चवथी मुंबई ही यूपी आणि बिहार मध्ये उभारा. खूप उपकार होतील महाराष्ट्रा च्या मुंबई वर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@PriyaKavateАй бұрын
परप्रांतीय लाॆकांसाठी नवी योजना
@mihirandgrisha8312Ай бұрын
Increase your population no option
@Bavda-s6fАй бұрын
Jay bhiyya
@rupeshbhoir95575 күн бұрын
परप्रांतीय भिकाऱ्यांना महाराष्ट्रात घुसवण्यासाठी. गुजरातच्या पंतप्रधानची ही खेळी आहे. त्यात महाराष्ट्रातील गद्दार देखील सामील आहेत
@hemantraut5502Ай бұрын
एक मुळची मुबंई, दहिसर, मुलुंड, देवनार पर्यंतची उपनगरे विरार, पालघर, उल्हासनगर, कर्जत,कसारा पर्यंत अगोदरच मुंबईचा पसारा आहे आणी redevelopment, SRA चे टॉवर वर टॉवरने मुंबईत रस्त्यावर चालणं मुश्किल होत आहे आणी चौथी मुंबई बनवायचा विचार म्हणजे रस्ते,गाड्या,पाणी, कचरा,हवेचं, आवाजाच प्रदूषण,ड्रेनेजची विलेवाट कशी लावणार ह्याचा अगोदर विचार व्हायला हवा, town planning नावाचा प्रकारच नाही पुर्ण देशातली लोकसंख्या इथे सामावून घेऊन महाराष्ट्राची संस्कृती नष्ट व्हायला हवी आहे का ? अगोदर मुंबईच्या डम्पिंग ग्राउंड ची, मलमूत्र प्रक्रियेची डोक्यावर टांगती तलवार आहे 🤔😊
@paragk1039Ай бұрын
Adhi ekade yenare parpratiyana kami kara. Ugich marathi culture chi vat lavun thevali ahe ya govt ne
@prabhakarumrale6533Ай бұрын
स्थानिक प्रजेला विस्थापित न होणे साठही काही योजना असावी सरकार तर्फे.
@thekingrautagrikingmumbaika73Ай бұрын
हे विकासासाठी नाही तर बाहेरचे रोहिंगे, भय्ये, गुजराती बांग्लादेशी ह्यांच्या सोईसाठी आहे फक्त
@dhanuu_sАй бұрын
त्यापेक्षा देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा आणि ओरिजिनल मुंबई वाचवा.
population jasti kona chi aahe he sanga 😂 obc chi sc st chi population kiti aahe bagha wat lawli desa chi ha loka
@rane5070Ай бұрын
हळू हळू गुजरात लां शिफ्ट करण्याचा प्लॅन आहे मुंबई लां देवाभाऊ च 😊
@umeshsalunke35Ай бұрын
हे खरं आहे कारण western line purn mumbai pasun tec ahet te gujrat prynt Mhanun thane pasun alag kela ahe palghar
@sandipjadhav1056Ай бұрын
नवी मुंबई , नवा पुणे , नवे नाशिक , नवा सातारा तयार करा आणि महाराष्ट्राची वाट लावा . त्यापेक्षा गावोगावी प्रत्येक तालुक्यात जागेवरच रोजगार उपलब्ध करून द्या आणि परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येण्यावर नियंत्रण ठेवा म्हणजे लोक शहरात रोजगारासाठी येणार नाहीत आणि शहरांवर लोकसंख्या वाढीचा ताण येणार नाही .
@surendraj8752Ай бұрын
Tula Job lagla ki he parat bolun dakhav
@sagargovilkar9584Ай бұрын
Bolayala sope aahe bhau gavakadchi lok kiti katya ghaltat kiti chaan ekhadya prakalpachi vaat lavtat tumala kadachi mahit nasave
@ashishkhadye4941Ай бұрын
@@ravindratapaswi3989sheti bharpur ahe tumchyakade. Sukhi jivan jaga ugach shahar chya nadala lagun vat lavun gheu naka
@radha-22Ай бұрын
Tu de ki ekhadi yojna
@amitakant4771Ай бұрын
आमचा पालघर जिल्हाच मुंबईची ढा ल बनून गुजरातपासून वाचवित होता पण आता या प्रकल्पामुळे मुंबईचे संरक्षण करणे शक्य होईल असे वाटत नाही. मुंबई बचाव
@pspol3273Ай бұрын
नका हो.. आधीच इकडे यूपी बिहारचे भय यांचा सुळसुळाट झाला आहे.. आणखीन बांगलादेश आणि रोहिज्ञान नका बोलू
@Kalyan-Village24Ай бұрын
पालघर चा स्थानिक समाज भुमी हिन होणार आहे मुंबई नवीमुंबई च्या स्थानिक भूमिपुत्र सारखा.
