For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
Пікірлер: 503
@akshaysadaphal79553 жыл бұрын
आर्थिक निकषांवर आरक्षण मिळाले पाहिजे परत 2024 ला मोदी फिक्स
@vishalkamble80696 жыл бұрын
*आरक्षण घेत असाल तर एक झोंबनार सत्य* भारतात एकूण 6300 च्या वर जाती आहेत.खालील माहीतीमध्ये सामाविष्ठ जाती या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत. 1) *SC* (अनुसुचित जाती) एकूण जाती - *59* आरक्षण - 13%. 2) *ST* (अनुसुचित जमातीं) एकूण जाती - *47* आरक्षण - 7%. 3) *OBC* (इतर मागासवर्ग) एकूण जाती - *346* आरक्षण - 19%. 4) *SBC* (विशेष मागासवर्ग) एकूण जाती - *7* आरक्षण - 2%. 5) *VJ* (भटक्या जमाती 'अ') एकूण जाती - *14* आरक्षण - 3%. 6) *NT - B* (भटक्या जमाती 'ब') एकूण जाती - *35* आरक्षण - 2.5%. 7) *NT - C* (भटक्या जमाती - क) एकूण जाती - *01* (धनगर), आरक्षण - 3.5%. 8) *NT - D* (भटक्या जमाती - ड) एकूण जाती - *01* (वंजारी), आरक्षण - 2%. *एकूण आरक्षण - 52%.* *व ते घेणा-या एकूण जाती - 510.* त्यातील अनुसुचित जातीसाठी 13% आरक्षण. व ते घेणा-या एकूण जाती - *59*. तर फक्त बौध्द समाजाचा (आंबेडकरी) आरक्षणाचा टक्का काढला. तर तो(0.3%) *पूर्णाकात नव्हें तर पॉंईंटमध्ये येतो....... "म्हणजे एक टक्काही नव्हें".* तसेच *Atrocity* कायदयाचे संरक्षण आहे. अशा अनुसूचित जाती (59) व अनुसूचित जमाती(47). म्हणजे एकूण = *108 जाती* येतात. म्हणजे *सुधारणांचं काय ? हा कायदा रद्द जरी झाला, तरी त्याचे दुष्परिणाम या सर्व 108 जातींना भोगावे लागतील*... एकटया बौध्दसमाजाला नव्हें. असे सर्व *वास्तव* असतानाही सगळ्यांच्या डोळ्यात येतो तो *बौध्दसमाज.* व यांनीच सर्वांच्या नोक-या पळविल्या *असा गुडघ्यात मेंदू तर्क* लावला जातो. *वरील सर्व 510 जाती या डॉ.बाबासाहेबांच्या उपकारावरच जगतात....... त्यांच्या* *स्वत:च्या व त्यांच्या नेत्यांच्या पुण्याईवर नव्हें.* *पण यातील 99% जातींना या *महामानवाचे* नाव घ्यायलाही लाज वाटते. यांनी त्यांना मिळणा-या फायद्याचा बाप कोण ? हे *स्वातंत्र्यपूर्व काळातील आपली स्थिती आठवून* जरा स्वत:च्या मनालाच प्रश्न विचारावा. *जनजागृतीसाठी जास्तीत जास्त लोकांना पाठवा कारण सत्य काय ते सर्वांना समजलेच पाहिजे.*
@avinashgangurde96573 жыл бұрын
100% True
@avinashgangurde96573 жыл бұрын
Bauddh samaj aani far thhodya pramanat matang tasech itar magaslelya jati ti agdi mutthabhar lok yanach baba sahebani tyancha var kelelya upkaranchi janiv aahe baki 99% lok babasahebanchya kashtache khaun beiman zale aahet.
@shilwantkamble66913 жыл бұрын
Right bhau
@sonfire13 жыл бұрын
जातीत लढा आणि मुसलमानांना त्याचा फायदा बस अजून काय.
@sanjaytambe71266 жыл бұрын
अॅड. पल्लवी रेणके खूप छान पद्धतीने सांगितले. 21:52
@digamberthorve106 Жыл бұрын
आर्थिक निकषावर आधारित आरक्षणाचा सगळ्यांना समान न्याय मिळेल
@rajratnathosar44046 жыл бұрын
प्रसन्न जोशी तुमची चर्चा छान असते
@nivrutinawale50533 жыл бұрын
डाँ विकास महात्मे यांनी मांडलेले खरोखरच चांगले आहेत
@vi123326 жыл бұрын
तमाम मराठा तसेच सर्व जातीय बांधवाना आणि भगिनींना एक कळकळीची नम्र विनंती दोन ओळी कृपया वाचून घ्या.... जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेस रयतेचा विचार केला.कोणताही भेदभाव न मानता जनता सुखी तरच आपण सुखी असं मानलं. सर्व तुम्ही आम्ही ज्या प्रकारे त्यांचे विचार आचरणात आणत आहोत लोकांपर्यंत पोहोचवत आहोत त्याचप्रमाणे आपण कोणत्याही आरक्षणाला न आंदोलन करता आपण सर्व जनतेसाठी समान नागरी कायदा आणण्यासाठी आपल्या सरकारला विनंती करावी. ज्या प्रकारे आपण बाहेर आता रोज ऐकतोय आरक्षण हे आर्थिक परिस्थितीवर असावे तर हो हे योग्य आहे.तुम्हीच विचार करा आपला महाराष्ट्र नाही तर आपला संपूर्ण देश या निर्णयामुळे खूप पुढे जाईल. पूर्ण देशाला आपल्या महाराष्ट्राची ताकद माहीत आहे.पण हेच महाराजांच राज्य जर असं आपापसात भांडत राहिलं तर तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढ्यांना भविष्यात खूप त्रास होईल कारण वाढणारी लोकसंख्या.आजची परिस्थिती अशी आहे की गरीब हा गरीब आणि श्रीमंत हा अजून श्रीमंत होत चालला आहे. मराठा बांधवाना विनंती आहे तुम्ही ज्या प्रकारे मोर्चे शांततेमध्ये काढले ते खूप चांगले झाले आपल्या कोणत्याही भावाला जीव गमवावा लागला नाही.पण आज ज्या प्रकारे निवडणूक आल्याकी राजकारण्यांकडून माथी भडकवून आपला मराठा बांधव आरक्षणासाठी स्वतःचा जीव देतो हे खूप दुःखद आहे. याच मराठा समाजाला विनंती करतो की जर आपण खरंच महाराजांचे मावळे मानतो तर आपलंच कर्तव्य आहे समाजाला सोबत घेऊन जाणे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून समान नागरी कायद्यासाठी लढा द्या.तुमच्या बरोबर सगळा समाज सर्व जाती मधील बंधू भगिणी या कायद्यासाठी उभे राहतील हे नक्की.हीच वेळ आहे राज्याला देशाला पूढे घेऊन जाण्याची.🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳 जय शिवराय जय भीम जय अहिल्या काही जास्त बोललो असेल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व🙏
@yogeshsalve95214 жыл бұрын
तुमचं बाेलनं चुकं आहे सहेबं, जाती भेद हा जाती वरं हाेताे! पैसावरं नाहि!
@dattatraykamble1814 жыл бұрын
newsonaiŕmumbai
@user-pk8oc4nh2g3 жыл бұрын
अहो प्रसन्न जी सर्व खाजगी कारण होणार आहे तर आरक्षण कुठे आहे
@shailesholdversionliveperf95006 жыл бұрын
* एक संशोधन--- आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचे जर संसदेत मान्य झाले... तर सर्व प्रथम ह्या देशातील रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या हक्क असेल.. कारण त्यांच्या इतका आर्थिक मागासलेपणा ह्या देशात कोणाचाच नाही ..आणि असा निर्णय करायला कोणाचच दुमत नसेल.. कारण ते सुद्धा ह्याच देशाचे नागरिक आहेत..आणि त्यांनाही आर्थिक सुख उपभोगण्याचा अधिकार आहे.. 🌸🌸🌸 🙏🏻🙏🏻🙏🏻
@avinashugale58596 жыл бұрын
Stop SC ST RESERVATION keep only merit basis
@avinashugale58596 жыл бұрын
Take out all reservation problem is solved
@shailesholdversionliveperf95006 жыл бұрын
* Cast is built for the first time by upper community and then * Reservation built by indian constitution... So stop permanantly cast and discrimination firstly... If u need to stop reservation permanantly.. Think well... 👍👍👍👍👍
@nagusurvase45803 жыл бұрын
त्यापैकी बरेच श्रीमंत आहेत.😢😢😢
@pradeepniwate55583 жыл бұрын
Media ने आर्थिक आरक्षणाचा पाठपुराव केला पाहिजे.
@raosahebsuryavanshi Жыл бұрын
महात्मे सराचा. विचार. बरोबर. आहे
@parshuramsawant4402 Жыл бұрын
भाजपचे खासदार विजय महात्मे साहेब आपण अगदी बरोबर बोले आहेत
@tulshiramdalawe533 жыл бұрын
आर्थिक आरक्षण मिळावे
@जयहिंद-प4ज4 жыл бұрын
एवढं आरक्षणावर जळगळीत मुद्दे मांडत आहेत त्यावरून कळते की आपल संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती हुशारीने लिहून ठेवलंय. म्हणजे बाबासाहेब खरंच किती हुशार होते
@indian86196 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा जातीच्या आधारे नाकारला होता की आर्थिक निकषावर ,आंतरजातीय विवाह सक्तीने झाला पाहिजे,उच्चवर्णीय समाज आरक्षण मागतो पण दलित समाजाच्या मुलीबरोबर मग्न करत नाही,
@nawazwalele31336 жыл бұрын
Prasanna you are best please keep it up.
@digamberthorve106 Жыл бұрын
आर्थिक निकषावर आधारित आरक्षण म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल.
@niketchavan95706 жыл бұрын
मराठ्यांना आरक्षण मिळाव की नाही हा त्यांचा प्रश्न आहे..पण आपल्या आंबेडकरी जनतेने याच टेंशन घेऊ नये..कारण भीमकोरेगाव प्रकरण झाले त्यावेळी एकही मराठा आपल्या बाजुने बोलला नाही.उलट प्रत्येक मराठा हा मनातून खुश होता.अनुभवातून बोलत आहे.लक्षात ठेवा आज पण आपल्या आंबेडकरी तरुणानवर पोलीस केस आहेत,त्याच टेंशन घ्या.माझा मराठा समाजाला विरोध नाही पण साथ ही नाही मी आंबेडकरी तरुण यावेळी तटस्थ आहे.आता फक्त माझ्या समाजाचा विचार मी करणार नंतर दुसऱ्या समाजाचा.🇪🇺🇮🇳 !! जय भीम !!
@BY-yb3vs6 жыл бұрын
Niket Chavan तू मूर्ख आहेस....
@shubhamkamble63226 жыл бұрын
kdk bhava kdk
@niketchavan95706 жыл бұрын
K AR E?
@Kaushikkankekar19876 жыл бұрын
तू चुतीया आहेस सगळयांनी समाज्याचा विचार करत बसा महाराष्ट्र आणि देश गेला खड्यात
सदानंद मोरे sir .. तुम्ही आर्थिक मागासपणा हा मुद्दा सुंदर पणे मांडला .. धन्यवाद ...
@vasantlangote54654 жыл бұрын
तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडून आर्थिक आरक्षण चर्चा करून मूळ मुद्याला बाजूला सारत आहेत मराठा आरक्षण आत्ता कुठल्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे आणि ते घेतल्या जाणार आहेच यात तिळमात्र शंका नाही
@sangchi28506 жыл бұрын
pallavi tai nice🙏🙏🙏hatts of tai for ur knowledge
@digamberthorve106 Жыл бұрын
आरक्षण हे एक मोठे कार्यालय असाव.प्रत्येक आरक्षणासाठी वेगवेगळे विभाग असावेत.ठराविक काळावधीत आराखडा घेण्यात यावा तरच सगळयांना न्याय मिळेल.
जातीयवाद नष्ट करून आर्थिक परिस्थिती उंचावणे महत्वाचे आहे. डॉ. आंबेडकर यांना हे अपेक्षित होते पण फायदा घेऊन ठेवले आहे. काही लोक श्रीमंत होऊन फायदा घेतात.
@subhashsurawase4762 Жыл бұрын
Very nice debate
@kiranshinde63696 жыл бұрын
जो संविधान विरोधी तो लोकशाही विरोधी देश विरोधी.. सिधी बात..
@pandurangpatil78876 жыл бұрын
विलासराव देशमुख साहेबांनी खूप छान मुद्दे मांडले आहेत आरक्षणाबात... आणि कोठे राहिला आहे सोशल बॅकग्राऊंड नेस लोक गुण्या गोविंदाने राहत असतात १०० मध्ये २ प्रकरणात त्रास हा कोठेही असतो.. हे असेच चालू राहिले तर एक दिवस नक्की देश पेटेल आणि तो पेटत आहेच... आणि तुम्ही कितीही आरक्षण द्या तुम्ही लोकांची जाती पातीची मानसिकता कशी बदलणार.. म्हणजे एखाद्या समाजाला आरक्षण देऊन तुम्ही दुसऱ्या समाजाला हेतुपरस्पर खड्ड्यात घालता.. देश बसतोय यामुळे लक्ष्यात घ्या.
@manojbhagwat846 жыл бұрын
true
@rajguruvikas716 жыл бұрын
Jati patina arakshan denyapeksha ya deshatil jaat hi ghanerdi sankalpanach kadhun taka tya nantar na koni maratha na koli sali mang mahar rahil va arakshan automatic radda hoil
@mohyalforhumanity17356 жыл бұрын
What about socially uplifting ,aj bhi ek padha like sc st ko ek dalit samza diya jata hain .... Jab tak intercast , marriage common nhi hogi yeh shrap kayam rehga .. cast system main nepotism hata do ... Jo koi khud ko brahmin bolta hain ,usko bola prove karna padega Kshtriya bole usko prove karna padega
@rajatgoswami70326 жыл бұрын
पल्लवी रेणके मॅडम छान विचार मांडले.👌👌👌👌👌
@ramdethe3506 жыл бұрын
Prasanna joshi......u r so instrumental.
@anushkapatil5d3766 жыл бұрын
Renke madam have nice suggetion
@wamanpandgale11803 жыл бұрын
Welcomesir All Us Look As Huminity And Give Chance To All In All Parts By Mindly And Our Life Very Short So We Think For All Satisfaction and Live With Without Any Differece And Best Wishes To All For Joyfully Life And Live And Let Live
@manishraut62946 жыл бұрын
अणे सर आणि पल्लवी मॅडम नि खूप चांगले मुद्दे मांडलेत..... धन्यवाद
@rajanprabhu8204 Жыл бұрын
70 वर्षात देशात सामाजिक व आर्थीक खुप फरक पडलेला आहे. दर दहा वर्षानंतर देशात जणगणना करुन प्रत्यक्ष त्या त्या वेळी जातीनिहाय स्थीतीचा आढावा घेतला जावा. त्यानूसार आरक्षण कीती असाव व त्याप्रमाणे घटनेमध्ये बदल व्हायला हवेत.
@rahulshelar31166 жыл бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळो नाही मिळो ते समजेल पुढे....पन आपन जे ५०% आरक्षण ७०-८० वर्ष जे देत आलो आहे त्यापैकी कोनता समाज प्रगत झाला आहे किॆवा नाही / सामाजीक मागासलेपन गेल का नाही गेल...याचा विचार/ अभ्यास कोनी करतय का? जर मग तो समाज प्रगत झाला/ मागासलेपन गेलय मग त्या समाजाला आरक्षणाची काय गरज....आणि जर प्रगत किवा सामाजिक मागासलेपन गेल नसेन तर मग हे किती वर्ष चालनार ? अजून १५०-२०० वर्ष ? कि कायम ? आरक्षण हे काळा नूसार कमी होत गेल असत तर बाकीच्या समाजाने आरक्षण नसत मागीतल
@bapumangle7622 Жыл бұрын
मोरे सर बरोबर, सामाजिक आरक्षण ला आर्थिक आरक्षण पर्याय होऊ शकत नाही
@pralhaddongare19126 жыл бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण दिल्याने देशातील जातीय वाद कमी होऊन सर्व मराठा, मुस्लिम ,ब्राह्मण या लोकांना पण न्याय मिळेल .....
@nikhilmane68646 жыл бұрын
Hajaro Varsha jyanna nyay Milala nahi...tyancha baddal hi Kahi bola saheb...upkar hotil..ani kasla nyay nakki? Sagle tumchech, nyay konasathi?
@hemantkakade14366 жыл бұрын
जातिवाद आर्थिक परिस्थिती पाहून केला जातो की जात पाहून.... ? मांगवाडा आणि महारवाडा गावाच्या वेशीबाहेर असतो, तो जात पाहून की आर्थिक परिस्थिती पाहून.... ? महापुरूषांच्या गाण्याची रिंगटोन वाजली म्हणून एका तरूणाची हत्या केली जाते ती आर्थिक परिस्थिती पाहून की जात पाहून.... ? मंदिरात पुजारी नेमताना आर्थिक परिस्थिती पाहून नेमला जातो की जात पाहून....? लग्न जमवता ते जात पाहून की आर्थिक परिस्थिती पाहून.... ? सार्वजनीक ठिकाणी पाणी भरल्याच्या कारणावरून महिलेची नग्न धिंड काढली जाते ती आर्थिक परिस्थिती पाहून की जात पाहून....? आणि आरक्षण देणारे आर्थिक परिस्थिती पाहून.... वा रे आर्थिक निकषावर आरक्षण मागणारे.... जाती मुळे रस्त्यावर आलेत आरक्षण पण जाती नुसार मिळले पहिजे 😑👏👏👍👍👌
@KishorMankar-ow5ow Жыл бұрын
जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतणी भागीदारी हा मुद्दा हवा महात्मे
@bapumangle7622 Жыл бұрын
सामाजिक व्यवस्था अजूनही बदलेली नाही हे खरं
@ChandrakantGedam-q6i Жыл бұрын
सतर वर्ष झाले आरक्षण असतानाही मंत्री, खासदार, आमदार ,न्यायाधीश,वरिष्ठ अधिकारी, मध्ये ओबीसी,एससी, एसटी चे लोकाना आरक्षण चा फायदा झाला नाही तर उच वर्णीय जनतेचे प्रतिनिधी सर्वात जास्त आहे
@parshuramsawant4402 Жыл бұрын
साहेब आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे. ज्यां समाजाची प्रगती झाली आहे त्यांचे आरक्षण सरकारने काढून घ्यावे आणि ज्यांची प्रगती झाली नाही अशा गोरगरिबांना आरक्षण द्यावे. गरीब समाजातील लोक आरक्षण साठी मोर्चे आंदोलन.भांडण तंटे करणार नाही. . साहेब एका एका घरामध्ये स्वतः पत्नी. मुलगा सून सरकारी नोकरीला आहेत अशा लोकाची प्रगती खूपच चांगली आहे तरी पण आरक्षण चा फायदा घेतच आहेत.अशा लोकांनी स्वतः आरक्षण सोडलं पाहिजे.हे लोक जर आरक्षण सोडत नसतील तर सरकारने त्यांचे आरक्षण काढून घ्यावे अणि आर्थिकदुलभ घटकातील लोकांना द्यावे अशी विनंती सरकायला करतो आहे
@suryabhangholap20834 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@sonalisonawane30203 жыл бұрын
खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या प्रमाणिक कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही वंचितांचा प्रकाशपर्व !!!
@baburaopatil96493 жыл бұрын
ये गप .ईथे गंभीर विषय चालू आहे .तुझ्या कपुची अगरबत्ती ईथे लाऊ नको .
प्रसन्न जोशी तुम्ही आर्थिक निकशवर aarakshhan चा का पाठपुरावथा कर्स्त नाही.
@nageshjoshi5722 Жыл бұрын
ज्याचा आरक्षणाचा लाभ घेवून सामाजिक शैक्षणीक दृष्टीने उन्नत होऊन आर्थिक विकास झाला अशांना आरक्षणातून वगळण्यात आले तर इतर आरक्षणातील लोकांना लाभ मिळेल.व जे आरक्षणात येत नाही परंतू बदलेल्या परिस्थितीत आर्थिक मागासलेल्या इतर समाजातील लोंकाना विकासाचा लाभ मिळू शकेल.
@mohanm68183 жыл бұрын
Dr महात्मे सामाजिक संमप्रदय पसरवण्याचा प्रयत्न करू नका,तुम्हाला बीजेपी ने खासदार की।दिले म्हणून माजू नका
@beingahindu98446 жыл бұрын
1 number mahatme saheb hech apekshit aahe
@shobhabansode62264 жыл бұрын
Pallvi Tai khup Chan
@digamberthorve106 Жыл бұрын
चंद्रचूड साहेब एका लेखात म्हणतात घटना चांगली असेल परंतु अंमलबजावणी करणारे प्रामाणिक नसतील तर घटना वाईट ठरते याउलट घटना वाईट असेल परंतु अंमलबजावणी करणारे प्रामाणिक असतील तर घटना चांगली ठरते.पाहण्याचा दृष्टीकोन चांगला असावा.
@digambarthorve76893 жыл бұрын
गांवात हक्काची राहण्यासाठी जागा नाही रोजगार नाही शेती नाही अशा लोकांबद्दल पहिला स्थानिक माणसाचा विकास.
