DOWNLOAD KUKUFM Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91TjAmYA Coupon code - BBD50 (Coupon valid for first 250 users)
@rammutthe14722 жыл бұрын
ऐ8ज
@jaysanatani1082 жыл бұрын
Vedharba alag karon dy pahe ly
@chandarkantbilagi47332 жыл бұрын
l
@vasantraonirmal75412 жыл бұрын
@@rammutthe1472 )) pp
@indiantravaling222 жыл бұрын
अमरावती मधून वरूड जिल्हा ची खूप वर्षा पासून मागणी आहे (प्रस्तावित तालुके मोर्शी चादुर बाजार, आष्टी आर्वी व करजा घादगे व नरखेड) तालुके चा समावेश करावा अशी मागणी आहे. तेसेच काही नवीन तालुक्याची मागणी आहे . जर वरूड जिल्हा झाला तर आष्टी व काटोल दिल्याची काही गरज नाही आहे
@sunilpatil45582 жыл бұрын
जिथे खरोखरच जिल्ह्याची गरज आहे तेथे जिल्हा निर्माण करावा. यामध्ये कोणतेही राजकारण नसावे ही अपेक्षा.....
@sohilkhatik3545 Жыл бұрын
Malegaon
@Junedshah-u4q22 күн бұрын
Kaay baat hai zabardast
@nageshwargedam13952 жыл бұрын
नांदेड जिल्हा मुख्यालया पासून किनवट 150 किमी आहे आणि त्यातील मांडवी परिसरातील गावे जिल्हा मुख्यालय पासुन जवळपास 200 किमी दुर आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना दुसऱ्या राज्यात गेल्याचा भास होतो. पाच मिनिटाच्या कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणीं गेल्यास मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी परतावे लागते. 1995 पासुन भिजत घोंगडे ठेवले आहे, नुसतच वायफळ ' मूठभर घुग्ऱ्या अन् रातभर मचमच'.
@informationclick95742 жыл бұрын
बरोबर् आहे😡😡
@thegreatbanjara1452 жыл бұрын
पुसद जिल्हा करा कीनवट ला जवळ पडेल
@akki75892 жыл бұрын
@@thegreatbanjara145 पुसद विदर्भ मध्ये येतो....किनवट मराठवाड्यात
@हिंदु7772 жыл бұрын
कीनवट जिल्हा झालाच पाहिजे
@krishnachavan13322 жыл бұрын
बरं मग पुसद जिल्हा करा सोपं जाईल.
@nikhil981572 жыл бұрын
बाकीचे लोक: हा जिल्हा नको, हा जिल्हा हवा... एमपीएससी aspirant: च्यायला syllabus वाढला 😑😑
@विदर्भटकाटक Жыл бұрын
बरोबर जास्त जिल्हे जास्त अभ्यास
@hemantshewaleofficial Жыл бұрын
😂
@JyotsanaJagtap-c4l Жыл бұрын
😂
@GajendraDarak9 ай бұрын
भंडारा जिल्हा. व गोंदिया जिल्हा चे विभाजन करणयाचि गरज नाही
@nikhil981579 ай бұрын
@@GajendraDarak बर साहेब तुम्ही म्हणताल तस....
@pointofviewwithvijaykumarmagar2 жыл бұрын
Excellent information..परंतु प्रस्तावित जिल्हे नकाशा सहित समजून सांगितले असते तर खुप माहितीपुर्ण झालं असतं..
@DattaKhude2 жыл бұрын
किनवट - नांदेड अंबेजोगाई - बीड बारामती - पुणे पुसद - यवतमाळ शिर्डी - अहमदनगर मालेगांव - नाशिक उदगीर - लातूर हे 7 जिल्हे fix आहेत...✌️👍
@viralkida48722 жыл бұрын
Bhusawal - jalgoan
@vaibhavshevne2 жыл бұрын
Buldhana - Khamgaon
@LGTambe2 жыл бұрын
फारच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद, अनावश्यक जिल्हा निर्मिती नकोय कारण त्यात घडाई पेक्ष्या मढाई जास्त व्हाची नाही काय..?????
@mayurkhate94312 жыл бұрын
Chimur पण फिक्स aahe
@theoptimist402 жыл бұрын
अगदि बरोबर
@ajitkadam25332 жыл бұрын
तुम्ही खूप चांगली माहिती लोकांपर्यंत पुरवता त्याबद्दल धन्यवाद. तुमच्यामुळे आमच्या जनरल नॉलेज मध्ये खूप वाढ होते. बोल भिडू चैनल चे खूप खूप धन्यवाद
@Timakiwala Жыл бұрын
Make Maharashtra into 4 Marathi states.. Marathwada Khandesh.. Vidarbha. Kokan Deccan. Mumbai.
@sanjaybhoyar43404 ай бұрын
🎉
@pranilpankhade73552 жыл бұрын
मागणी करायला काय कोणी काही ही करेल..पण जिल्हा निर्मिती साठी चे निकष पण पूर्ण होणे गरजचे आहे.
@samadhankhairnar_96k812 ай бұрын
Kuthilch kami naahi
@dnyaneshmake10922 жыл бұрын
अंबाजोगाई जिल्हा व मराठवाड्याचे प्रशासकीय त्रिभाजन ही फार जुनी मागणी आहे!
@amolpande95216 ай бұрын
अबाजोगाई। जिल्हा होने जरुरीचे आहे
@MukundPanchbhai4 ай бұрын
@@amolpande9521अंबाजोगाई िजलहा करने गरजेचे आहे.
@adeshgaikwad59672 жыл бұрын
कराड हा खूप आधी पासुन जिल्हा होण्यापासून प्रलंबित आहे, फक्त राजकारणामुळे.
@pythagorastheorem92382 жыл бұрын
Karad zala tar bara hoel pan tyala Dakshin Satara(walwa,shirala,Patan,karad) ase nav denyat yave Karan apli olakh pusta kama nahi.Karad he naav amhala kadhich manya nahi honar Dakshin Satara hich amchi juni olakh.
@omkarmohite57212 жыл бұрын
एकी ठेवा दादा जिल्ह्याची कोल्हापुरकर बघा आम्ही एक आहे आम्हाला विभाजन नको म्हणतात आणी आप्ल्या जिल्ह्यात्ली लोक बघा. राजधानीची तोड फोद करणे योग्य आहे का ? चुकी लोकप्रतिनिधिंची आसते विकास करत नाहीत जिल्ह्याण काय केलय कराड,पाटण,फलटण,माण,खटाव गेल तर काय राहिल म सग्ळ संप्ल राजधानी संपली सातारा नावाचा एवडा कंटाळा आलाय का ?
@pythagorastheorem92382 жыл бұрын
Amhi Jari Walwa sangli madhle aslo tarihi Ambhimanane Dakshin Satara hech naav gheto jo apla juna Satara va sangli Milun Satara jilha hota tech.Mhanun karad he naav nahi manya kadhich.Aj jari Sangli jilhyat yet aslo amhi tari amhi Juna Dakshin Satara va Satari manus hech swatala samajto
@omkarmohite57212 жыл бұрын
@@pythagorastheorem9238 आओ ही आस्ल जिल्हा बदलुन काय होत नस्त मी बी कोरेगाव तालुक्यातला आहे आमच्या तर कोरेगाव शहरात रेल्वे स्थानक आसुन तालुक्याचा आजिबात विकास झाला नाय तालुक्याचा एक भाग पावसाळी तर उत्तर कोरेगाव दुष्काळी पन आमी कवाच म्हनार नाय हिक्ड जायचेय आन तिक्ड जायाचेय आम्ही आमच्या जिल्ह्या बर कवाच गद्दारी करनार नाय आभीमान आहे सातारकर आसल्याचा.
