दमदार ,दर्जेदार व जन सामन्याच्या बातम्या प्रसिद्ध करीत राहावे..🎉🎉🎉
@harshvardhansalve53887 ай бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशिन हे एक छोटे शहर आहे शेळी बाजार हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे व बाजारपेठ सर्वात मोठी आहे त्यामुळे राशिन हा नवीन तालुका झाला पाहिजे!!
@nirkheartsyanchepeshwaitha9930 Жыл бұрын
नमस्कार 🙏🙏यावेळी पण नवीन माहिती दिली. खूप खूप धन्यवाद🙏🙏 अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू यांची पण बऱ्याच दिवसापासून तालुक्याची मागणी
@sambhajibhore5327 Жыл бұрын
माणदेश जिल्हा बनायला हवा त्याचे मुख्यालय आटपाडी येथे असावे सांगली हे जिल्ह्याचे ठिकाण खूपच दूर आहे.😊
@BingeMarathi6 ай бұрын
मी माण म्हसवड मधून अगदी योग्य भूमिका आहे आपली
@pramodkulkarni207011 ай бұрын
धाराशिव जिल्ह्यातून तुळजापूर तालुक्याचे विभाजन करून ऐतिहासिक नळदुर्ग तालुक्याची निर्मिती व्हावी,हि 50वर्षांपासून मागणी आहे,स्वातंत्र्या अगोदर नळदुर्ग हा जिल्हा, तालुका होता,सतत नळदुर्ग वर अन्यायच झाला किमान आता तरी तालुका व्हावा
@KMSCreations Жыл бұрын
आम्ही किनवट तालुक्यातील आदिवासी विभागातील रहिवासी आहोत. आम्हाला जिल्ह्याची कामे कारणासाठी 150km नांदेड जिल्याला जावे लागते. त्यामुळे आम्ही सर्व जण मागणी करत अहो कि आमचा किनवट तालुका जिल्हा होण्यासाठी.
@prajwalpagar6772 Жыл бұрын
माहूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
@nvirghat Жыл бұрын
आमचा खामगांव जिल्हा झाला पाहिजे विदर्भातील सर्वात मोठा तालुका खामगांव आहे, सर्व सुखसोयी युक्त असलेला तालुका आहे सर्वात मोठी बाजारपेठ आहे सर्व प्रशासकीय इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे , फक्त जिल्हाधिकारी कार्यालय बांधणे आवश्यक आहे...
@AnkitaManmothe26 күн бұрын
डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे जय लहुजी जय भारत वाटेगाव मुंबई रशिया अमरावती स्मारक उभारावे बाबासाहेब गोपले युवा संघ आणि डॉ अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण संशोधन संस्था आटी ताकतोडा ता सेनगाव जि हिंगोली वारणेचा वाघ युवा मंच ताकतोडा भारतीय मानवहित लोकशाही आघाडी जय लहुजी जय भारत 2024-2025 मंगेश लक्ष्मण मानमोठे रा ताकतोडा ❤❤
@L.RBhise Жыл бұрын
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र गोरेगाव तालुका होणं शक्य आहे.
@worldindia9259 Жыл бұрын
सध्या पुण्याला पण तर गरज नाही नवीन तालुक्यांची पण, जर बारामती जिल्हा झाला तर नवीन तालुके निर्माण करावे. तथा,,,. भीमाशंकर येथे पोलीस स्टेशन व नगरपंचायत पाहिजे.
@dineshtadvi121 Жыл бұрын
नंदुरबार जिल्हातील आदिवासी बहुल विकास पासुन वंचित अतिदुर्गम अककलकुवा तालुक्याचे विभाजन करून मोलगी नवीन तालुका निर्माण करावा अशी मागणी आहेत. तसेच शहादा तालुक्याचे विभाजन करून म्हसावद नवीन तालुका निर्माण करावा अशी मागणी होत आहेत.
@dineshtadvi121Ай бұрын
नंदुरबार जिल्हाचे विभाजन करून तळोदा नवीन जिल्हा निर्माण करावा तळोदा धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातुन मोलगी तसेच शहादा तालुक्यातुन म्हसावद नवीन तालुका तयार करुन पाच तालुक्याचा तळोदा नवीन जिल्हा झाला पाहिजेत.
@akshaypimpalkar1044 Жыл бұрын
नवीन जिल्हे तयार होणे काळाची गरज आहे त्यात तालुके पण तयार होतील तरच प्रगती होईल
@santoshsarkate5270 Жыл бұрын
बुलढाणा जिल्ह्यात साखरखेडा तालुका झालाच पाहिजे ़़🙏🏻
@prajwalpagar6772 Жыл бұрын
साखरखर्डा तालुका आणि खामगाव जिल्हा यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
@maheshbhalerao8049 Жыл бұрын
नगर जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजेत
@prajwalpagar6772 Жыл бұрын
अहिल्यानगर जिल्हा आणि राहाता जिल्हा यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
@shahebajpathan5037 Жыл бұрын
खरो खर होनार कि अफवा आहे
@suhaskolhekar6566 Жыл бұрын
खूप चांगली माहिती सोप्या शब्दांत दिलित।थन्यवाद। व्हिडीओ महत्वाचा।
@vidyadharpagare5226 Жыл бұрын
जिल्ह्याचे. कमाल अंतर गावापासून साठ किलोमीटर असेल अशा प्रकारे जिल्ह्यांची तसेच तालुक्याचे कमाल अंतर वीस किलोमीटर असेल अशी तालुक्यांची पुनर्रचना केली पाहिजे.
@laxmansonwane1609 Жыл бұрын
वैराग तालुका निर्मिती व्हावी.. बार्शी तालुका विभागून.. बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे....
@lahusathe2031 Жыл бұрын
होयला पाहिजे वैराग तालुका
@agriculture7191 Жыл бұрын
आमचं वैराग पण होणारे तालुका...❤
@RBG_MS Жыл бұрын
❤
@atharvasonar Жыл бұрын
विदर्भ राज्य व्हायला पाहिजे❤
@jkboss.111 Жыл бұрын
तालुक्यापासून कमीतकमी 40 किमी अंतर असेल तरच नवीन तालुका निर्मिती करण्यात यावी.
@yogeshkowe2187 Жыл бұрын
किनवट तालुक्यातून,मांडवी ,सारखानी,इस्लापुर ही तीन तालुके झाले पाहिजेत क्षेत्रफळाने आमचा तालुका खूप मोठा आहे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी 200 किमी अंतर आहे एकाच तालुक्याचं.....एक व्हिडिओ नक्की बनवा
@Dr.jitendradeshmukh3456 Жыл бұрын
200 किलोमीटर 😂😂
@VRbanjara-mp8je9 ай бұрын
Islapur Nahi Bodhadi BK Sarvat Jast population ahe kinwat talukyat 8101
@AnkitaManmothe26 күн бұрын
गोरेगाव तालुका बनवा सेनगाव जि हिंगोली ताकतोडा ❤❤❤
@hrlahane4053Ай бұрын
छत्रपती संभाजीनगर मध्ये देवगाव,पिशोर नवीन तालुक्यांची निर्मिती झाली पाहिजे ही नवीन मागणी नसून जुनीच मागणी आहे.
@kkcgroup5298 Жыл бұрын
जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्नड तालुक्यातील पिशोर गाव आहे. हे गाव तालुका लेव्हल च आहे. मी तर म्हणतो की हे गाव 20 वर्षा पूर्वीच तालुका झाले पाहिजे होते. कृपया सरकार ने पिशोर ❤ या गावाचा पन विचार करावा 🙏🙏🙏🙏
@its_pb_bagul Жыл бұрын
लासूर स्टेशन हा तालुका झाला पाहिजे कारण इथे मोठे मोठे व्यवसाय आहेत आणि धान्य मार्केट पण आहे
@arjunbhadke6962 Жыл бұрын
हो कारण गंगापूर , वैजापूर हे दोन्ही तालुके खुप लांब आहे
कन्नड या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
@vinayakjadhav5520 Жыл бұрын
धुळे जिल्ह्यातील शिरपूर -बोराडी , सिंधखेडा- दोंडाईचा, साक्री -पिंपळनेर , धुळे - लामकणी असे एकुण धुळे जिल्ह्यात आठ तालुके झाले पाहिजेत. याची प्रतीक्षा धुळे जिल्ह्यातील नागरिक कित्तेक वर्षांपासून करतं आहेत
@nitinlokhande6411 Жыл бұрын
सिंधखेडा नाही शिंदखेडा नाव आहे
@dhanrajmusale975 Жыл бұрын
वेगळे राज्य करा विदर्भ नाही तर असेच मागास राहू........😢
@omkarvidhate986 Жыл бұрын
वेगळं राज्य करून काही फायदा नाही. बिहार, झारखंड,छत्तीसगड ही राज्य वेगळी झाली पण प्रगती नाही झाली... महाराष्ट्रात राहून हक्क मागा
@pankajgotefode9084 Жыл бұрын
@@omkarvidhate986 are mukha zarkhand cha vikas zala ahe..jaun bagh
@Pingpong143 Жыл бұрын
झारखंड चा विकास झाला आहे 😂😂😂 अरे मूर्ख माणसा आदिवासी होते आणि आज ही आहेत.. तिथला कोळसा तर जातो पण तिथे रोजगार नाही की किमान विकास काम नाहीत @@pankajgotefode9084
@ranjupawara-qt3hn Жыл бұрын
धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागातील बोराडी, हे बाजार पेठ मोठी आहे बोराडी या भागातील अनेक आदिवासी लोकांची मागणी आहे की boradi ला तालुका व्हावा,
@YaserarfatTamboli-fm7ugАй бұрын
मुखेड़ तालुका विभाजन करूं मुक्रमाबाद हां तालुका निर्मित होने अवश्य आहे कारण है निजाम कालीन तालुका आहे
@bhaiyyalalthakur3350 Жыл бұрын
जिल्हा बनविण्यासाठी मुख्यालयाचा प्रश्न निर्माण होतो म्हणुन जिल्हे बनवायचेच नाही का.
@apexLWC Жыл бұрын
लासलगाव अणि मनमाड तालुके झाले पाहिजे
@arjunbhadke6962 Жыл бұрын
निफाड खुप जवळ आहे
@technicalrider6196 Жыл бұрын
manmadcha taluka nandgaon ahe ,Nandgaon chi laayki pan nahi taluka mhnaychi taria aheManmad ha nandgaon peksha sapann ani motha ahe taripan Taluka nahi kela he Nandgaon Netyani@@arjunbhadke6962
@dipaknarwade92085 ай бұрын
अंबाजोगाई जिल्हा व पिंपळनेर, घटनंदुर, नेकणूर तालुके करा❤
@vasudevshinare4187 Жыл бұрын
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचे विभाजन करून नवीन नेरळ किंवा कळंब तालुका अस्तित्वात येणे फार गरजेचे आहे, हा डोंगराळ भाग असल्याने तसेच तालुक्यातील सर्वाधिक आदिवासी वाड्या याच भागात असल्याने खूप गैरसोय होत आहे
@rahulkendre7752 Жыл бұрын
लातुर तालुक्याचे विभाजन करुन मुरुड ,लातुर, चिंचोलीराव वाडी हे तीन तालुके करा ,सोबत किल्लारी ,कासारशिरशी हे तालुके झाले पाहीजे
@abhigotsurya Жыл бұрын
तालुका व जिल्हा निर्मिती खर्चिक म्हणता आणि आमदार खासदारांना बांधा बंगले त्याच्यावर होऊ द्या कोटीत खर्च..... वा रे शासन😂
@vikky847 Жыл бұрын
तालुके निर्माण झाले तरी आमदाराचेच मुले घरातली कोणीही आमदार खासदार होणार आहे.
@ashishgawali4439 Жыл бұрын
दलित्वस्ती निधी बाबत व्हिडिओ बनवा सर.... ज्या प्रभागात 44 टक्के sc caste ची लोकसंख्या असल्यावरही तिथे निधी वापरता येत नाही म्हणते.. हा तर अंन्याय आहे सर....
@technicalrider6196 Жыл бұрын
je miltahe tyat khush rah
@A98777 Жыл бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याचे विभाजन करून सांगरुळ हा नवीन तालुका व्हावा
@prajwalpagar6772 Жыл бұрын
इचलकरंजी या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
@harshalghonge8501 Жыл бұрын
यवतमाळ जिल्ह्यात शिरपूर गाव तालुका झालाच पाहिजे
@Mrtrimbaks Жыл бұрын
बऱ्याच दिवसापासून सर्व लोकांची मागणी आहे राजुर गणपती हा तालुका झाला पाहिजे
@ranjeetpawar5726 Жыл бұрын
हा एवढा खर्च जनतेच्या पैशाचा चुरडा कशाला आता डिजिटल ऑनलाइन सर्वा जहालय ग्रामपंचायत ऑफ़िस मधे सुधा सर्व सुविधा माफक दरात भेटतात नसतील तिथे शासनाने कराव्या सुविधा हा प्रचंड खर्च टाळावा व गावच्या आणी तालुक्याच्या विकास साठी वापरा हा निधी.
@shailendrakshirsagar3230 Жыл бұрын
सोलापूर जिल्ह्यात वैराग, टेंभुर्णी, तडवळ, मंदृप, महूद , बेगमपूर हे तालुके होणे गरजेचे आहे...
@Balasahebgate4246 Жыл бұрын
सोलापूर जिल्ह्य़ातील वैराग तालुका होणे गरजेच आहे
@sunilmavali5278 Жыл бұрын
होय सर धुळे।जिल्ह्यात पिंपळनेर इंग्रजांच्या काळात पिंपळनेर तालुका होता ही मागणी खूप वर्षांपासून आहे
@prajwalpagar6772 Жыл бұрын
शिरपूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
@shivajimane5793 Жыл бұрын
आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली 🎉राज्यात पहिला नवीन तालुका घोषणा होण्यास पात्र.
@Nikhil_shindegaming3 ай бұрын
संगमनेर जिल्हा झाला पाहिजे
@dilipborkar566811 күн бұрын
चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्याचे विभाजन करून नवरगाव ला नवीन तालुका म्हणून घोषित करण्यात यावे.
@jayrampawar2694 Жыл бұрын
सरकारी वहान तालुका प्रमुख कार्यालय ह्या गोष्टीचा विचार करवा लागेल बाकी स्थानिक पातळीवर कर्मचारी नव्याने लगेचच नेमण्याची गरज पडणार नाही विभक्त झालेल्या कार्यालयातील कर्मचारी भागवून घेऊ शकतात लोकांची ससेहोलपट थांबू शकते
@udhavdipakpuricscvle6567 Жыл бұрын
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्याचे विभाजन करून गडचांदूर ला तालुका निर्मिती बाबत जिल्हाधिकारी यांनी 6 वर्षांपूर्वी शासनाला शिफारस केली आहे. पण प्रलंबित मागणी प्रतीक्षेत आहे.
@kunalpadole494325 күн бұрын
जिल्हे 22 आणी तालुके 58 हे बरोबर नाही, जिल्हे 22 म्हटल्यावर 58 इतके कमी तालुके नाही पाहिजे, तर 158 तालुके निर्माण करा, जास्तीस्त जास्त तालुके पाहिजे, 22 जिल्ह्यासाठी 58 तालुके म्हणजेच कमी आहेत.
@ऑनलाईनमाहितीअर्ज23 күн бұрын
वैराग हा नवीन तालुका झाला पाहिजे 1990 ची मागणी आहे जिल्हा सोलापूर
@FarukShsikh-q1d Жыл бұрын
आमच्या लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत हाळी आणि हंडरगुळी आहे दोघांचे पण 15,15, सदस्य आहेत याकडे पण लक्ष आहे का शासनाच
@ShekharBagelikar Жыл бұрын
विदर्भ व अर्धा मराठवाडा यांचे एक वेगळे राज्य व्हावे
@sr51-z5h Жыл бұрын
aapli aapli vidarbhachi magni kara, marathwada Maharashtra mdhe khush aahe, amala payje tr vegla marathwada magu, vidarbhat nahi jaych amala
@Dear_914 Жыл бұрын
ये बोच्या तुझा विदर्भ सेपरेट कर आमाला मध्ये नको घेऊ
@ShekharBagelikar Жыл бұрын
@@sr51-z5h चांगली गोष्ट आहे
@omkarmohite5721 Жыл бұрын
उंब्रज तालुका ( जिल्हा सातारा ) ❤
@prajwalpagar6772 Жыл бұрын
उंब्रज तालुका आणि कराड जिल्हा यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
@omkarmohite5721 Жыл бұрын
@@prajwalpagar6772 जिल्हा कशाला ओ आपल्या साताऱ्याच नाक कापलं जाईल
@nitinlokhande6411 Жыл бұрын
जळगाव जिल्ह्यात लोंढरी तालुका झालाच पाहिजे.
