Рет қаралды 22,129
वृद्धावस्थेतील दुःखापासून वाचण्याचा उपाय आहे का? - श्रीमद्भगवद्गीता चिन्तन (मराठी) - अध्याय १३ - श्लोक ९ - डॉ विक्रम पत्तरकिने - २०२४०७०९
- म्हातारपणी आपल्या शरीरातून नको असलेले पदार्थ नको त्या वेळी अनियंत्रितपणे वाहू शकतात
- अशा स्रावांमुळे आपल्यालाच आपल्या शरीराची किळस वाटते, आणि इतर लोक आपण कधी हे शरीर सोडतो याची वाट बघतात
- वृद्धावस्थेत होणार्या दुर्दशेचे तारुण्यावस्थेतच स्मरण असल्यामुळे त्याविषयी खरा ज्ञानी मनात विटतो
- मन खंबीर असतानाच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो आणि वृद्धावस्थेच्या विचाराने व्यथित होत नाही