@vikrrampawar77022 жыл бұрын
only कराड .👆👆
@mansingkadam67142 жыл бұрын
हे सरकार नक्की स्वप्न पूर्ण करेल याची मला खात्री वाटते बोल भिडू हे चायनेल खूप छान माहिती देतात त्यांना मनापासून धन्यवाद देतो व त्यांचें आभार मानतो 🙏🙏
@Timakiwala Жыл бұрын
नाही, महाराष्ट्र खड्ड्यात घालणार... Make Maharashtra into 4 Marathi states.. Marathwada Khandesh.. Vidarbha. Kokan Deccan. Mumbai.
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
जिल्हे निर्मिती करण्या आधी परप्रांतीय महाराष्ट्रात जिल्ह्यवार किती आहेत ते पहा येणारे लोंढे थांबवा. २)पुणे मुंबई ठाणे नाशिक नागपूर कोल्हापूर या शहरात प्रमाणाच्या बाहेर परप्रांतीय असतील तर त्यांना विस्थापित करा म्हणजे स्थानिक लोकांवर ताण कमी होईल
@pks44912 жыл бұрын
काही नाही पण गडचिरोली जिल्हा विभाजन अत्यंत महत्वाचं आहे..अहेरी विभाग ते गडचिरोली मुख्यालय खूप लांब प्रवास करावा लागतो लोकांना आणि तसा या दुर्गम भागचा विकासही होण्यास खूप मोलाचं योगदान मिळेल ..गडचिरोली जिल्ह्याच्या विकाससाठी हे फार महत्वाचे आहे . .
@priyanshugandate17552 жыл бұрын
Ya right
@krishnapimple92672 жыл бұрын
प्रवास तर खूप दूर चा आहेच पण रस्ते पण खूप बिकट आहेत अहेरी तालुक्यातील त्यामुळे जिल्हा झाला तर विकास आणि नागरिकांच्या सोयी सुविधा वाढतील..त्यामुळे अहेरी जिल्हा प्रथम व्हावा अशी प्रशासनाकडे मागणी आहे..
@p.limbunkar30772 жыл бұрын
केवळ १३ लाख लोकसंख्या असणाऱ्या अरुणाचल प्रदेशात २६ जिल्हे आहेत महाराष्ट्रात ६० तरी असायला पाहिजेत
@ashpune73862 жыл бұрын
35 district
@yogeshphapale55042 жыл бұрын
Mg thithe taluka population 2000 asel
@beinghumans792 жыл бұрын
मी अंबेजोगाईकर !15 ऑगस्ट 1992 ला अंबेजोगाई जिल्हा व्हावा याकरिता एस टी बसेस जाळून आंदोलन झाले होते,त्यावेळी मी इयत्ता 7 वी मध्ये होतो .आज पुन्हा अंबेजोगाई जिल्हा होणार ही बातमी ऐकली. (🤣🤣🤣🤣🤣......सध्या माझा मुलगा 8 वी मध्ये शिकत आहे.)
@dipakvanikar62542 жыл бұрын
फक्त राजकारणी आमदार,खासदार,यांची सोय होईल,जनतेचा विकास किती हा विषय पण चर्चे साठी ठेवा. जय महाराष्ट्र
@rajivdole42302 жыл бұрын
महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली त्यावेळेस किती जिल्हे होते त्यामधून नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी किती केले अशी सविस्तर माहिती देऊन आता वर्तमान काळात 36 जिल्ह्याचे विभाजन होऊन 22 जिल्हे होणार आहेत त्याची माहिती योग्य पद्धतीने दिली याबद्दल बोल भिडू व्हिडिओ चॅनलचे आभारी आहोत.
@padmakarmindhe14562 жыл бұрын
😂😂
@dr.vishalpatil35312 жыл бұрын
सगळे जिल्हे वेगळे करायची मागणी करत आहेत पण फक्त कोल्हापूरकरणा वेगळा जिल्हा नको आहे !! अभिमान आहे कोल्हापूर चा असल्याचा ।।।।
@sureshgawade91292 жыл бұрын
आजरा चंदगड गडहिंग्लज यांचा ही विचार करा
@bhagwanawale67132 жыл бұрын
Shirol Kurundvad la Sangli la jodnyachi khup divsanchi magani ahe.....
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
@@bhagwanawale6713 अजिबात नाही कोल्हापूर सांगली रोड ने जिल्ह्याच्या ठिकाणी तू 45 मिनीटात पोहचतो इतर बससेवा रेल्वे आहेत भविष्यात वाढणार आहेत आता इचलकरंजी बस सेवा सुरू होईल त्यामुळे काही गरज नाही
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
@@sureshgawade9129 मुळात इचलकरंजी आणि कोल्हापूर अस विभाजन होऊ शकत नाही केलंच तर कोल्हापूर आणि गडहिंग्लज अस करावं लागेल पण लोकसंख्या गडहिंग्लज आजरा इकडे कमी आहे आणि करवीर,हातकणंगले, शिरोळ,कागल शाहूवाडी इकडे अतिजास्त आहे थोडक्यात भौगोलिक परिस्थिती नाही त्यामुळे पुढील 25 वर्षे विचार सोडा
@sourabhpadalkar40582 жыл бұрын
100 %.... कोल्हापूर चे विभाजन नको
@thoratprasad722 жыл бұрын
जेवढे जिल्हे जास्त तेवढा विकास कमी व रोजगार निर्मिती कमी कारण सगळा पैसा निवडणुकीत आणि आमदारांच्या घश्यात.. सामान्य जनतेतून आमदार झाला पाहिजे.ज्याला त्या भागातील लोकांना काय हवं नको ..भागाशी जनतेशी नाळ असलेला आमदार झाला पाहिजे
@pm61272 жыл бұрын
Kay faltu logic ahe.. amdar population var depend karta yed लवड्या..
@skadam39452 жыл бұрын
नाही उलट कामे गतीने होतील. बहुतांश जिल्ह्य़ात जाणासाठी ग्रामीण भागातील लोकाना खूप लांब प्रवास करावा लागतो. थोड्या कामासाठी.
@thoratprasad722 жыл бұрын
लोकसंख्या वाढली आहे ,वाढत आहे
@Teja_S2 жыл бұрын
@@skadam3945 pan tyasathi dusre upay ahet na jase ki garje pramane offices open kara garaj asell tithe.. evdhe jilhe mhanje prashasanachi tevdhich jobs ale parat mitra
@indian-n1b2 жыл бұрын
वेडा
@viragdane5532 жыл бұрын
मला वाटते, आमच्या विदर्भ ला विसरलेत वाटते. आमचा विदर्भ वेगळा हवा ही मागणी किती वर्षापासून दुर्लक्षित आहे, आमच्या विदर्भातील आमदार झोपलेत वाटते. जील्यांचा अगोदर विदर्भ राज्य वेगळा झालं पाहिजे तेव्हाच विदर्भातील, जनतेचा, मुलांचा, शेतकरी वर्गाचा विकास होईल.
@maheshkumarkachare53242 жыл бұрын
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांची कर्मभुमी असणार कराड हा जिल्हा व्हावा ही मागणी खुप वर्षाची आहे
@shivrajbawane17152 жыл бұрын
Achalpur kevha honar
@rajeshrajshankarraodange5246 Жыл бұрын
यशवंतराव साहेबांची जन्मभूमी आजच्या सांगलीत आहे व कर्मभूमी अवघा हिंदूस्थान आहे. आता बोला!
@gautamchavan8979 Жыл бұрын
@parikshitp7849 Жыл бұрын
😂😂 seperate country ghya ki Tasa pan nai contribute nai karat tumcha district
@rahulphunage94512 жыл бұрын
अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे, अहमदनगर जिल्हा विभाजण होणे अत्यंत महत्वाचे आहे.
@amoljadhavfamily.11482 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं.
@akshaydeshmukh56052 жыл бұрын
Sangamner
@rohitbora2 жыл бұрын
Shrirampur
@vivekgarad50162 жыл бұрын
👍💯
@kaldate47742 жыл бұрын
👍
@prathmeshkhadap47002 жыл бұрын
नवीन जिल्हे तयार होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे खुप गरजेचे आहे , हे सरकार ती इच्छाशक्ती दाखवते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल....... पण नवीन जिल्हे होणे हे महाराष्ट्रासाठी खुप गरजेचे आहे.......
@vaibhavdeshmukh13202 жыл бұрын
ताई बुलढाणा जिल्हा मधून खामगाव जिल्हा झाला पाहिजे ही मागणी पण खूप जुनी आहे त्यावर देखील प्रकाश टाकावा 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rutikdeshmukh50022 жыл бұрын
💝👍👍👍
@sac36102 жыл бұрын
bhau kahi fayda nahi...aaplya विदर्भाची गोष्टच होत नाही इथ...वेगळा विदर्भ हाच एक उपाय ..जय विदर्भ 🙏🙏
@prashaychavan98902 жыл бұрын
जास्त जिल्हे = जास्त भूगोलाचा अभ्यास🙏🙏🙏
@suhaskanwade49002 жыл бұрын
😂😂😂😅🤦
@umeshlohakare9822 жыл бұрын
अगदी बरोबर
@kaustubh_ramteke_072 жыл бұрын
जास्त जिल्हे = लोकांसाठी अधिक चांगले (as it improves convenience)🎂
@arunwaghral2755 Жыл бұрын
शिक्षक दिसता तुम्ही?
@dineshgurav709 Жыл бұрын
More district...more collector..more courts..more zp... And. I.e. more expensive
@sanjayshinde6361 Жыл бұрын
मॅडम तुमची सहनशीलता खुप चांगली आहे कारण तुम्ही काही ही पेपर समोर नसताना तुम्ही खुप चांगले वकुत्व आहे पाठांतर करन सोप नाही तेव्हा तुमचे खुप आभार
@officialpravin11102 жыл бұрын
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे
@vijayjarange15922 жыл бұрын
होणारच नाही
@aruningole61962 жыл бұрын
No
@sonalsingh7402 жыл бұрын
Kaa br naahi aahe
@sonalsingh7402 жыл бұрын
Ok
@dipaknarwade92089 ай бұрын
Honar❤
@shivtejproduction87942 жыл бұрын
आमचा अखंड कोल्हापूर म्हणतो,,, आम्हला कोल्हापूर असलेचा गर्व आहे
@sureshgawade91292 жыл бұрын
आजरा चंदगड गडहिंग्लज यांचा ही विचार करा.
@MH09pharma2 жыл бұрын
@@sureshgawade9129 ajara taluka .. Kayam kolhapurat ch rahil🔥💖... कोल्हापूर चा कोकण आमचा आजरा😍
@bhagwanawale67132 жыл бұрын
Shirol Kurundvad Sangli la jodnyachi khup juni magani ahe ....
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
@@bhagwanawale6713 भाई जी video तू आता पाहिली ती मागणी होते कारण अंतर जास्त आहे 150-200km अंतर आहे शिरोळ कोल्हापूर अंतर किती??
@songs4you-g8y2 жыл бұрын
@@sureshgawade9129 विचार करणे गरजेचे आहे कारण कोल्हापूर चे नेते मत मागायला येतात पण काम करत नाहीत. कोल्हापूर मध्ये राधानगरी, भुदरगड, चंदगड,गडहिंग्लज आणि आजरा. यांचा जिल्हा होणे गरजेचे आहे नाव ठेवा south kolhapur
@dr.kamlakarkamble89612 жыл бұрын
नवीन जिल्हे झाले पाहिजेत अंबाजोगाई,किनवट, उदगीर तर नक्की करावेत
@patel.shakir.07_mh262 жыл бұрын
हे जिल्हे झालेच पाहिजे.
@uditkamble15912 жыл бұрын
कराड हा जिल्हा झालाच पाहिजे कराड हा साताऱ्याहून खूप मोठा आहे अनी जिल्हा होईल म्हणून कराड मधील खूप कमी थांबवले आहेत MH50 कराडकर 🙏
@gorakhnathnaik7772 жыл бұрын
झाटभर तुझी उंची तर आहे तुझी pk पिउन काही पण बरळु नकोस 😂
@govindmunjajibobadebobade34862 жыл бұрын
जनतेच्या सुख-सोयी साठी लहान - लहान क्षेत्र करुन नवीन जिल्हे निर्माण केले तर, स्थानिक खासदार , आमदार या लोकप्रतिनीधींना जनतेपर्यंत जावुन त्यांच्या गरजा , सुख सोयी , त्यांचे जीवनमानाचे प्रश्न याचा मागोवा घेण्यांस सोपे होईल. आणी विकासाला चालना मिळेल.पण नवीन जिल्हे निर्माण करतांना विकास झालेल्या त्यातील क्षेत्रांना आणी अविकसित क्षेत्रांना एक मापदंड न लावता त्या जील्ह्याला अधिकचा निधी देण्यांची तरतुद करावी.तसेच देशातील सर्व जिल्ह्यांना निधी देतांना ज्या जिल्ह्यातील भागाचा विकास झाला नाही.अशा जिल्ह्यांना निधीचे झुकते माप देण्यांची तरतुद करणे हे ही तितकेचं महत्वाचे.आणी खासदारांना निधी देत असतांना त्यांना प्रमाण म्हणुन समान निधी देता ते पण चुकीचे आहे.संबधित जिल्ह्याच्या खासदारांनी आपल्या जिल्ह्यात कोणत्या कामासाठी निधी हवा आहे.याचा आराखडा पाच वर्षाचा बनवुन केंद्रसरकारला देणे बंधनकारक करुन त्या कामावर जसे काम तसा निधी देणे.व ज्या जिल्ह्यात ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्यांना प्राधान्यक्रम त्या आराखड्यात द्यावा.म्हणजे अनुशेष भरुन निघेल. आणी त्यामुळे नक्कीचं जगापुढे एक सुंदर भारत निर्माण होईल.यासाठी प्रयत्न असावेत.परंतु सत्तेत बसलेले राजकीय पक्ष/ नेते भेदभाव करुन स्वत:च्या खासदार / आमदाराला त्या भागांत जास्त निधी देतात. हा भेदभाव पुर्विपासुन चालत आला परंतु ज्या प्रधानमंत्र्याकडुन होणारं नाही असे वाटत होते?पण त्यांनी सुध्दा त्याचं पध्दतीने काम केले.यातीन असे सिध्द होते की, सगळे एकाचं माळेतील मणी.पण गुरुमणी वेगळा असेल असे दिसते फक्त.पण तोही तसाचं.
@mayurashabhagwanshinde12212 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत... 16 मि. नॉन स्टॉप बोलत होतात पण थोड ही बोर झालं नाही... Keep it up... 👍👍👍
@monharkadam7397 Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली ❤❤❤
@bharatjadhav35102 жыл бұрын
ही माहिती MPSC साठी खुप महत्वाची आहे
@competitivestrugglers80552 жыл бұрын
JAY mpsc
@स्पर्धापरीक्षा-न5स2 жыл бұрын
१० वर्षापासून ऐकत आहे की आमचं उदगीर जिल्हा बनणार म्हणून कंटाळा आलंय आता एकूण एकूण🤣
@Shanifact10m Жыл бұрын
बरोबर
@SM-gh5dq2 жыл бұрын
मॅडम ते बाकी जिल्हे होत राहतील ते जाऊ द्या तुम्ही खूप सुंदर आहेत 😜
@vnknowledgegrup5 ай бұрын
Madam pakta mala aavdti
@indiangoldanyears81752 жыл бұрын
पंढरपूर जिल्हा व्हावा ही मागणी व या साठी zp मधून प्रस्ताव पास झाला आहे हे आपण सांगितलं नाही...
@ajaykumare20562 жыл бұрын
पुसद जिल्हा झालाच पाहिजे जय हिंद जय विदर्भ
@shekharjadhav83982 жыл бұрын
👍🌹
@parivartan20752 жыл бұрын
जय विदर्भ
@kaustubh_ramteke_072 жыл бұрын
यवतमाळ आवडत नाही काय हो
@ajaykumare20562 жыл бұрын
@@kaustubh_ramteke_07 यवतमाळ आवडते पण आम्हाला खूप दूर पडते (१००km)
@pk178452 жыл бұрын
वणी 113km
@vijaykumarsharma87002 жыл бұрын
नविन जिन्हे स्थापन झाले कि स्थानीय जनतेला त्याचा फायदा होतो, वेळ, पैसा वाचून पायाभूत सुविधा मधे निश्चित विकास होतो
@Timakiwala Жыл бұрын
Make Maharashtra into 4 Marathi states.. Marathwada Khandesh.. Vidarbha. Kokan Deccan. Mumbai.
@pramod8195 Жыл бұрын
@@Timakiwala ja zhop ata
@-Shiv36982 жыл бұрын
कऱ्हाड जिल्ह्याची निर्मिती करून त्यामधे कडेगाव,पलूस, शिराळा,वाळवा हे तालुके घेण्यात यावे.आणि कराड दक्षिण आणि कराड उत्तर हे दोन वेगवेगळे तालुके निर्माण झाले पाहिजेत
@pythagorastheorem92382 жыл бұрын
Karad Jilha zala tar bara hoel pan tyala Dakshin Satara(walwa,shirala,Patan,karad) ase nav denyat yave Karan apli olakh pusta kama nae
@kiranshindesk2 жыл бұрын
कराड जिल्हा झालाच पाहिजे सांगली जिल्ह्यातील मधील वाळवा तालुका, शिराळा तालुका, कडेगांव तालुका , खानापूर तालुका व सातारा जिल्ह्यातील पाटण मिळून कराड जिल्हा झालाच पाहिजे.
@bhagwanawale67132 жыл бұрын
Karad- Shirala Ashta Islampur Palus Kadegao Mandesh- Atpadi Khanapur Pandharpur- Jath Atpadi Khanapur Kavathamahankal.. Mhanje Maharashtra chya nakashyatun Sangli ani Satara jhilyache astitvach sampvun takayache ahe asa plan vatato...
@dashrthsondkar63192 жыл бұрын
@@kiranshindesk एक काम करा की सांगली जिल्ह्यात पूर्वीसारखा सातारा जिल्ह्यात घ्या की तेवढेच दोन-चार तालुके का न्यायालय
@amar_shirdavade40312 жыл бұрын
तुम्ही आमच्या सांगली जिल्ह्यातील तालुके का मगलय आणि जरी मागितला तर दक्षिण सांगली होऊदे
@ashokshelar657311 ай бұрын
सर्वात मोठा जिल्हा असल्याने श्रीरामपूर जिल्हा होणे आवश्यक आहे.
@SAB-kt1jd2 жыл бұрын
प्रशासकीय कारभार सुलभ आणि सुरळीत व्हावा असे वाटत असेल तर राज्यातील काही जिल्ह्यांचे विभाजन करुन नवीन जिल्हा नीर्मीती होणे आवश्यक आहे.
@rushikeshgursalerg19572 жыл бұрын
जीव इचलकरंजी😍 श्वास कोल्हापूर❤️
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
कोल्हापूरच विभाजन म्हणजे आमचं देह आणि आत्मा वेगळं करण्यासारखं आहे. शाहूवाडी ते शिरोळ आणि गगनबावडा ते चंदगड एकच #कोल्हापूरकर MH09
@vamr302 жыл бұрын
गडचिरोली जिल्ह्यातुन अहेरी तालुक्याला जिल्हा करा. अत्यंत गरजेचे आहे. गरिब व आदिवासी यांना खूप त्रास होतो आहे.
@krishnapimple92672 жыл бұрын
खूप जास्त महत्वाचं आहे हे अहेरी जिल्हा होणे गरजेचे आहे...
@piyush34642 жыл бұрын
Aheri la maza mitr rahto bhau kadachit odhkt asal tyala
@nirljj2 жыл бұрын
DD सह्याद्री वर त्या मॅडम बातम्या देत नाहीत का सेम तश्याच बोलता तुम्ही एकदम मस्त 👌👌
@krishnapimple92672 жыл бұрын
इकडे गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्याचं ठिकाण जिल्हा मुख्यालयापासून 220 किमी आहे..आणि त्यातील काही गावे सुमारे 250 किमी अंतरावर आहेत.. रस्ते,उद्योग,दळनवळण,रोजगानिर्मिती, मूलभूत सोयी सुविधा अत्यंत अल्प प्रमाणात आहेत..त्यामुळे महाराष्ट्रात सर्वात प्रथम अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणे गरजेचे आहे..
@decoreandmore36072 жыл бұрын
आज पण ७०% लोकं हे तालुक्याच्या या गावाच्या ठिकाणी राहतात पण या कडे कोणी जास्त लक्ष देत नाही.....
@howtosuccess18172 жыл бұрын
आकाराने मोठे जिल्हे लहान करा
@darshanshewale7932 жыл бұрын
मालेगांव ला जिल्हा करू नका .कारण की मी पण मालेगाव चा .. म्हणून मी सांगत आहे, मालेगांव जिल्हा नको... शिंदे साहेबांना विनंती करत आहे ...!!!!!
@pravin_deshmukh_2052 жыл бұрын
कारण सांग मित्रा??
@darshanshewale7932 жыл бұрын
@@pravin_deshmukh_205 अहो साहेब काय सांगु आता.... तुम्ही जर मालेगांव चे असाल तर तुम्हाला माहिती असेल....
@vaibhavbandalnaik532 жыл бұрын
कळलं भावा कारण😂अतिशय शांतीप्रिय समाज ज्यांना आपण so called minority bolto मोठ्या प्रमाणात टपून आहे
@samadhanthakare6862 жыл бұрын
आम्ही चांदवडकर आम्हाला मालेगाव नकोय नासिक मधेच ठेवायला हव
@nmk11612 жыл бұрын
बरोबर आहे..... मालेगाव जिल्हा नको... मी पण मालेगाव तालुक्यात राहतो
@samadhannavgire80302 жыл бұрын
पंढरपूर जिल्हा होणे गरजेचं आहे
@Shubham-09092 жыл бұрын
Agree
@shreemanvijuu2 жыл бұрын
मला नाही वाटत होईल कारण डोळ्यासमोर आहेत..
@samadhannavgire80302 жыл бұрын
@@shreemanvijuu करमाळा पासुन जिल्हा ठिकाण 150 किमी आहे पंढरपूर ला जिल्हयाचा दर्जा मिळाल्यास माढा करमाळा माळशिरस सांगोला तालुक्याचे वर्गीकरण पंढरपूर जिल्हा त होईल
@samadhannavgire80302 жыл бұрын
@@shreemanvijuu माढा व करमाळा या दोन तालुक्यात कुर्डुवाडी तालुक्याची निर्मिती माळशिरस मधून अकलुज तालुका व बार्शी तुन वैराग तालुका ची मागणी खुप दिवसापासून आहे
@shreemanvijuu2 жыл бұрын
राजकारण म्हणून काही तरी गोष्ट नांदतीय पंढरपूर मध्ये ती गोष्ट सासुरवास करणारच पंढरपूर च्या विकास रुपी पुत्राचा जन्म होईला..
@dilipraogarje78952 жыл бұрын
पंढरपूर व तुळजापूर देवस्थान असल्यामुळे पण हे तालुके जिल्हे व्हायला पाहिजेत व रेल्वे लाईन वर यायला पाहिजे व तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर तेथे येणाऱ्या भाविकांची व्यवस्था झाली पाहिजे
@tanajikolekar36382 жыл бұрын
माणदेश जिल्हा मुख्यालय सांगोला येथे करावे .माणदेश जिल्हयासाठी हे ठिकाण मध्यवर्ती असे ठिकाण आहे शिवाय जतचे विभाजन करून संख तालुका निर्मीती करावी . या नविन दुष्काळी माणदेश जिल्हयात 1. जत २ संख 3 . सांगोला 4. मंगळवेढा 5 . आटपाडी 6. माण (दहिवडी) या तालुक्याचा समावेश करावा . सोलापुर व सांगली पासून सांगोला हे ठिकाण 100 किमी अंतरावर आहे . सांगोला जिल्हा ठिकाण केल्यास सर्व तालुक्यांना मध्यवर्ती ठिकांण होवून प्रशासकीय कामकाज सुलभ होईल . सांगोला हे ठिकाण रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचे जाळे असलेले ठिकाण आहे ..
@pratapwagare92732 жыл бұрын
फक्त कोल्हापूर असा एकच जिल्हा आहे की , तिथे विभाजनाची कोणतीही मागणी होत नाही . कारण कोल्हापूर आमचा श्वास आहे. Kolhapur is Brand
@Sushant__3.02 жыл бұрын
Only MH 09❤
@harshalgodghate76122 жыл бұрын
विदर्भ वेगळा करून दाखवा आधी तेच खूप उपकार होतील आमच्या वर... इकडे अख्खे 4 जिल्हे पावसाने खाल्ले तरी एक रुपयाची मदत नाही केली... आणि हेच तिकडे असते तर आत्ता पर्यंत पॅकेज जाहीर झाले असते.... 😡
@mlm48212 жыл бұрын
तुमही निवडुन देतां त्यांचच सरकार आहे तरी रडता का बे
@RahulPatil-lr5iz2 жыл бұрын
विदर्भ वेगळा होऊ देणार नाही 💯
@sac36102 жыл бұрын
brobr bhau..jay vidarbha 🙏
@ajaykumare20562 жыл бұрын
जय विदर्भ
@biru90712 жыл бұрын
Dada apn vidarbhatle ek navv mhanun ch disto ya lokana tikdyachya lokanchi kay awata aahe te nahi mahit kunaala
@shubhamdeshpande2 жыл бұрын
जिल्हा अंबाजोगाई 🚩
@justforlaughsgags-asia38092 жыл бұрын
💯
@dilipshinde56122 жыл бұрын
ही खूप जुनी व रास्त मागणी आहे.सद्य परिस्थितीतीत शासकीय कामांसाठी शंभर सव्वाशे किलोमिटर अंतरावर बीडला जावे लागते,जे गैरसोयीची आहे.
@Ajaykamble-mf5zc2 жыл бұрын
Ambajogai 💯
@Syed66262 жыл бұрын
latur Ambajogai beed railway marg jhala pahije
@shaktishende31672 жыл бұрын
गडचिरोली मुख्यालय पासून शेवटचे टोक असलेली सिरोंचा तालुका हा 205 km आहे तसेच शेवटचे टोक असलेला पातागुडम हे गाव 263 km अंदाजे आहे
@LGTambe2 жыл бұрын
🚩🇮🇳🚩हरिओम जिल्हे वाढ केल्यास आणि तें पण छोटे छोटे झाल्यास प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करू शकेल आणि लोकांच्या तक्रारी कमी होऊन देशाची प्रगती होऊ शकते. 🚩🇮🇳🚩जय हिंद. 🚩🇮🇳🚩
@Shubhyadav-d7y2 жыл бұрын
बाकी जिल्ह्यांचे काहीही असो , पण अहमदनगर मधून एका जिल्ह्याची निर्मिती शंभर टक्के होणार आहे , त्याचे नाव शिर्डी किंवा संगमनेर राहील , म्हणजे आम्हा कोपरगावकरांना जवळ होईल.
@deepaknavasare2 жыл бұрын
Shrirampur he Center hoil
@RahulPawar-bx7me2 жыл бұрын
Shrirampur
@anantsalalkar14612 жыл бұрын
SHRIRAMPUR
@vishalgirme20892 жыл бұрын
श्रीरामपूर 💯
@vijaydighe57772 жыл бұрын
अगदी बरोबर साहेब
@bhavesh007oldisgold72 жыл бұрын
खामगाव शहर जिल्हा होणार 💯💯 ( जगदंबा माती की जय) 🚩🙏🙏
@rajeshpatil79172 жыл бұрын
खामगाव जिल्हा होणारच
@Rohit-rk5ev2 жыл бұрын
हो तसही सध्या सगळा निधी घाटाखाली जातो.. घाटावर तर काहीच नाही, ना रेल्वे ना विकास ना रोजगार.. खामगाव वेगळा झाला तर बुलडान्याचा ( घाटावरचा) विकास होईल..
@rutikdeshmukh50022 жыл бұрын
प्रतापराव जाधव साहेब आहे तो पर्यंत तरी नाही होत
@B3astr242 жыл бұрын
Jhalach pahije Mi Buldanakar ❤️
@amoljadhavfamily.11482 жыл бұрын
आपल्या माध्यमातून सविस्तर माहिती मिळाली, धन्यवाद.
@atuichavhan75032 жыл бұрын
पुसद हे वाशीम जिल्ह्यात तालुका म्हणून ओळखला जातो आम्हाला पुसद हे वाशीम जिल्ह्यात पाहीजे व बोल भिडु या चैनल चे हार्दिक हार्दिक अभिनंदन
@जयशिवराय-ढ4ण2 жыл бұрын
Karad - satara will remain one
@Distant_Relative2 жыл бұрын
आपण अतिशय सुस्पष्ट आणि सखोल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
@yogeshpawar1342 жыл бұрын
नवीन जिल्हे नाहीत झाले पाहिजे, सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले अनेक शहरे विभागले जातील आणि सातारा जिल्ह्याच्या नामोनिशाण मिटेल
@anand13112 жыл бұрын
भाऊ विकास पण महत्वाचा आहे
@kuldipkadam63882 жыл бұрын
@@anand1311 vegala paryay shodha salam satara
@prathmeshshinde522 жыл бұрын
Division Zhalch Pahije Satara Yevda Motha District ahe ....Tya Mdhun Srv Points Vr Laksh Dela Jath Nahi ...! Devlopment ch Imp ahe History ....ch Soda aata Devlopment ch Bgha History la Kon Nahi Vicharth Present La Vichartat
खालील जिल्हा विभाजन विकासाच्या दृष्टीने आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे. गडचिरोली - अहेरी नागपूर - काटोल यवतमाळ - पुसद अमरावती - अचलपूर अहमदनगर - श्रीरामपूर पुणे - बारामती
@arunkalugade14612 жыл бұрын
Karad
@firojshaikh91192 жыл бұрын
Karad
@vivekgarad50162 жыл бұрын
अहमदनगर - श्रीरामपूर अतिशय महत्वाचा
@ssgaikwad1002 жыл бұрын
अहमदनगर-संगमनेर
@vinayakzanjad88242 жыл бұрын
Shreerampur kashyala
@Excise0072 жыл бұрын
सोलापूर चे विभाजन करून पंढरपूर 2 अहमदनगर चे विभाजन करून शिर्डी आणि नाशिक चे विभाजन करून मालेगाव 4 नांदेड चे विभाजन करून kinawat एवढे चारच जिल्हे व्हावेत असे वाटते.
