पण ताई जर ऐकच मुलगा असेल तर काय करायचं कारण मुलान बाजू घ्यायची ते सांगा.
@purishobha5597Ай бұрын
ताई.खर.बोलात.🎉🎉🎉🎉🎉
@vikaskharat211Ай бұрын
Right
@ujwaladandrewad9609Ай бұрын
हे बरोबर ताई 🙏🙏
@dhac8037Ай бұрын
अप्रतिम
@ankushranaware7051Ай бұрын
Tai you are correct
@prakashvichare4244Ай бұрын
Contradictions !!!
@janardhandodmise256Ай бұрын
🌹🙏
@chandrakantsawant1547Ай бұрын
काही महीला सुधा स्वभावत बदल करत नाही हे पण दुर्देव ❤
@ratilalmore4016Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@Jyoti-ot7hkАй бұрын
भागवत ही करा कुठे
@BalirajaFarmerАй бұрын
बोलत येतं म्हणजे भावणीक करुन संसार मोडले मुली आई आणि भाऊ असतात हे बोलत जा 😊
@user-xg5ji3ws8hАй бұрын
ताई तुमचं लग्न झालंय काय.
@jyotitarle4141Ай бұрын
मुलीचा पती व सासू सासरे घरातील सर्व छळत असेल तर आईचा दोष का आईचा दोष नाही
@amithasurkar8118Ай бұрын
Yasati kayadyacha abhas karane garjeche ahe
@prakashvichare4244Ай бұрын
टाच की खोट.
@livenews1282Ай бұрын
माझी बायको पण आम्हाला टाकून सहा महिने झाले रखहत नाही माझा मुलगा 3री ला आहे तो पण माझ्या कडे राहतो घटस्फोट देत नाही आमच्या संसार तिचा भाऊ आणि तिची आई हेच कारण आहे पहिली गोष्ट संस्कार पण नाही त्यच्या घरात
@democracy-mattАй бұрын
काळ बदलत आहे..विचार प्रगल्भ होत आहेत,इतरांचा हस्तक्षेप वाढला आहे,मला वाटते की,नव्या युगातील नवीन जोडप्याला त्यांच्या मर्जीनुसार जीवन जगू द्यावे.!!
@dnyaneshwarsushir8111Ай бұрын
ताई आज मोटी बिकत परिथिति आहे
@YashwantPatil-cr2piАй бұрын
जो बायकोला हाकलतो ,त्याला लक्ष्मी कळलीच नाही तो सुखी होणार नाही,,जीला नवरयात रपांडुरंग दीसतनाही,ती मावलीपण सुखी होणार नाही,सोप आहे,