Рет қаралды 8,663
आताची शिक्षणपद्धती पाहता शिक्षण पूर्ण होऊन स्वतःच्या पायावर उभं राहता राहता वयाची पंचविशी ओलांडलेली असते. त्यानंतर आयुष्यात सेटल होण्यासाठी सुरु होते पुढची गडबड ती म्हणजे लग्न आणि एकदाचं का लग्नं झालं की लगेच मुलाबाळांचं काय हा प्रश्नही सारखा यायला लागतो. त्यात लग्न व्हायला तिशी गाठली असेल तर मुलं त्यानंतर होतात. मग लवकर किंवा उशीरा मुलं जन्माला घातली असं काही असतं का? मुलं जन्माला आल्यानंतर आणि येण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा? तसेच, मुलं जन्माला आल्यानंतर पालकांचा कितपत प्रभाव त्यांच्यावर असतो याबद्दल झालेली चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये Graphologist स्नेहल चव्हाण मॅडम यांच्यासोबत..
Credits:
Guest - स्नेहल चव्हाण (Graphologist, NLP coach & Handwriting Expert)
Host - माधव पाटणकर
Videography and Editing - Magical Studio, Satara