Рет қаралды 1,356,838
पुन्हा एकदा रामदास बोटीची करुण कहाणी ....
ज्या गोष्टीने संपूर्ण कोकण किनारपट्टीला दुःखद धक्का दिला होता...
१७ जुलै १९४७ चा तो दिवस ... अनेकांसाठी काळ ठरला होता .... आणि रेवस च्या कोळी बांधवांच्या शिताफीनं बरेच प्राण वाचले होते ...
७० वर्षे उलटून गेली ... अशी ही घटना विपरीत घडली ..... सुरेश नी तुम्हाला याद हो दिली.