Рет қаралды 110,883
गेली कित्येक शतकं कोकणातल्या सड्यांवर, खडकाळ डोंगरमाथ्यांवर हजारो कातळशिल्पं दुर्लक्षित पडून होती. पण रत्नागिरी-राजापूरच्या काही हौशी संशोधकांच्या प्रयत्नांमुळं ती जगासमोर आली आणि पुरातत्त्व अभ्यासकांचंही तिकडे लक्ष वेधलं गेलं. यातली काही कातळशिल्पं विस्तीर्ण परिसरात पसरली असून प्रागैतिहासिक मानवानं त्यांची निर्मिती केली होती असं प्राथमिक संशोधनातून उघड झालं आहे.
#Petroglyphs
.
.
.
Reporter - Mayuresh Konnur
Field Producer - Janhavee Moole
Shooting / Editing - Sharad Badhe
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi