Рет қаралды 1,688,487
आपण कित्येकदा एखादं कुटुंब हे आपलं गाव सोडून शहरात गेल्याचं बघितलं असेल.. पण अख्खंच्या अख्खं गावच जर आपला गाव, आपला परिसर सोडून जात असेल तर ? आहे ना आश्चर्यकारक गोष्ट..!! हे असं घडतंय कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या मानबेट, चौके या गावात.. सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा भाग, लगतच दाजीपूर अभयारण्य अशा दुर्गम घाटमाथ्यावर वसली आहेत ही गावे.. आणि या गावांचं हेच आहे वैशिष्ट्य.. या दोन गावातील सगळे लोक हे आपलं गावातील घर-दार सगळंकाही सोडून जातात पळून..
#TarunBharat #ManbetVillageRadhanagari #ChaukeVillageRadhanagari #VillageTradition #lockdown
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत | #Village #Lockdowninvillage #villagelockdown
Website : www.tarunbharat...
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbha...
Telegram : Tarun Bharat News