@nageshjoshi5722 Жыл бұрын
आरक्षणाचा लाभ घेणारे कधींही जात संपू नये अशासाठी सतत जातीवर अन्याय होत आहे अशी टीका करताच.आपला आरक्षणचा लाभ निरंतर मिळाला पाहिजे अशासाठी जाती जपण्याची दक्षता घेतली जाते.
@manojahire65706 жыл бұрын
OBC ला ज्या प्रमाने क्रिमिनल लावले आहे.त्या प्रमाने open वाल्यानां क्रिमिनल लावा.म्हणजे त्यामधिल गरिब लोकानां ही त्याचा फायदा होईल.
@digambarthorve76893 жыл бұрын
जात पात धर्म नको आरक्षण आर्थिक निकष.
@daulatmalunjkar4802 Жыл бұрын
आर्थिक निकषावर आरक्षण हवे
@sohailshaikh13346 жыл бұрын
Adv. Renke Good said about Dominant caste...
@jijabapukhalkar89153 жыл бұрын
स्व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची गरज आहे
@vikasjatale63376 жыл бұрын
khara bolat sir apan
@ParsaramKadam7 ай бұрын
तुम्ही बरोबर बोलता सर १००; टक्के देशाचं बरं होईल
@chetansawantdiaries40606 жыл бұрын
आर्थिक आरक्षण हे मृगजळ आहे...आपण अशा debates घेऊन मेन issue का divert करताय??
@idontcarei6 жыл бұрын
sarkar ne tharavla tar hoil
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
@@idontcarei Bilkul nahe Supreme Courtat Murkh Judge Nahe Baslae ✍️📢💪
@idontcarei3 жыл бұрын
@@jayBharatiraanga6425 dude ive studied law ...supreme court passes judgment based on law made in the parliament ..but to pass such law a big majority in both houses is required wich is unlikely
आर्थिक आरक्षण दिल्यावर जात संपुष्टात येईल का???? आनि आज देशात जो संघर्ष चाललाय त्याला वाढती लोकसख्या जबाबदार नाही का??? यावर कुठला राजकीय पक्ष काही बोलतो का???? इंग्रज बोलले होते भारतीय लोक देश चालवु शकत नाही ते खर ठरतय का?? कोंग्रेस चि 50 आनि भाजप चि 10 वर्षे वाया गेली काय???
@sanjayagasti17396 жыл бұрын
सर्व जातीच्या लोकना नोकरिचि गरज आहे सर्व जातीच्या लोकना आरक्षण द्यावे
@shivajigawade29386 жыл бұрын
mahatme sir.... excellent....... .....
@vishal19626 жыл бұрын
आर्थिक निकषांवर आरक्षण देण सरकार च्या हातात नाही.... फक्त भ्रम निर्माण करतंय मोदी सरकार
@arunsuryawanshi39613 жыл бұрын
आर्थीक आरक्षण घटना माण्य नाही तर ते सामाजिक आरक्षण देता येते कारणं सामाजिक प्रतिनिधित्व साठी आरक्षण असते
@digamberthorve106 Жыл бұрын
आपण मुलांना शिक्षण कशासाठी देतो.
@gavitdinesh40806 жыл бұрын
शिंदे साहेब आणि पल्लवी ताई १००% आपण बरोबर बोललात ,बाकीच्यांनी पुन्हा अभ्यास करून यावे..म्हणजे त्यांना बोलायचा अधिकार राहील.नाही तर निष्फळ चर्चा टाळावी..
@nitinrasal46014 жыл бұрын
सदानंद मोरे खुप छान आमच्या सामान्य माणसाला कळेल आसे सविस्तर ऊलडा करुन माहिती दिली त्या बद्दल आपले आभार पण काही राजकारणी किंवा एक वकील गु.र न कुऱ्या सारखे भुकतात हालकट साले
@deepakkasabe9914 Жыл бұрын
yes. फुट पाडा आणि राज्य करा हिच निती चालू आहे.आपण सर्व एक आहोत. एकत्र या.संविधान झिंदाबाद.
@prasadpatil73416 жыл бұрын
sadanand more sir great
@digamberthorve106 Жыл бұрын
शिवाजी महाराजांचे वंशज राजस्थानातील राजपूत घराण्याचा संबंध होता महाराज क्षेत्रिय होते.