@navinkanhat5669Ай бұрын
बरोबर 100%... सर्व बकवास चालले आहे. नुसती गर्दी. 😡😡
@explorer8122Ай бұрын
मला इथे सांगण्यास अतिशय गर्व वाटतो की ह्या वाढवणं बंदराची जागा मी 1996 मध्ये शोधली होती. ह्या संबंधित संपूर्ण पात्र व्यवहार मी MMB शी केला होता. ह्या आधी हा प्रपलकप Alewadi येथे होणार होता. I am an environmental specialist and oceanographer.
@vaibhavahire545815 күн бұрын
Great information 👍🏻 ही माहिती तुमच्या कडूनच मला समजली....
@vaibhavahire545815 күн бұрын
वाढवणं बंदर ( डहाणू ) to तवा गांव-चारोटी हायवे ला एक highway connect करणार आहेत , हा हायवे कोण कोणत्या ठिकाणाहून जाणार आहे ....?
@dhananjaysonavane5362Ай бұрын
एक न धड, भराभर चिंध्या
@Earthen-u2fАй бұрын
Good, पण मुंबई चे लोंढे थांबवणे ही तेवढेच गरजेचे आहे
@nk-ti2hwАй бұрын
Agree
@ravindratapaswi3989Ай бұрын
@@Earthen-u2f मुंबई शहराची सीमा/border seal करणे हा एकमेव पर्याय
@brtmumbai7306Ай бұрын
3 ऱ्या 4 थ्या मुंबई मुळे स्थानिक आगरी - कोली समाजाला मोठी संधी निर्माण झाली आहे.... आपल्या समाजात उद्योग - धंदा करणारे लोक वाढत आहेत.... मुबंई मुळे शिक्षणात आपली पोर पुढे चालले आहेत..... पैसा मोठया प्रमाणात मिळत आहे, ट्रान्सपोर्ट, बांधकाम, निर्मिती, मासळी व सरकारी - खाजगी नोकऱ्या यात आपण मोठया प्रमाणात आहोत..... इतरांच्या नादी लागून विरोध करण्यापेक्षा आपल्याला काय मिळतेय हे बघणे फायद्याचे आहे... जय आगरी - कोली
@rajeshpagare888924 күн бұрын
खरे आहे, मस्त जमीन विकून गलेलठ्ठ होण्याची संधी चालून आली आहे. बार वाले तयार आहेत साहेब
@brtmumbai730623 күн бұрын
@rajeshpagare8889 भाई बार पण आमचेच आहेत... यामुळे घाबरायची गरज नाही... पैश्यातून पैसा कसा तयार करायचा हे आजचे सुशिक्षित आगरी - कोली बिसिनेसमन परफेक्ट जाणतात....प्रॉब्लेम बाहेरून पोट भरायला आलेल्या लोकांचा आहे आगरी -कोली लोकांची पोर शिकून पुढे चाललेत पण हे जवळ पैसा नसल्याने हतबल आहेत..... ही सुद्धा एक बाजू आहे.... बारमध्ये पैसे सम्पवणारा अशिक्षित कॅटेगरी मधला असतो मेहनत न करणारा
@VishalParade-iz7qs29 күн бұрын
❤❤ नवीन मुंबई प्रांतयासाठी हे
@vinayakghag5724Ай бұрын
तिसरी, चौथी, पाचवी करता करता मुंबई गुजरातमध्ये समाविष्ट करण्याची तयारी सुरु झाली आहे आणि यामुळे परप्रांतीयांना याचा फायदा होणार असून मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जाणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
@rahulkadam3602Ай бұрын
Palghar to Gujrat border distance 60 km (1 hr) by road..
@sahadevsawant9402Ай бұрын
पाहिले भाईंदर ते नायगावं खाडीवर ब्रिज बाय रोड झाले पाहिजे वीरार ,नालासोपारा ,वसईच्या लोकांचा ट्रेनमधून जीवघेणा प्रवासाला पर्याय फक्त भाईंदर नायगावं ब्रिज रोड रेल्वे ट्रक समांतर ते पहिले झाले पाहिजे
@subhashbagle8757Ай бұрын
विकास हा होत असतोच तो बदलतच जातो गतीमान महाराष्ट्र घडवायचा असेल तर फक्त विकास हवा कारण या विकास योजनेअंतर्गत आर्थिक व्यवहार जो वरच्या पातळीवर होतो पण सामान्य माणसाला देखील काही काम मिळतेच मिळते..... आम्हा सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी ते खुपच आवश्यक आहे.....नवी मुंबई आज ही काळानुसार बदलत आहे आणि आपण सहज म्हणतोच कि मुंबई चा खुपच काया पालट झाला आहे पण तो आजही चालूच राहणार आणि उद्याही अनेक बदल होतच राहणार आहेत.... तेव्हा आमच्या साठी काम ही आमची ओळख.....
@sunilkhamkar1182Ай бұрын
म्हणजे झालं बिल्डर आता पासूनच फ्लॅट च्या किमती वाढवायला मोकळे
@Navroz-y1gАй бұрын
Ashich vaat lava Maharashtra chi Par prantiy bharun
@ShirishHemanАй бұрын
Wadhwan Port,Vasai Virar sea link game-changer project
@ravindratapaswi3989Ай бұрын
@@ShirishHeman ग्रामीण भागाचा पण विकास केला तर बरे होईल
@kumarthakare5045Ай бұрын
चांगलं कार्य करीत आहेत देवभाऊ फडणवीस अभिनंदन
@ShirishHemanАй бұрын
Devabhau excellent leader 🇮🇳🚩
@harshadasable1383Ай бұрын
Very good
@eliaspereira9653Ай бұрын
Good.
@ShirishHemanАй бұрын
Palghar Airport 👍
@pramodwaugh8026Ай бұрын
Good information
@nalinmajhu7686Ай бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
@prakashpawar774Ай бұрын
महाराष्ट्रात कुठीही असो आणि कास हि असो विकास हा झालाच पाहिजे
@bluediamond6866Ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे इतर जिल्हयाचे ही बिल्डिंग , रस्ते, मोठमोठया कंपन्या मोठे ऑफिस सर्व जिल्याचा विकास करा समतोल राखा हे गर्दीत गर्दी करता 36 जिल्हे पडलेत त्यांचा ही विकास करा. जसा रायगड चा करता निसर्गाचा ही समतोल राखा. आणी केंद्र सरकार ने ही इतर राज्याचा विकास करा ठराविक राज्यात सुधारणा करता मग बाकी राज्यांना कधी विकसित करणार.
@ajitdange60115 күн бұрын
आहे याचं मुंबई मराठी माणसांना सुरक्षित ठेवा
@ravindranarayane2477Ай бұрын
Welcome
@sakharamtukaram5932Ай бұрын
पाचवी मुंबई विठ्ठल वाडी, बदलापूर आणि टिटवाळा, खर्डी एवढ्या क्षेत्रफळात बसविण्यात यावी. सहावी मुंबई पुणे नाशिक मार्गाच्या साधारण पणे मध्यभागी बसविण्यात यावी. बारावी मुंबई नोएडा पासून 20 km दूर बसविण्यात यावी. चौदावी मुंबई कलकत्ता पासून 200 km दूर बसविण्यात यावी. अठरावे मुंबई न्यूयॉर्क , वॉशिंतोन पासून 300 km लांब समान अंतरावर बसविण्यात यावी. विसावी मुंबई मॉस्को पासून 300 km लांब वसविण्यात यावी. बाविस्वी मुंबई सिडनी पासून 400 km लांब वसविण्यात यावी. Etc etc etc
@VishalParade-iz7qs29 күн бұрын
❤❤❤❤❤
@audiok6537Ай бұрын
#विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हे फक्त मतदान घ्यायला.. विकास नुस्ता मुंबईत..
@snpsnk.332918 күн бұрын
काय रे भाऊ ! बंदर काय जमिनीवर बांधणार का ?😂😂😂 त्यासाठी तर खोल समुद्र पाहिजे आणि उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भात तर फक्त जमिन आणि छोट्या छोट्या नद्या आहेत. 😊
@rschowbey8848Ай бұрын
Jay Maharashtra
@sunilnivalkar4300Ай бұрын
काय गरज आहे का? फक्त परप्रांतीयांसाठी 😢
@sheelagavandalkar2658Ай бұрын
ज्यांची कोणतही काम करायची तयारी आहे त्यांच्या साठी संधी.
@gautamkamble1659Ай бұрын
"चौथी मुंबईची करा उभारी आणि बोकांडी बसवून घ्या up, बिहारी"
@GajaouoАй бұрын
population Kami kara jay bhin
@n.s.848Ай бұрын
संपूर्ण झाले की अडाणी ला देणार?
@sanjuappadeshmukh842Ай бұрын
विदर्भ, मराठवाड्यात कारखानदारी न्यावि,त्यामुळे मुंबई चि गर्दी कमी होईल. व विदर्भ, मराठवाड्यातील बेरोजगारांना रोजगार मिळेल.
@MmhatreАй бұрын
महारष्ट्र सरकार च नक्की चाललय तरी काय आयझावड्यानो इथे युपी बिहार भय्या लोकांसाठी आमच्या जमिनी आहेत काय तुमच्या आयचा दाना आम्हाला बेघर करण्याचा विचार आहे काय .
@chhatrapati2286Ай бұрын
3री व चौथी मुंबई करत बसण्यापेक्षा.तरुणांना रोजगार व इतर लोकांच्या हाताला काम कसे देणार याचा रोडमॕप मांडावा.शहरे आपोआप वाढतील फक्त नियोजन करावे.
@nilambsgul487Ай бұрын
मुंबई वाढवण्यात परप्रांतीयांना लाभ होईल.मराठी लोकांसाठी नाही.एकच परप्रांतीयांना महाराष्ट्रातून हाकलले च पाहिजे नाहीतर महाराष्ट्राची मराठी भाषिक ओळख पुसली जाईल. जय महाराष्ट्र
@brtmumbai730623 күн бұрын
@@nilambsgul487 भाई घाबरतोस कश्याला 400 वर्षे पूर्वी सर्वच देश कोकणावर अवलंबून होता... मुख्यता कोकण पिकला की घाटी उतरले कोकणात.. आजही तीच परिस्थिती आहे.. सर्वजण मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या आगरी - कोली लोकांच्या डेवोलोपमेंट वर अवलंबून असतात मग हे लोक कुठे गेले त्यांची मुंबई सोडून.. ते आजून तेथे आहेतच
@PagareSahebАй бұрын
Nice
@AjitPatil-r9iАй бұрын
100 मजल्याचे पेक्षा मोठे टावर उभी केली वच परप्रांतीय चांप बसवली महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला तुच्छ समजतात मजूर पणे मराठी बोलत नाही अशांना बसवण्यासाठी त्यांचा फायदा होऊ द्यावा म्हणून तुम्हाला जास्त एरिया पाहिजे त्यापेक्षा मुंबईत आणि नवी मुंबईत मोठे टावर उभारावे मराठी माणसाला त्यामध्ये सवलतीने आणि सहज कर्ज उपलब्ध करून कमी व्याजाने आणि जे मुंबई आणि महाराष्ट्रात राहतात मराठी भाषेचा द्वेष करतात मराठी माणसाचा द्वेष करतात एवढी वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी बोलता येत नसेल हे कारण दाखवून महाराष्ट्रातून मुंबईतून हद्दपार करावे
@shaileshkallianpur2755Ай бұрын
Good to hear this. There are lots of potentials in Vasai Nallasopara and Virar region . We have a transportation problem NH 48 has become very complicated. We request MMRDA to connect Bhayandar to Virar metro services. Electricity and water distribution are also big problems . Jai Maharashtra 🚩🚩🚩
@godofliberty3664Ай бұрын
अगोदर स्वताच्या मराठी भाषेत लिहायला शिक
@navinkanhat5669Ай бұрын
पालघर पर्यावरणाचा भकास...वाढवण बंदरा साठी भुसंपादन करायला आले होते... स्थानिक भूमिपुत्रानी हाकलून लावले. 👍👍👍
@lionshankarkt7112Ай бұрын
Super Information thank you
@leenaupadhaya420512 сағат бұрын
Tisri Mumbai kuthe honar te sanga
@RakeshKumarpandey-cg8ttАй бұрын
very nice
@SwayamSantosh4uАй бұрын
This project will take 40 years to complete. These are long-term projects. These are beneficial for the next generation people... Since last year vasai virar water project is not completed. People are striving for water.