@buddhapriy100 Жыл бұрын
Vidarbhat Achalpur,Khamgaon,Pusad, Muktainagar he Jilhe vyayla pahije
@akashpatil6780 Жыл бұрын
Beed madhe ambajogai district kra .... khup tras hot ahe 95km dur jayla
@ankoshjumbade8905 Жыл бұрын
Solapur madhun Akluj taluka pahije
@SanatkumarBhosale Жыл бұрын
*तारदाळ,खोतवाडी,कोरोची, कबनूर,चंदूर,रूई,पट्टणकोडोली, रांगोळी,रेंदाळ,हुपरी,यळगूड या गावांसह इचलकरंजी हा August २०२२ मधे जाहीर झालाय पण जून कोणतीही माहिती Update झालेली नाहीय.* 😵💫😵💫😵💫😵💫😵💫
@FitnessTrainer_Sudesh Жыл бұрын
Nanded yetil kinwat taluka ha jilha karnyachi magni ahe ti kfhi purn hoil ky sangta nahi yenar... Ani ase kahi gao ahet jyanchi taluka mhanun nirmiti karnyat yavi
@KishorRaut-s6x Жыл бұрын
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र जवळा बाजार तालुका होणं शक्य आहे
@sagarbadade4294 Жыл бұрын
निष्क्रिय सरकार आहे अहमदनगर किती मोठा जिला आहे पण नाही करणार विखे च नाही करणार आता बाकीचे काय् बोलावे
@ashishshelke4407 Жыл бұрын
करमाड तालुका छ संभाजीनगर हा तालुका झाला पाहिजे
@Shambhoo_edits Жыл бұрын
Solapur jilhyatil Kurduwadi cha dekhil same issue ahe
@sahebraogadhe30328 ай бұрын
सिल्लोड मध्ये अजिंठा, बोरगाव बाजार हे नवीन तालुके निर्माण करण्यात यावे
@nitintembhurne3176 Жыл бұрын
Ho Navin Taluka zaale pahize mi Gadchiroli district cha aahe ethe pan aamala 30-40kmTalukyala jayla lagtat Navin Taluka zaale pahize
@GovindaJadhav-es7li Жыл бұрын
सर आम्हाला सोयगाव पासून ते संभाजीनगर जिल्हा खूप लांब पडतो जवळच जिल्हा झाला तर चांगल कामे होतील ,जन्हेकरून कितेक लोकांनी अजून त्यांचं वय संपत आला पण जिल्हा सुद्धा पाहिलेला नाही. 50किलोमीटर च्या आत दिला तर रखडलेली कामे तरी वेळेच्या आत होतील 🙏
@prajwalpagar6772 Жыл бұрын
कन्नड या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
@Pingpong143 Жыл бұрын
😂😂😂
@UmeshPatil-cq1zh Жыл бұрын
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा तालुका निर्मिती होणे आवश्यक आहे
@parmeshwaralande8995 Жыл бұрын
आमच्या धाराशिव ला ग्रामपंचायत म्हणून जाहीर करावे.
@विदर्भटकाटक Жыл бұрын
विदर्भ वेगळाच पाहिजे
@prajwalpagar6772 Жыл бұрын
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात आली पाहिजे...