@yogeshwarirahangdale25373 жыл бұрын
आता परिस्थिती बदलली आहे.जातीय भेदाभेद आणि सामजिक भेदाभेद सुद्धा हळूहळू कमी होत चालला आहे.त्यामूळे ह्या सर्व reservation हे category सोबतच आर्थिक आधारावर सुद्धा असले पाहिजे.
@rameshwarjadhao10836 жыл бұрын
madam great
@maheshmadake74186 жыл бұрын
प्रसन्न जी तुमची संयत भूमिका पाहुन वक्त्यांना ही मुद्देसूद मांडणी करावी लागते.यात जातीय,वर्गीय अभनिवेश बाजूला असतो,ही खरं तर आम्हा प्रेक्षकांना वैचारिक मेजवानीच ठरते !
@nagarajpatil83246 жыл бұрын
Really after watching this serious discussion on such serious topic. I would like to say that instead of reducing compitation. Make yourself even competitive. We don't give facilities to them who r getting education in govt. school & colleges. Try to remove the corruption from here. Develop education system & standard. Automatically this problem will solve. Late open compitation for all. But need help for education. Financial, health, games, hostel with the proper condition.
@dharmendrabhowate90676 жыл бұрын
यावर एक साधा सोफा उपाय आहे आपल्या TC वर जात"""" Indian""" व धर्म """"संविधान"""" ठेवा ।
@dharmendrabhowate90676 жыл бұрын
आणि आर्थिक आरक्षण income नुसार ठेवा।।
@shilwantkamble66913 жыл бұрын
Right. Bhau
@shrirambapat77633 жыл бұрын
प्रसन्ना जोशी आहेत कुठे ? मुंब्र्याच्या खाडीवर लक्ष ठेवणे आवश्यक. अनिल देशमुखांना उकसवणे महाग पडले.
@jaijawan97416 жыл бұрын
सामाजिक अन् राजकीय निकषां वर आरक्षण मिळाल्यानंतर आज सत्तर वर्षा नंतर ही एखादा समाज अजून मागासवर्गिय राहिलं असेल तर याचा अर्थ सरळ आहे की त्या समाजाने किंवा व्यक्तिने आरक्षण हे ग्रुहित धरलं गेलं आहे आणि गेले सत्तर वर्ष बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत दिल्यानंतर तसेच उच्च शिक्षणाच्या शुल्कात सवलत देण्यात आल्या नंतर ही एखादा समाज स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घेत असेल तर त्या उमेदवारच्या प्रतिभेची समस्या अाहे हे open secret आहे. आज महाराष्ट्रात प्रत्येकजण स्वतः ची जात शोधण्याचा प्रयत्नात आहे, स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घेण्याची स्पर्धा लागली अाहे. आजच्या वर्तमान स्थितीत सामाजिक आणि राजकिय मागास फार कमी आहेत पण प्रत्येक जाती मध्ये आर्थिक मागास नक्की सापडतील. मराठा समाजात ही आहेत. आरक्षणाचा फायदा म्हणूनच सर्वांना द्यायचा असेल तर आर्थिक निकषांवरच आरक्षणाचा फेरविचार करावा. आणि या सुध्दा फेरबदलाला मर्यादा देण्यात यावी. या मुळे आर्थिक विषमता कमी होईल तसेच जातपात संपुष्टात येईल. सामाजिक अन् राजकिय आरक्षण ही उमेदवारासाठी बेडी आहे अन् याचा परिणाम हा भारताच्या प्रतिभा संपन्नतेवर होत आहे.
@jnv2886 жыл бұрын
maratha aarakshan detanach he mudde ka pudhe yetat itar smajat shrimant lok nahit ka tyana aarakshan detana he mudde pudhe ka aale nahit maratha samaj ya deshache nagrik nahit ka
@bdpawar4256 жыл бұрын
Most logical debate i have ever seen
@gangadharkamble22426 жыл бұрын
सुशिक्षित असूनही अशिक्षित सांगत असेल तर काय
@gangeshhendge-patil92896 жыл бұрын
सर्व समान नागरी कायदा आणला तर हा पेच सुटेल आणि आपण जातीचा विचार सोडून भारतीयत्व च्याच विचार करायला लागू
@vinaysable46016 жыл бұрын
Saman Nagri kayda ani reservation cha kay sambandh??