@rajeshpagare888924 күн бұрын
लवकरच आम्ही सर्व गुजराती होणार आहोत चला जल्लोष करूया अभ्यासक्रमात गुजराती विषय आणि मराठी बाहेर कधी होणार वाट बघत आहे
@nileshnikam6582Ай бұрын
चौथी मुंबई युपी बिहारमध्ये उभारा.खुप उपकार होतील.
@SunilShinde-ct3cdАй бұрын
@@nileshnikam6582 नको त्या पेक्षा गुजरात लाच स्थापन करण्यात यावे अशी विनंती करतो
@audiok6537Ай бұрын
#बाकी महाराष्ट्र विकून टाका.. मुंबई मुंबई करा नुस्ता 😡😡😡😡😡
@ashokajgaonkar58314 күн бұрын
गोरेगांव आरे, जोगेशवरी, बोरीवली येथील अनेक आदीवासी लोकांना सवृगात तयाचपृमाने आगारी लोकाना व ठाने, पनवेल याची वाट लावून छ शिवाजी महाराज आता यांची नजर तुमच्या रायगड सवराजयाची राजघानी असलेल्या रायगडावर आहे. महाराज आता घरतीवर या आणि हा जो कोण औरंगजेब,अबदाली ईतर यांनी पैदा केलेल्या या हरामखोराला सयादरीमघेगाडून टाका कारण हा माणूस मराठी, महाराष्ट्राच वाट लावतो आहे.
@SaurabhGhodake-ob6liАй бұрын
महाराष्ट्र गुजरात बुलेट ट्रेन मुद्दाम काढत आहे मोदी सरकार कारण मुंबई महाराष्ट्र गिळायचा आहे आणि एक लक्षात ठेवा मोदी सरकार फडवणीस सरकार महाराष्ट्र मुंबई तुमच्या बापाची नाही माझ्या बापाची आहे आणि माझा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्रासाठी मराठी माणसाने रक्ताचे पाणी केला आहे सहजासहजी मुंबई शहर महाराष्ट्र राज्य गुजरातच्या ताब्यात देऊ देणार नाही हे लक्षात ठेवा फडणवीस साहेब
@brtmumbai730623 күн бұрын
@@SaurabhGhodake-ob6li भाई मुंबई आगरी -कोल्यांची आहे.... बाकीचे फक्त पोट भरायला आलेत... कन्होजी आंग्रे हे आगरी -कोल्यांचे रखवालदार होते..... मुंबई आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे कधीच नव्हती व ते कन्होजी आंग्रेना युद्धात हरवू शकले नाहीत... हा आगरी - कोल्यांचा इतिहास आहे
@sunilsonar8751Ай бұрын
कोणी हि अमरत्व घेऊन आले नाही... तेव्हा जे होते ते चांगले च ... ❤
@pradeeppawar8844Ай бұрын
Gujarat che bhala karnaya sathi he uppai yojanna aahe. express highway, Narmada valley youjanna, dhaanu Palgar automic power station. ye sarva gujjaratla fhayada karnare aahet
@milindrane4977Ай бұрын
नका करू चौथी मुंबई.
@sakharamtukaram5932Ай бұрын
लोकसंख्या नियंत्रणाचे साठी सर्व धर्मांच्या पुरुषांना चार पत्नी व दोन मुले होण्याचा काईदा करण्यात यावा. म्हणजे पुढील पन्नास वर्षांत लोकसंख्या अर्धी होईल.
@YamkarVijayАй бұрын
❤🎉
@YamkarVijay7 күн бұрын
❤
@AniketShinde-v7kАй бұрын
अजून किती भैये येणार आमच्या पालघर जिल्ह्यात 😂
@GajaouoАй бұрын
Population Kami kara obc
@shrikantlimaye9213Ай бұрын
अहो अशा किती ''मुंबई''उभारणार?यापेक्षा प्रत्येक तालुक्यात मुंबई सारख्या व्यवस्था तयार करा,मोदींच्या नादाला लागू नका.