@dilippande8677 Жыл бұрын
वेगळया विदर्भा करिता,, आपल्याला नवनीत राणा सोबत संपर्क साधावा लागेल,, कारण ति मागिल लोकसभा निवडणुकीत परतवाडा येथे जाहीर सभेत येणाऱ्या पाच वर्षात अचलपूर जिल्हा निर्मिती करणार होते,,,,
@santoshpatilbangale3924 Жыл бұрын
Good news
@ankushdhavale1234 Жыл бұрын
Khamgaon. Jilha jhala pahijet v tyat taluke nirman kara
@harshalkothawade9183 Жыл бұрын
साक्री मधुल पिंपळनेर तालुका झालाच पाहिजे
@sureshlandge704411 ай бұрын
Naldurg dharashiv
@gajanantayde3131 Жыл бұрын
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याचे विभाजन करून नवीन लाखणवाडा तालुका झाला पाहिजे
@pramodsatpute8762 Жыл бұрын
झालं तर आश्चर्य आहे मेहकर ला जाण्यासाठी त्रास
@dhananjaykarande6658 Жыл бұрын
म्हसवड तालुका लवकर करा
@BingeMarathi6 ай бұрын
माणदेश जिल्हा झाला पाहिजे सोबतच म्हसवड तालुका होईल
@PaduShinde15 күн бұрын
पोलादपूर तालुक्यातील कोतवाल तालुका झाला पाहीजे
@Zamindar782 Жыл бұрын
आष्टी जालना जिल्हा partur चे विभाजन करुण आष्टी तालुक़ा करने गरजे चे आहे 80000 लोकसख्या आहे
@kailasshendkar5336 Жыл бұрын
लोकसंख्येवर नको जमीन क्षेत्रानुसार जिल्हा तालुका निर्माण करावे मोठ्या ग्रामपंचायतमध्ये नगरपालिका निर्माण करा ग्रामपंचायत यांना खर्च करण्याऐवढे रुपये नाही
@rahulbakhade6680 Жыл бұрын
अमरावती तालुका मोर्शी तील nerpinglai है गाव पण खूप दिवसापासून प्रलंबित आहे तालुका साठी, काय करावे या सरकारचे काही समजत नाही
@satyawangaikwad3276 Жыл бұрын
लातूर.औसा येथील किल्लारी तालुका व्हायला पाहिजे
@deepakbhanushali6218 Жыл бұрын
मुरबाड व शहापुर तालुक्याच वीभाजन करीन कीन्हवली तालुका व्हावा ही मागनी अनेक वर्षापासुन प्रलंबीत आहे
@yogeshkharmate Жыл бұрын
मायनिं तालुका Khatav मधून झाला पाहीजे ❤
@Pingpong143 Жыл бұрын
😂😂😂😂
@Prodigious19 Жыл бұрын
काहीच होणार नाही. शासन फुकटच्या योजना काढयात व्यस्त झालेली आहे. नवीन जिल्हे-तालुके निर्माण करण्यासाठी खूप आर्थिक खर्च लागतो. यांना रस्ते, पूल, मेडिकल कॉलेज, प्रशासकीय इमारती बांधण्यात वर्षानुवर्षे लागतात.
@yogeshdesai5999 Жыл бұрын
महाराष्ट्राचं नाव मोदीराष्ट्र झालं पाहीजे इतकं केलंय महाराष्ट्रा साठी मोदींनी. जय मोदी 👍😊
@Apatiil Жыл бұрын
Shen khaya😂
@Nikhikshinde Жыл бұрын
तुझ्या घराला मोदी राष्ट्र नाव दे...
@ap-xi1ln Жыл бұрын
Ek gosht sang ?
@milindjal2642 Жыл бұрын
😂
@Indiahind1283 Жыл бұрын
Modi che bhatu yed z ve
@dharmendraramteke-cx5uh Жыл бұрын
अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्हा निर्मिती अनेक दिवसापासून ची मागणी आहे
@dilippande8677 Жыл бұрын
नवनीत राणा,,, मागील लोकसभा निवडणुकीत परतवाडा येथे जाहीर सभेत येणाऱ्या पाच वर्षात (2024) पर्यत अचलपूर जिल्हा निर्मिती होणार अशी म्हणाली होती,,
@ajaykadam9878 Жыл бұрын
रत्नागिरी जिल्हा मधे पालि तालुका जला पाहीजे😊
@vilas-shinde2121 Жыл бұрын
जात बघून विभागणी नको म्हणजे झालं 😢 नाहीतर मराठे इतर जातींना लाचार करणार 😢
@KedarKale-e1t Жыл бұрын
बीड जिल्हायातुन चौसाळा तालुका निर्मिती साठी 30वर्ष झाली जनता वाट बघते पण अजून काहीच हालचाल नाही
@kunalchawla535 Жыл бұрын
AHMEDNAGAR DISTRICT VIBHAJAN IS ALSO MOST AWAITED
@hanmantumbaraji6335 Жыл бұрын
विदर्भाता विकास झाला नाही निघाले नवीन जिल्ह्या तयार करायला अगोदर विदर्भ चा विकास करा
@x91tv71 Жыл бұрын
Beed madhil bardapur taluka zalach pahije
@ramraojadhav5714 Жыл бұрын
पिशोर तालुका झाला पाहिजे
@pradipwankhede6691 Жыл бұрын
साखर खेर्डा तालुका व्हायला पाहिजे
@prajwalpagar6772 Жыл бұрын
साखरखर्डा तालुका आणि खामगाव जिल्हा यांची निर्मिती करण्यात आली पाहिजे...