@pramoddabhade87656 жыл бұрын
जातं जात नाही ना बे,जात संपवा मंग कोनाला पाहिजेत आरक्षन
@gangeshhendge-patil92896 жыл бұрын
Ajay Gavali he pn व्हायला लागेल जेव्हा समाजात समानता येईल, पण समाजात समानता प्रस्थापित होणार नाही जो पर्यंत reservation असेल आण तेही caste basisअसेल, लोकांतली दरी ही वाढतच चालली आहे, हे तुम्हाला मान्य नसेल, पण ही वस्तुस्थिती आहे
@akshatakadam30266 жыл бұрын
Absolutely R8
@akshatakadam30266 жыл бұрын
समान नगरी कायदा आला तर अडचण नाही राहणार.
@kumarkamble26223 жыл бұрын
Sc. St. शिकलेले मिळत नाही असे सांगून.. इतर प्रवर्गातील उमेदवारांनी sc. St.च्या जागा घेतल्या.
@Advance-476 жыл бұрын
Good debate
@Kaushikkankekar19876 жыл бұрын
आर्थिक आरक्षण द्या जाती भेद भाव मिटतील
@Walktolight6 жыл бұрын
आरक्षण गरीबी निर्मुलनाचा कार्यक्रम नाही. केंद्र सरकार गराबी निर्मुलनसाठी अनेक योजना अखत असते.
@mrbhaskar78276 жыл бұрын
pallawi mam great
@digambarthorve76893 жыл бұрын
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र स्वराज्य का स्थापना केली आणि कोणत्या कोणत्या परिस्थितीत केले याचा तज्ञ मंडळींनी अभ्यास करावा.
@pritamkanchan6 жыл бұрын
भारताचे कल्याण होईल 👍
@manikyerme68993 жыл бұрын
आथिक निकशावरच आरक्षनधायला पाहिजे कारण जानाआरक्षन आहे त्यांना तिनं तिनं. पिढ्या लाभ मिळत नाही काही ना एकाच घरातील चार चार व्यक्ती यांचा फायदा उचलत आहेत यावर विचार. करायला हवा
@beingahindu98446 жыл бұрын
Aanandrajji jyana aarkshan milale tyachi mile kiti shikli aani kiti tyanni pragati keli
@mohanm68183 жыл бұрын
हे सर्व लोक मोदी ला पाठिंबा देत आहे ,त्यांच्या भूमिकेवरून दिसून येते आहे
@udayghatge99583 жыл бұрын
काँग्रेस पक्षाने मतासाठी जातियताचे राजकारण करून काँग्रेस पक्षाचे वाटोळे केले.
@sandeeptambe40546 жыл бұрын
पल्लवीताई अभ्यासपूर्ण विश्लेषण ...
@pravinsawant2776 жыл бұрын
आरक्षण आर्थिक निकषावरच असायला हवा जेनेलरून समाजातील जातीय तेढ कमी होण्यास मदत होईल , त्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची गरज आहे.
@pratap35536 жыл бұрын
RRAVIN SAWANT आणि ज्या ऑनर किलिंग होतात त्या कड़े सुधा लक्ष दिल पाहिजे वरच्या जातीतल्या लोकांनी..
@mohanparve1756 жыл бұрын
RRAVIN SAWANT ho ka
@ajaygavali76216 жыл бұрын
RRAVIN SAWANT साहेब आर्थिक निकष कसे असावेत जरा सांगितले तर फार बरे होइल
@vikramshrungare56216 жыл бұрын
RRAVIN SAWANT भेदभाव जर विशेष जात पाहुन केला।जातो तर आरक्षण पण त्यावरच दयावे
@mitpe55866 жыл бұрын
We all are poor then how we can give reservation on the basis of economics. Ask to everyone. Are u rich. No one will tell, we are rich. Everyone will show, They are economic backward.
@nitinkhotare97306 жыл бұрын
मुळात प्रश्न आरक्षणाचा नाहीये, प्रश्न आहे वाढती फीस, जर मेरिट मध्ये ज्या मुलांचा नंबर लागतो त्यांची फीस पूर्ण माफ केली पाहिजे ते कुठल्याही जातीचे असो आणि जी गरीब आहेत फक्त त्यांनाच scohlarship दिली पाहिजे
@nitinkhotare97306 жыл бұрын
कारण कॉलेज आणि शाळा एव्हड्या झाल्यात की सगळयांचे नंबर लागतात पण फीस मुळे गरजू मुले शिकू शकत नाही