@surendraj8752Ай бұрын
Congress chya Nadala Laga aani Allah Hu Akbar kara
@lahupawar54896 күн бұрын
मा खासदार, आमदार यांनी गांधीजीची घोषणा आठववी व मगच तिसरी आणि चौथी मुंबई बनविण्याचा विचार करावा महात्मा गांधी यांनी "शहराकडून गावाकडे जानेचा संदेश दिला आहे " नाहीतर मुंबईत फक्त पैसे व नोटा असणार आहेत भाजीपाला व इतर जीवनावशक वस्तू मिळणार नाहीत कारण गाव ओस पडणार आहेत.
@arjunrasankute338618 күн бұрын
देवाभाऊंचं गतिमान सरकार आहे. चौथ्या मुंबईने पालघर जिल्ह्याचा संपूर्ण कायापालट होऊन जनतेसाठी सुखमय वहातुक सेवा उपलब्द होणार आहे. त्यामुळे लोकांचा आनंद गगनात मावेनासा झालेला दिसत आहे.
@aashajoshi3599Ай бұрын
आवडेल.अस झालं तर.
@mangeshchavan8001Ай бұрын
🎉
@sunilgaikwad9582Ай бұрын
जुनी मुंबई विमानतळासह आधुनिकरणाच्या नावाखाली आडानी,टाटा,एल ऐन्ड टी साठी क्लस्टर मेनेजमेंन्ट साठी दिली आहे,त्याचा मोबदला म्हणून संघास पण वाटा मिळतो आहे,संघाची बेलन्ससिट वाढते आहे.
@गगन1858Ай бұрын
This development will increase population of other state people in fourth Mumbai and locals will have no space in this development. Soon Palghar will go in hands of Gujarat. Instead of developing Mumbai why can't such projects go to Nagpur and other major towns in Maharashtra and other states like Gujarat, Karnataka, kerala, tamilnadu.They too are on sea coast.
@sachinlanjekarkokanyoutube647Ай бұрын
मी bjp समर्थक असलो तरी आम्हला नको तुमची चौथी मुंबई ❤
@hemantraut5502Ай бұрын
मी पण भा ज पा समर्थक आहे पण सर्व जंगलं, गावं ह्यांची विलेवाट लावणं पटत नाही अगोदर जागतिक हवामान पार बिघडलय त्यात आपणही भर घालतोय 😢
@भानुडАй бұрын
Khup chan video. Atta kuthe Vasai virar palghar kade lakshya Gela sarkar cha, BVA ni paar vaat laun thevi hoti
@vamannene3491Ай бұрын
लोकसंख्या नियंत्रणाचे उपाय केल्यास जास्त फायदेशीर ठरेल.
@bluediamond6866Ай бұрын
सर्व देशाची लोक महाराष्ट्रात येऊन उदयोग करतात शिक्षन घेतात जॉब करतात त्याची राज्यत ही विकास करा इंडस्ट्रिल डेवलपमेंट करा त्याना राहायला मोठे रेसिडेन्सिअल सेक्टर उभारा का या मुंबई ,रायगड, ठाणे मध्ये गर्दी करता.
@umeshnadkarni8030Ай бұрын
मराठी माणूस जागा हो
@ManojHire-b4vАй бұрын
ब्रम्हाण देव अपंग अनुदान दया बहिण मुळे निवडणुकीत निवडून आले अपंग जन्म आई बहीण देते
@kesarinathmhatre107527 күн бұрын
चौथी मुबंई पेक्षा दुसरा पुणे शहर तिसरा पुणे शहर दुसरा सातारा तिसरा सोलापूर दुसरा कोल्हापूर तिसरा कोल्हापूर अशी पाचवा पुणे पाचवा कोल्हापूर अशी करा
@AnandGhatage-c6bАй бұрын
आणखीण 10 /12 मुंबया तयार करा आणि युपी बिहार्यांना आणून ठेवा आणि लावा वाट महाराष्ट्राची
@swapc0089..Ай бұрын
एवढा प्रचंड विकास करत आहेत माननिय मुखमंत्री मग ते मुंबई गोवा महामार्ग अजून का नाही झाला बर 2012 पासून अजून पण ह्यावर पण विचार करावा त्यांनी...