@irihute31312 жыл бұрын
खरय पंढरपुर जिल्हा झाला पाहिजे
@dipaknarwade92089 ай бұрын
Beed -Ambajogai pan hoyla pahije
@AadhyaPawar-n4k27 күн бұрын
राजधानी सातारा आहे म्हणून कराडची आणि सगळ्या तालुक्यांची ओळख आहे. तेच नाव तुम्ही काढलं तर कोण ओळखणार आहे तुम्हाला? सगळ्यांनी जरा नीट विचार करा, एकीने राहिलो तर आपल्याच सातारचे भले आहे. हे राजकारणी लोक लक्ष देत नाहीत, पण यात आपल्या जिल्ह्याची काय चूक आहे. इतका चांगला इतिहास असून सुद्धा लोक असा विचारच कसा करतात देव जाणे.
@YashShinde-e5q27 күн бұрын
जय शिवराय ताई 🙏 मी पण कराडचा आहे. गर्व आहे मला कराडकर असल्याचा पण त्यापेक्षा खूप जास्त गर्व आहे राजधानी सातारकर असल्याचा. तुमचं म्हणणं अगदी पटलं मला. एक सातारा, श्रेष्ठ सातारा⛳⛳ एकत्र राहू आणि दाखवून देऊ आपली एकी काय करू शकते ते. जय भवानी जय शिवराय ❤❤
@YashShinde-e5q27 күн бұрын
फक्त मीच नाही कराड मधल्या खूप लोकांची हीच इच्छा आहे, पण राजकारणा मुळे लोकांमध्ये गैरसमज होतायत.
@AnkitaJadhav-o8k27 күн бұрын
@@YashShinde-e5qहो तेच होत आहे. मी पण कराडची आहे. राजकारणी लावून देतात आणि आपण आपला इतिहास मिटवून आपली ओळख विसरतोय.
@AadhyaPawar-n4k27 күн бұрын
@@AnkitaJadhav-o8k आपल्या कराडला आणि साताऱ्याला आपणच वाचवूया. Proud to be from तालुका कराड राजधानी सातारा ❤️❤️
@YashShinde-e5q27 күн бұрын
@@AnkitaJadhav-o8k होय, बरोबर बोलताय ताई तुम्ही. इतिहास मिटवायला उतावळे झालेत सगळे.
@vedantdeole11632 жыл бұрын
हे पण सांगा एक जिल्ह्याची निर्माण करण्यासाठी साधारण 700 कोटी खर्च येतो
@satishpatil-es2hm2 жыл бұрын
मध्ये प्रदेश,51जिल्हा आहेत,12 कोटी लोकांसाठी 55,60, केले पाहिजे,विकास गतिमान होई ल.🙏🙏
@ashpune73862 жыл бұрын
assam having 35 district
@krishnabhilare53702 жыл бұрын
बापरे ? मी तर आजच ऐकतोय हे. म्हणजे ठराविक तालुके, शहरे सोडून अख्खा महाराष्ट्र दुर्लक्षितच राहिला.
@drx15902 жыл бұрын
काही मागणी नाही परभणीकर ची ❤️ जगात जर्मनीचा भारतात परभणी ⚡💥
@p.limbunkar30772 жыл бұрын
नुसती गार लोकं आहेत काय मागणी करणार खुप वाईट अवस्था आहे गावांची, खुप खराब रोड आहेत, ४-५ महीलांनी ह्या रस्त्यांमुळेच आपली मुलं गमावली पण तरीही कोणी काहीच बोलत नाही
@erwinsmith5822 жыл бұрын
@@p.limbunkar3077 येऊन बघ आता रस्ता
@p.limbunkar30772 жыл бұрын
@@erwinsmith582 मी सुद्धा परभणी जिल्ह्यातलाच आहे आणि माझ्या गावाच्या रस्त्याबद्दल बोलतोय तो एकच रस्ता ६ गावांसाठी आहे पण अत्यंत वाईट अवस्था आहे पावसाळ्यात तर गावच्या बाहेरच जाता येत नाही
@arunutekar84332 жыл бұрын
यमक जुळवून परभणीच जर्मनी होत नसतय
@nmk11612 жыл бұрын
Bs tevdhach aahe parbhinichi olakh.... Dusra kahi nahi
@mahendraujagare86572 жыл бұрын
अंबाजोगाई जिल्हा निमिर्ती करण अत्यंत गरजेचे आहे अंबाजोगाई शहरापासून बिड शहर है लगभग शंभर कि मी अंतरावर आहे
@shrikantjarange52432 жыл бұрын
बीडमधून अंबाजोगाई जिल्हा होऊन अत्यंत गरजेचे आहे. बीड मधील तब्बल अंबाजोगाई ते बीड हे दीडशे किलोमीटरचा अंतर आहे. त्यामुळे खूप लोकांची जिल्ह्याच्या ठिकाणी यायची म्हणली तर गैरसोय होत आहे. तरी शिंदे सरकारने लवकरात लवकर बीडमधून अंबाजोगाई जिल्हा करण्याची विचार करावा
@pratikkakade87712 жыл бұрын
बारामतीला जिल्हा करा👍... आणी आमचा फलटण तालुका तिकडे घ्या... लवकर विकास होईल, साताऱ्यात कराड सोडून बाकींना स्कोप नाही.
@kiranshindesk2 жыл бұрын
कराड जिल्हा झालाच पाहिजे सांगली जिल्ह्यातील मधील वाळवा तालुका, शिराळा तालुका, कडेगांव तालुका , खानापूर तालुका व सातारा जिल्ह्यातील पाटण मिळून कराड जिल्हा झालाच पाहिजे.
@sagarghadage2422 жыл бұрын
Khatv pn
@rahultilekar2592 жыл бұрын
purandar taluka nako baramati jilyat Pune jilha pahije aamala
@arkeshgsutar88502 жыл бұрын
@@kiranshindesk कराड ला जिल्हा करा आणि राज्याला अजून भिकेला लावा... कराड मधून 2 मुख्यमंत्री झाले तरी एवढ्या वर्षात किती विकास केला तुमच्या मुख्यमंत्र्यांनी? सातारचा विकास नाही झाला ठीके पण करडचा किती विकास केला मुख्यमंत्र्यांनी?
@akshaykadam65432 жыл бұрын
@@arkeshgsutar8850 karad la var n yenyamage satarachyach mothya hastincha hath ahe..ata nav nko ghyla..lokana raag yeto khar bollyvrti..nhitr jevede aaitihasik varsa Ani पर्यावरण varsa labhlele kshetra ahe karad ani satara..khup varti jayla hva hota..
@prithveshpatel25832 жыл бұрын
Formation of Navi Mumbai District - Navi Mumbai City is the only city in India which divides between 2 district Thane & Raigad. Digha to Belapur ( Thane District) Kharghar, Uran, Panvel ( Raigad District). West Bengal State Government has Decided to Create 7 districts. It means other states are very much active in creation of new Districts.
@Gauravsatange2 жыл бұрын
panvel , uran and khargar is not in navi mumbai they are in raigad
@anitaarekar2 жыл бұрын
@@Gauravsatange bhau Navi Mumbai madhech yete te. Mi Kharghar chi ahe. Shalet Navi Mumbai lihave lagte aamhala
@Gauravsatange2 жыл бұрын
@@anitaarekar shalech mahit nahi pn navi mumbai thane madhe yet khargar panvel taluka madhe yet ani panvel raigad madhe. sagdyanna vatty ki panvel parent navi mumbai ahe pn tasa nahiy me swatah panvel cha ahe
@chandramanishirke91542 жыл бұрын
Kharghar paryant navi Mumbai ahe mhanje ardha kharghar navi Mumbai madhe yeto tar ardha kharghar raigad madhe yet.
