरूण महाराज पण वाजवू शकत होते
@madhavwadgave28234 жыл бұрын
चालीचे गांभीर्य ठेवने महत्वाचे आहे.. भजन गोड लागले पाहिजे कानाला... स्वतंत्र सोलो वाजवा बरे वाटेल... गायक सुंदर गातोय..... साथसंगत योग्य पद्धतीने नाही झाली तर...गायनार आन्याय होतो
@shreepatil23964 жыл бұрын
अहो तीनपट चौपतीत वाजवतात भरत सर येवढा सोपं नाही महाराज हे वाटतंय तेवढ, एक मात्रा चुकत नाही त्यांचा ,आणि भजनी ठेका वाजवणे अवघड नाही त्याना , हे शास्त्रीय संगीत आणि पारंपरिक भजन याचं गोड मिलन आहे जे कोणाला पण नाही जमत