@ravindrakavathe3321Ай бұрын
चौथी मुंबई ही अत्यंत मुर्खपणा है . बुलेट ट्रेन मुळे मुंबई ते अहमदाबाद पर्यंत चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी मुंबई आहे
@avinashkale3710Ай бұрын
विकासाची नवी झेप घेणारे महायुती सरकार,,,, व राज्याचे विकासाभिमुख दूरदर्शी मुख्यमंत्री ना देवेंद्र जी फडणवीस साहेब ❤❤❤❤❤❤
@godofliberty3664Ай бұрын
लाचार गांडू गुजराती गुलाम अंधभक्त आणि अनाजी पंतांच्या औलादींनाच तसे वाटणे स्वाभाविक आहे
@rajendrabhagunde8453Ай бұрын
He is ( Development ) Fadavnis everything is possible for Him
@anandsondulkar2779Ай бұрын
Kay development he parprantiya sathi kelel development Jyala cikas Manhattan nahi bahu Purn maharashtra chi vat lavl8 ahe builder=gujrati marwadi sindhi bhaiye Marathi manus=jamini viktoy😊
@godofliberty3664Ай бұрын
लाचार गांडू गुजराती गुलाम अंधभक्त आणि अनाजी पंतांच्या औलादींनाच तसे वाटणे स्वाभाविक आहे
@godofliberty3664Ай бұрын
अगोदर स्वताच्या मराठी भाषेत लिहायला शिक
@RJadhav113Ай бұрын
जय श्रीराम
@mohanindap2Ай бұрын
Fourth mumbai should be in Ratnagiri, 5th in Devgad, 6 th in Vengurla. All good ports can be converted into mumbai.
@ashishkhadye4941Ай бұрын
Tumche koknatle lok paryavaran chya navane bomba marun virodh karnar mag zak marayla koknat ports develope karil kon
@dineshmore1409Ай бұрын
या मुंबई मधे मराठी माणसाला पहिला preference द्या जॉब साठी खुप उपकार होतील
@cellfhonymobilerepairing4104Ай бұрын
Vasai virar devlopment paheje Jay Maharashtra 🎉
@AkkiShah-s5v3 күн бұрын
Uttar pradesh aani bihar madhe ubhi kara kharach ......jene karun maharashtra varche pressure kami hoil .......Mumba maatela shwaas ghevudya 😢😢......limit peksha jaast gardi karun thevli aahe mumbai,maharashtra madhe ......tikde up aani bihar la ubhi kara manje konala pan aaple rajya , baayko aani mule sodun itkya lamb yaave laagnar naahi sagle aap aaplya rajyat sukhi rahave manje upkaar hotil aaple itka vaitaag aala aahe hya bhaiyya lokancha
@8683zxcАй бұрын
Bullet train peksha Local train che track ani local number vadava 😂😂
@rushikeshchuri157617 күн бұрын
Its need of hours
@SureshGhadge-b4d8 күн бұрын
अजून परप्रांतियांना उरावर बसऊन घ्या आता शेतकऱ्यांनी धरणासाठी शेतीची जमीन देऊ नये त्यांच्या राज्यात भिका लागल्यात
@198yashdeepsatghare3Ай бұрын
पण जमीन अधिग्रहण केल्यावर सरकार जमीन मालकांना किती मोबदला देईल
@PavanRaut-ky8tnАй бұрын
चौथ्या मुबंईत, ७५टक्के परप्रांतीय असतील? आणी जे मराठी असतील ते अजून बाहेर फेकले जातील 😢
@mihirandgrisha8312Ай бұрын
Now Uddhav Thakre will be in action mode , as his favourate subject of opposition to developme is in limelight
@shyamsundarbhate4583Ай бұрын
All political parties in Maharashtra, be it rulling or opposition should contest BMC election independently without caring success or non- success.
@_Sunny_17Ай бұрын
Bhaiye lokan sati upaye shuru ahy
@sanjayrebello2376Ай бұрын
Jee hahe ti sudar paleli
@dilipmore2507Ай бұрын
Sarva lavkar. Houde
@sandipthakur1580Ай бұрын
नवी मुंबई साठी १९८४ ला जमिनी १४०० रुपये एकरी सरकारने घेतली. बदल्यात १२% भूखंड विकसित करून देऊ. पण अजूनही कित्तेक शेतकऱ्यांना भूखंड मिळत नाही. जमिनी देण्यापूर्वी विचार करा.
@chandramohankarekar5542Ай бұрын
योजना खूप चांगली आहे.. पण ती लवकरात लवकर अमलात आणली पाहिजे.. नाही तर नुसतीच बोलायचा भात आणि बोलायची कढी.. कोणतीही योजना पंच दंश वार्षिक होऊ नये..