@vaibhavbandalnaik532 жыл бұрын
@@Gauravsatange अरे मित्रा नवीन आहेस का नवी मुंबईत, नवी मुंबई शहर हे जकात नका दिघा ते पनवेल आणि दक्षिणेला उरण पर्यंत आहे आणि तू जे बोलत आहेस ते महानगरपालिका हद्द आहे फक्त दिघा ते cbd बेलापूर आणि उरलेले पनवेल महानगरपालिका
@jalindarpatil32262 жыл бұрын
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचे विभाजन होऊन इस्लामपूर आष्टा तालुका व्हावे व कराड जिल्ह्याला जोडावेत
@dipaksawant11732 жыл бұрын
Ani madhech shirala kuthe jodaycha?
@tour86242 жыл бұрын
आष्टा पलूस तालुक्यात यायला पाहिजे
@kiranshindesk2 жыл бұрын
कराड जिल्हा झालाच पाहिजे सांगली जिल्ह्यातील मधील वाळवा तालुका, शिराळा तालुका, कडेगांव तालुका , खानापूर तालुका व सातारा जिल्ह्यातील पाटण मिळून कराड जिल्हा झालाच पाहिजे.
@bhagwanawale67132 жыл бұрын
Karad- Shirala Ashta Islampur Palus Kadegao Mandesh- Atpadi Khanapur Pandharpur- Jath Atpadi Khanapur Kavathamahankal.. Mhanje Maharashtra chya nakashyatun Sangli ani Satara jhilyache astitvach sampvun takayache ahe asa plan vatato...
@shrikantchavan52652 жыл бұрын
@@bhagwanawale6713 sangali ani Miraj he दोनच तालुके राहतील जिल्ह्यामध्ये
@bhaskarmohurle5821 Жыл бұрын
चंद्रपूर जिल्हातून ब्रम्हपुरी 130 किमी असून शिक्षणाचं माहेरघर, आरोग्याची सर्व सोयी उपलब्ध आहे ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे
@bmbeptu2 жыл бұрын
नरू भाऊ बोलले होते तेव्हा मी त्या सभेला हजर होतो खामगाव जिल्हा होना चाहिये आणी आमी हा असे ओरडत होतो.खामगाव - जालना रेलवे, कापसाचे भाव, उदयोग, वा इतर विषय यावर आम्ही विश्वास ठेवला मतदान केले आणी नरू भाऊ नि परत तोंड दाखवलं नाही.
@gajananumbardand29942 жыл бұрын
पंढरपूर जिल्हा तर पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे तालुका लेवलचे करकंब तालुका होणार याची चर्चा खुप वेळा ऐकतोय
@ajinkyaautadepatil9992 жыл бұрын
श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे
@satishpund1943 Жыл бұрын
खूप जुनी मागणी आहे.
@shashikantmhetar26702 жыл бұрын
एक गद्दारांचा जिल्हा बनवा तिथे फक्त गेलेले गद्दारच राहतील
@vsstar15442 жыл бұрын
😂😂
@hingmiresantoshshivling96812 жыл бұрын
Super moderator feels
@Berar243652 жыл бұрын
एक जिल्हा मलमूत्रनिवासी लोकांचा पण बनवा .
@rishiraul2 жыл бұрын
@@Berar24365 it's understandable if Hindus criticize your religion. But When there's nothing like this why you people are after Hindus and our rituals. And on the basis of what data you're saying sheeeet like this. Look at your religion don't frickin interfare into ours. Stay away from all this. You know nothing about the Science behind our rituals. Stay the fk away from this. At least follow the basic Principals of your religion don't teach us what to do and what not to. Preach what you teach.
@TheBullKiran Жыл бұрын
Comments No 1...... 2022 😆😀😁😂🤣🤣😄😄😆😄😃😆🤣😆🤣😃😁😄😄😍😚😎😋😉😃😁🤣😀😀
@nileshshinde83384 ай бұрын
भुसावळला जिल्हा झालाच पाहिजे त्यात जामनेर, चोपडा,रावेर, यावल , मुक्ताईनगर बोदवड, भुसावळ ह्या तालुक्यांचा समावेश करावा
@omkarmohite57212 жыл бұрын
सातारा जिल्हा फुटनार नाही खंडाळा ते कराड आणी माण ते महाबळेश्वर सर्व सातारकर एक आहेत आणी एकच राहनार. एक तर आमचे भाव बंध तिक्ड सांगली तयार होउन तिक्ड गेलेत आता आजुन विभाजन नको. आम्ही सांगली मधिल लोकांना सातारकरच म्हंतो आप्ली लोक आपल्या पासून लांब गेले की वेदना होतात. आता कराड नको.
@Chdv12275 ай бұрын
आटपाडी,माण,खटाव, कवठेमहांकाळ, जत,सांगोला, मंगळवेढा मिळुन जिल्हा व्हायला पाहिजे होता माणदेश /दक्षिण सातारा. जो पुर्वी होता.
@Chdv12275 ай бұрын
सातारा जिल्हा मोठा होता त्याचे दोन प्रशासकीय विभाग केले, सातारा दक्षिण सातारा व दक्षिण सातार्यांचे नाव बदलुन सांगली केले.
@ashrafbagwan83792 жыл бұрын
अंबाजोगाईत जिल्ह्याचे सर्व प्रशासकीय कार्यालय आहेत
@rahulkendre77522 жыл бұрын
Ithe beed la aajun railway nahi mag ambejogai zilha karun punha ambejogai la railway aana mahnun aandolan kartil
@vlogs31312 жыл бұрын
मालेगावात पण आहेत
@nmk11612 жыл бұрын
@@vlogs3131 malegaon ambejogai peksha 10 pat mothe aahe😄😄
@cricketadda8344Ай бұрын
Chalisgaon la pan aahet
@sjworld.2 жыл бұрын
Mandesh -man,khatav(satara) Baramati -faltan (satara) Karad-karad (satara) Satara ass futat gela tr satryacha ethihass pusla jaeel 🙏🏻
@ganeshdeshmane45892 жыл бұрын
बरोबर आहे दादा
@ganeshdeshmane45892 жыл бұрын
मराठयांची चौथी राजधानी सातारा
@swatibhoite93332 жыл бұрын
Hoy
@kiranshindesk2 жыл бұрын
कराड जिल्हा झालाच पाहिजे सांगली जिल्ह्यातील मधील वाळवा तालुका, शिराळा तालुका, कडेगांव तालुका , खानापूर तालुका व सातारा जिल्ह्यातील पाटण मिळून कराड जिल्हा झालाच पाहिजे.
@bhagwanawale67132 жыл бұрын
Karad- Shirala Ashya Islampur Palus Kadegao Mandesh- Atpadi Khanapur Pandharpur- Jath Atpadi Khanapur Kavathamahankal.. Mhanje Maharashtra chya nakashyatun Sangli ani Satara jhilyache astitvach sampvun takayache ahe asa plan vatato...
@sameerthakare29652 жыл бұрын
विभाजन करून काही फायदा नाही आमच्या पालघर जिल्ह्याची ची निर्मिती होऊन 7 वर्ष झाली परंतु परिस्थिती जैसे थे आहे
@siddheshpawar79922 жыл бұрын
हो दादा बरोबर आहे आता आधीच एवढे ३६ जिल्हे आहे त्यात आजुन महाराष्ट्राचे तुकडे नका करू अणि जेवढे जास्त जिल्हे तेवढा जास्त ताण सरकार वर येतो
@rupeshtambe96552 жыл бұрын
Sir employment increase hoil
@siddheshpawar79922 жыл бұрын
@@rupeshtambe9655 Barobar ahe pan Aata Jevdhe Unemployed ahe tyanch job nahi tar Aajun District Banle tar Tyana Pan nahi Bhetnar Saddhya maharashtra madhe 1.5 Crore Mul Unemployed ahe ani jar Aajun District Banle tar ha Aakda Aajun Vadhal
मालेगाव हा जिल्हा झाला तर चांगली गोष्ट आहे , परंतु आमचा येवला तालुका हा नाशिक जिल्ह्यामध्येच असला पाहिजे ही आमची समस्त येवले करांची मागणी आहे,
@prashantpisolkar13222 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्य पूर्ण माहीती दिलीत... मुळात जिल्हा निर्मिती हा कळीचा मुद्दा आहे... निर्मिती करतांना सर्वप्रथम भौगोलिक दृष्ट्या जिल्हा मुख्यालया पासुनचे जि.चे शेवटचे टोक किती कि.मी. अंतर हा मुख्य बिंदु धरला पाहीजे... त्यानंतर लोकसंख्या. आणि लोकांच्या गरजा या लवकरात लवकर पूर्ण करायला हव्यात..
@lokeshjadhav78792 жыл бұрын
गावागणिक जिल्हे हाेऊदया. निधी कसा देणार ते पण सांगा,. पालघर, नंदुरबार जिल्हा निर्मिती तून काय साध्य केले?
@vivekgarad50162 жыл бұрын
या सर्व जिल्ह्यांपेक्षा अहमदनगर जिल्ह्याला अतिशय गरज आहे जिल्हा विभाजनाची
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
beed la pn
@vishalgirme20892 жыл бұрын
श्रीरामपूर 💯
@kishorkale67792 жыл бұрын
नकाशासह सांगितले असते तर अजून छान वाटल असत.
@jaymaharastra46112 жыл бұрын
अजुन जिल्हा तयारच नाजी तर नकाशा कोण निर्माण करणार?
@laxmansonwane16092 жыл бұрын
करमाळा जिल्हा व्हायला पाहिजे...अहमदनगर...सोलापूर उस्मानाबाद व बीड यांच्यातील तालुके फोडून करमाळा जिल्हा व्हायला पाहिजे.. कारण मध्यवर्ती ठिकाण आहे...कारण सोलापूर उस्मानाबाद नगर बीड यामध्ये मधी एक जिल्हा व्हायला पाहिजे...खूप अंतर आहे...🔥💯
@jjoshi75732 жыл бұрын
ही सुरुवात आहे... महाराष्ट्र फाळणीची... विदर्भ आणि मराठवाडा वेगळा... मुंबई वेगळी..
@saudagar5832 жыл бұрын
आपले विडिओ मी पाहतो खुप छान माहिती सांगता आमच्या अंबाजोगाई बद्दल एखादा विडिओ बनवा....
@rahulkendre77522 жыл бұрын
अंबेजोगाई जिल्हाा करु नये तिथे अजुण रेल्वे नाही नंतर बोलतील आता रेल्वेमार्ग करा आधीच बीड ला रेल्वे नाही आली आजुन मग आंबेजोगाई ला कधी रेल्वे येईल देव जाने त्यापेक्षा अंबेजोगाई लातुर ला जोडा फक्त 50 ,kmआहे लातुरपासुन आणि बीड शहर आहे 95 km आहे
@GaneshJadhav-tw2dl2 жыл бұрын
@@rahulkendre7752 अग्दि बरोबर
@iamda84152 жыл бұрын
The population of malegaon city is more than 9-10 lakhs and Malegaon has its own industrial zones not big MIDC.Most of the biggest projects are stolen from malegaon and shifted towards nashik due to politics.And most worst thing is most of the exam centre is Nashik.At least malegaon have exam centre for mht cet,jee,mpsc.etc....
@rahuljadhav48072 жыл бұрын
Malegaon me entry karte hi bahut accha smell ata hain . 🤣
@mohanbachhao96842 жыл бұрын
Malegaon mule Nashik jilhyachi badnami hote sarvat ghanerda thikan mhanun malegaon chi olakh aahe tyamule malegaon la nashik pasun vegla karava va fakt malegaon taluka denyat yava navin jilhyat
@rahuljadhav48072 жыл бұрын
@@mohanbachhao9684 Mitra tumhala dukhvane he mazya manat hi navhate.🙏
@mohanbachhao96842 жыл бұрын
@@rahuljadhav4807Mi nHi dukhavlo gelo Satya ti paristhtiti mandli...Malegaon la gelyavar lakshat yeta tithe vikas Kami aani rajkaran jast zalay mhanun Purna shaharachi vaat lavli nashik district madhe itar kuthe hi Jaa itka ghanerda Shahar disnyat yenar nahi pan malegaon la jaava sa vatat nahi bogus Shahar aahe ekdam
@akki75892 жыл бұрын
Milegav mini pakistan aahe...tithe fact urdu disel marathi nhi
@jaydeeppatil13622 жыл бұрын
कराड जिल्हा झालाच पाहिजे
@jadhavmasaleenterprise92992 жыл бұрын
Satara sangli purvi ek hote
@jubermulani78462 жыл бұрын
बरोबर आहे कराड जिल्हा झाला पाहिजे
@vish96k2 жыл бұрын
Only mh50❤️👑
@kiranshindesk2 жыл бұрын
कराड जिल्हा झालाच पाहिजे सांगली जिल्ह्यातील मधील वाळवा तालुका, शिराळा तालुका, कडेगांव तालुका , खानापूर तालुका व सातारा जिल्ह्यातील पाटण मिळून कराड जिल्हा झालाच पाहिजे.
@mangeshyadav40772 жыл бұрын
MH 50
@vaibhavshevne2 жыл бұрын
Buldhana Khamgaon is larger than Buldhana in comparison geography as well as population, british concider Buldhana as a district just for concidering tourists place, to reach Buldhana for offical is not even possible for citizens as it's on Mountain range it's takes a lot time to reach out there, but Khamgaon is a central place for district citizen who's living in any corner..... So Khamgaon district will be make as soon as possible cause it's essential
@Camgocat2 жыл бұрын
👍 khamgaon
@Timakiwala Жыл бұрын
Make Maharashtra into 4 Marathi states.. Marathwada Khandesh.. Vidarbha. Kokan Deccan. Mumbai.
@JyotsanaJagtap-c4l Жыл бұрын
Our town , undri is at same distance from buldhana and Khamgoan 😅....so no problem, full support 😂❤
@hitmangaming4789 ай бұрын
जगात भारी कोल्हापुरी. कोल्हापूर हा जिल्हा कधीच अलग होणार नाही . कारण जीव कोल्हापूर 💪श्वास इचलकरंजी 🚩
@rushikeshgalande5612 жыл бұрын
अर्रर्रर्र ते बिडाच आणि अंबाजोगाई च बघा आधी लवकर ते महत्वाचं आहे लय
@rohitingole22272 жыл бұрын
Hya Madam Navin ahe vatta first time baghitlo..... Aso... Rokthok ahet bai tumhi keep it up🔥🔥
@umeshgawade31952 жыл бұрын
विभाजन हवेच परंतु मर्यादा क्षमतेनुसार असाव्यात घरोघरी हीच परम्परा आहे तुमच्या कडे आमच्या कडे सगळ्या बाजू चहु कडे 👍
@subhashchinchwade30172 жыл бұрын
पिंपरी चिंचवड, जुन्नर, आंबेगाव, मावळ ,मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर यांचा मिळुन शिवनेरी जिल्हा निर्माण करावा, पुणे जिल्हा खुपच मोठा आहे.
@harshvardhansalve53886 ай бұрын
शिवनेरी नाही बारामती जिल्हा होणार फलटण , बारामती , भिगवण , इंदापुर माळशिरस , जेजुरी , दौंड राशिन हे नवीन तालुके बारामती जिल्ह्यातील