Рет қаралды 848,813
#BolBhidu #BangladeshProtest #SheikhHasina
बांगलादेशात आंदोलन पेटलं. इंटरनेट सेवा बंद. ३०० जणाचा बळी. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा. शेख हसीना देश सोडून भारतात आश्रयाला. या आणि अशा बातम्यांनी आजचा दिवस गाजला. बांगलादेशमध्ये सध्या आरक्षण विरोधी प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे. पण, त्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. एक म्हणजे गेल्या महिन्यात जो हिंसाचार झाला त्यामध्ये दोषींवर कारवाई आणि पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा. देशभरात कर्फ्यू लागलेला असूनही लाखो लोक आज बांगलादेशाच्या रस्त्यावर उतरले. त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला.
हसीना यांनी राजीनामा देऊनही आंदोलनाचा जोर कमी झाला नाही. वाढता हिंसाचार आणि पंतप्रधानांच्या घराच्या दिशेने निघालेला मोर्चा यामुळे आधी शेख हसीना यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. आणि तिथून त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. पण, आंदोलक अजूनही आंदोलनावर आडून आहेत. पण, नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत? हसीना बांगलादेश सोडून गेल्यावर आता बांगलादेशाचा कारभार कोणाच्या हातात आहे? बांगलादेशाच्या लष्कर प्रमुखांनी नक्की काय भूमिका घेतली आहे? आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे हे आंदोलन कोणत्या कारणांमुळे सुरू आहे? पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/