Рет қаралды 800
'स्वातंत्र्य - समता - बंधुता - न्याय' ही तत्वे भारताच्या संविधानात आली कुठून? तर ही तत्वे 'शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर' यांच्याकडून आले. पूर्वी ज्या मराठी माणसांनी हा देश घडवला त्याच मराठी माणसांचा आज आर्थिक कणा कसा मोडलाय? यावर अधिक चर्चा होऊन सकारात्मक बदल घडला पाहिजे. कुठलाही व्यवसाय निर्माण करण्यासाठी आधी मानसिकतेत बदल होणे गरजेचा आहे. 'Surroundings makes the man!' असं म्हंटलं जातं म्हणूनच मानसिकता बदलली की व्यवसाय मोठा होतो आणि मग भविष्यात खऱ्या अर्थाने मराठी माणूस मोठा व्यावसायिक होईल.
मराठी कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी
चला Global होवूया!