Рет қаралды 21,390
५वे भालचंद्र पाचलग स्मृती व्याख्यान
महाराष्ट्रात भगवद्गीतेच्या अभ्यासाचा आणि त्यावरील साहित्याचा इतिहास काय आहे? महानुभाव पंथाने गीतेचा कसा अर्थ लावला? महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेपर्यंत भगवद्गीता कशी पोहोचली? गीतेच्या प्रसारात वारकरी संप्रदायाचे नेमके योगदान काय? लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य का लिहिले? महात्मा गांधींना भगवद्गीता कुणी शिकवली?
- ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचे विश्लेषण...