Рет қаралды 395,642
#maharashtra #ahamadnagar #humantraffickingawareness #BBCMarathi
मानवी तस्करी आणि वेठबिगारीचा क्रूर चेहरा अहमदनगरमध्ये समोर आला आहे. श्रीगोंदाच्या बेलवंडी परिसरातून पोलिसांनी 21 वेठबिगारांची काही दिवसांपूर्वी सुटका केली. पोलिसांनी या तस्करीविषयी खुलासा केला आहे, त्यातून धक्कादायक वास्तव समोर येतंय. जिवंतपणी मरणयातना सहन करणाऱ्यांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले गेले. या अमानुष छळ करणाऱ्या स्थानिक टोळ्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय. या टोळ्यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागातून माणसांची तस्करी केली आणि त्यांना कामाला लावलं.
रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
स्क्रिप्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi