सर सुप्रीम कोर्टात काहीच नाही मोदी शहा बोलतील तेच होणार पण या लोकांना जनता लोकसभा ला जनतेनी दाखून दिलं तसंच विधानसभा ला जनता रस्ता दाखवेल खूप छान विश्लेषण केलं सर जय महाराष्ट्र 🙏
@shivajiwaghmode69982 ай бұрын
@@nandapurmaruti7298 जनता निवडणुकीत दाखवेल पण EVM च काय करणार
@santoshnaik-iz4ue2 ай бұрын
मा सुप्रीम कोर्टाला निकाल द्यायचा नाही. फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत. अजून किती वर्ष तारखा देणार. शिंदे गट आणि अजित पवार गट अपात्र झालेच पाहिजे तरच राजकारणात सुधारणा होईल.
@rahuldhanavade28782 ай бұрын
हो का.... मग मनसेचे नगरसेवक घेऊन जाणारा यबाठा... त्यांना पण करा disqualifird...
@eknathmore64412 ай бұрын
या आमदाराचा निकाल आता येणाऱ्या निवडणुकीत जनता लावले
@kunaldhait48592 ай бұрын
@@rahuldhanavade2878आमदार आणि नगरसेवक फरक कळतो का😂
@shashikantkavitkar16532 ай бұрын
@@rahuldhanavade2878👌जोक
@dnyaneshwarganjale1392 ай бұрын
सुप्रीम कोर्टात काय करतंय जनतेचा गैरसमज होऊन देशात अशांतता निर्माण होऊ शकते विधानसभेच्या अगोदर अपात्र चा निकाल लागला पाहिजे नाही तर हे बरोबर वाटत नाही
@prabhakarparab39372 ай бұрын
सुप्रीम कोर्टाची शेवटची आशा राहिली होती अशीच परिस्थिती असेल तर देशामध्ये अंधाधुंदी कारभार चालू होईल
@laxmanphadake87152 ай бұрын
...... चालू आहे.
@hanmantdulawad28822 ай бұрын
भाजप हद्दपार झाली पाहिजे
@राजमाताजिजाऊ-द1द2 ай бұрын
एकमेव उपाय भाजपा हटाव.
@rajanpawar63322 ай бұрын
Mag deshat aata kay siru aahe.
@jayshreeram71772 ай бұрын
धन्य आहे ती भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्था ज्याला निकाल लावायला 2 वर्ष झाले तरी न्याय देता आल नाही हे दुर्दैव आहे 🙏 यावरूनच समजत की आपली लोकशाही आणि न्यायव्यवस्था किती सक्षम आहे न्याय वेळेवर दिला तर तो लोकशाही साठी सक्षम असतो आणि न्याय दिल्यासारखे वाटतो पण 2 वर्षापेक्षा जास्त झाले तरी न्याय दिला नाही आता जनतेच्या कोर्टात न्याय होईल 🙏
@dnyaneshwarpatil67102 ай бұрын
100%kare aahe
@vijayshreemohod65642 ай бұрын
सुप्रीम कोर्ट कधीच निकाल लावणार नाही कोर्टावर भाजप चा दबाव आहे.जनतेचा कोर्टावर विश्वास स राहीला नाही .
@swapnildere91942 ай бұрын
यामुळे कोर्ट ची विश्वासाहर्ता संपत चालली आहे. ज्या केसेस महत्त्वाच्या आहेत त्याकडे बिलकुल लक्ष नाहीये कोर्ट च
@sitaram76152 ай бұрын
देश हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे.... सत्ताधारी लोक देश विकत घेऊ पाहत आहेत.,शासकीय यंत्रणेला हाताला धरून. ???
@suhasshewale64302 ай бұрын
धन्य ती भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्था.
@rahulgadhave48442 ай бұрын
धन्य ती भारतीय लोकशाही गुन्हा गार कशामुळे घडतो न्यायव्यवस्थेमुळे पोलिसांमुळे
@sachinavhad90832 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विश्वसार्हता टिकवली पाहिजे
@Balasahebsanap5052 ай бұрын
सर्वोच्च न्यायालय वरील जनतेमधील विशेषता महाराष्ट्र मधल्या विश्वासार्हता टिकली पाहिजे. नाहीतर अवघड आहे देशाच्या लोकशाहीचे.
@pramodgadhave29022 ай бұрын
न्यायव्यवस्था राजकारणाची रखेल झाली आहे... राजकीय केस खरंतर फास्ट ट्रॅक कोर्टात चालू करून सहा महिन्याच्या आत रिझल्ट लागले पाहिजे.. पण तसे होत नाही.. सुप्रीम कोर्टाच्या न्यायव्यवस्थेवर सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.😢
@ranedinesh2 ай бұрын
Barobar bolta tumhi
@balasahebphadatare16292 ай бұрын
सहा महिन्यात नाही एक महिन्याच्या आत निकाल लागणे आवश्यक आहे.
@vanmalimayekar35862 ай бұрын
सुप्रीम कोर्ट कुणाच्या दबाव खाली अस्या तारखा सतत बदलत असतात 5:34 @@balasahebphadatare1629
@Mharattha96k2 ай бұрын
Hmm
@ptllogic2 ай бұрын
Mr. Pramod Gadhave, this is contempt of Court, you will receive notice soon.
@sanjayjagtap15152 ай бұрын
सुप्रीम कोर्ट स्वतःच्या बरोबर घटनेची पण चेष्टा करत आहे.
@anantasatav8192 ай бұрын
महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनताच न्याय देईल.
@umeshnaik22922 ай бұрын
शाम मानव यांनी सांगितले की यातील एका आमदाराने माहिती दिली आहे कि सुप्रीम कोर्टात पण वेळकाढूपणा होणार आहे अशी आमदारांना दिल्लीतून हमी दिली आहे
@vijaytekade98352 ай бұрын
३ mahinyache adhich manav sarani he sangitale hote ani tasech ghadat ahe
@toofani2732 ай бұрын
कोर्टाची तारीख मोदी ठरवतात चीफ जस्टिस सुद्धा खरोखर chief झाले आहेत का?
@gulabnibrad61062 ай бұрын
कोणत्याही कोर्टानं कितीही वेळ लावला तरी त्यांच्यावर विश्वास न ठेवता ,त्यांच्या निकालाची वाट न पाहता जनतेच कोर्ट खरा निकाल देणार आहे.
@shivajiwaghmode69982 ай бұрын
आता जनताच खरा निकाल देणार आहे
@kadamdeeakd5532 ай бұрын
देशात जर लोकशाही असेल तर निवडणुकी आधी हा निर्णय यावा, निर्णय काहीही असो.
@udaykulkarni75772 ай бұрын
कदम सर सुप्रीम कोर्टही सतेला मिळालेल आहे . निकाल देणारच नाही . असच तारिख पे तारिख चालणार . भ्रष्ट सता , भ्रष्ट प्रशासन .😢
@warana3692 ай бұрын
👍😢
@laxmanphadake87152 ай бұрын
Anything can be Managed in INDIA
@ashutosh28122 ай бұрын
कोर्ट स्वतःच बरेच घोळ निर्माण करते. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष हा कोर्टाच्या विविध निर्णया मुळेच जास्त अवघड झाला आहे . एका बाजूला सरकार घटनाबाह्य आहे म्हणायचे आणि त्यांना सत्तेत पण राहू द्यायचे हा प्रकार अनाकलनीय आहे.
@bdk2862 ай бұрын
आता जनतेच्या न्यायालयाने निकाल देनेचा आहे
@yallappabhakoji97082 ай бұрын
महाराष्ट्राच्या या केसेस पाहिल्यातर असं वाटतय कि या देशात लोकशाहीचा आणि न्यायव्यवस्थेचा सुध्दा खेळखंडोबा चालू आहे.
@ravsahebpatil85312 ай бұрын
या देशाची न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात अडकत चालली आहे गेल्या 10 वर्षात न्यायव्यवस्था ढेपाळत चालली आहे
@kashinathchile57052 ай бұрын
शिंदे गट आणि अजित पवार गट अपात्र झालेच पाहिजे ......
@sarjeraopatil40662 ай бұрын
सुप्रीम कोर्टाची मॅनेज होतंय का अशी शंका मला वाटते निकाल लागू अगर न लागो महाराष्ट्रातील जनता निकाल देणार 2024 चा निकाल हा जनतेचा निकाल
@mohanshinde76672 ай бұрын
एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे राजकीय जीवनातून कायम स्वरूपी घरी बसले तरी सुप्रीम कोर्ट त्यांना अपात्र करणार नाही किंबहुना तसा निर्णय देणार नाही.
@vijaybhosale95002 ай бұрын
न्यायाचा चोथा झाला आहे. जनतेला न्यायाची आशा वाटत नाही. आता विधानसभा निवडणुकीत जनताच न्याय देईल.
@bhagwanpatil24682 ай бұрын
एकदम बरोबर आहे.
@navnathpasalkar23952 ай бұрын
आपले एकदम बरोबर मत आहे
@sagarfadatare202 ай бұрын
निकाल द्यायचाच असता तर तो केव्हाच आला असता. फक्त वेळ काढून जनतेच्या डोळ्यात धूळफेक चालू आहे. लोकशाही जर अशी असेल तर तर हुकूमशाही काय वेगळी असू शकते.
@balasahebphadatare16292 ай бұрын
या मुख्य नायाधीश साहेबांच्या कडून देशाला न्याय मिळेल असे वाटत नाही. यांच्या पेक्षा यांचे वडील आदरणीय यशवंत चंद्रचूड साहेब सुद्धा सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टीस होते त्यांचा न्याय निवडा आदर्श होता आता या चीफ जस्टीस साहेबांचा इतिहास लिहिला जाईल. आता इतिक्या दिवसांनी जरी आमदार अ पात्र केल तरी काय फरक पडणार तो पर्यंत ते आमदार निवडणुकीला उभे राहिलेले असतील. शेवटी जनताच निकाल देईल. 🙏
@rajanpawar63322 ай бұрын
Chandrachud imandar aahet pan nidar nahit.( ghabarlet)
@रोहिदासकोरडे2 ай бұрын
सुप्रिम कोर्ट भाजपा सरकार एक नानेजी बाजु आहे म्हणून शिवसेना उध्दव ठाकरे यांना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांना वेड समजून समजून तारीख पे तारीख देऊन देशातील जनतेला मुर्खा समजतं जय भारत जय महाराष्ट्र जय आदिवासी जय विकास झाला नाही जय वाल्मिकी
@vijayrandive89062 ай бұрын
जस्टिस यशवंत चंद्रचूड हे आदर्श न्यायाधीश नव्हते. इंदिरा गांधींना घाबरून त्यांनी इंदिरा गांधींना सोयीस्कर असा निर्णय दिला होता 😢
@vijayrandive89062 ай бұрын
चीज जस्टीस यशवंत चंद्रचूड हे आदर्श न्यायाधीश नव्हते. त्यांनी इंदिरा गांधींना घाबरून इंदिरा गांधीच्या सोयीने निकाल दिला होता. आताचे धनंजय चंद्रचूड म्हणजे बाप तसा बेटा. धनंजय चंद्रचूड काहीही निकाल न देता निवृत्त होणार. त्यांची पेन्शन चालू राहणार.😂
@shivajiwaghmode69982 ай бұрын
@@vijayrandive8906 आताच्या न्याय निवाड्याचा स्तर पुर्ण ढासळलेला आहे.लोकांचा विश्वास राहीला नाही .निकाल काहीही लागो कोणाच्याही बाजुने लागो पण लवकर निकाल लागावा हेच अपेक्षीत असते
@ganeshkharade34082 ай бұрын
न्यायालये हि विकली आहे त्यामुळे खऱ्या निर्णय घेतला जाणार नाही.
@sajjandubal51182 ай бұрын
आजपर्यंत लोकांना राजकारण्यांवर विश्वास नव्हता.आता कोर्टावर पण राहणार नाही.अशाने देशात अराजक माजेल हे नक्की.
@Abde133442 ай бұрын
Thanks
@shashikantpawar70042 ай бұрын
आता केवळ जनताच ह्या विषयावर योग्य निकाल देवू शकते, येत्या विधानसभा निवडणुकीत गद्दारांना कायमचंच हद्दपार करा
@sandeepjadhav28592 ай бұрын
सुप्रीम कोर्ट की हायकोर्ट ते ठरवायचय , बारा वर्षे जातील निकाल यायला😮
@gulabnibrad61062 ай бұрын
देशातील कोणत्याही कोर्टवर विश्वास राहिलेला नाही.
@nizamrampure90222 ай бұрын
कपील सिंबल म्हणाल्या प्रमाणे आता सुप्रीम कोर्टाचे पण विश्वास राहिलेला नाही.
@vikram37132 ай бұрын
वरून खाल पर्यंत सर्व यंत्रणा विकल्या गेल्या आहेत सुप्रीमकोर्ट पण ह्यात आहे शेवटी देव थोडा न्याय द्यायला येणार? पैसा देव झाला आहे.. हुकूमशाही कडे वाटचाल चालू झाली आहे..
@sharadkambere65302 ай бұрын
जनतेचं विश्वास नाही राहिला न्यायालयावर. आता जनताच न्याय करणारं आहे विधानसभेमध्ये. शेवटी मतदार हाच राजा आहे. हे आपण लोकसभा निवडणुकीत अनुभवल.
@changdevwankhede18252 ай бұрын
लोकांचा न्यायालयावर विश्वास राहिला नाही
@arungaikwad74102 ай бұрын
या सत्ता संघर्षाचा निकाल सत्ता पूर्णपणें गेलेवर निश्चितच लागेल.
@prashantghadigaonkar40182 ай бұрын
उशिरा मिळालेला न्याय सुद्धा अन्याया सारखाच असतो
@shivajiwaghmode69982 ай бұрын
अगदीच बरोबर
@dilippatil32352 ай бұрын
Khare ahe
@rajendrashinde56592 ай бұрын
निकाल कधी लागू द्या मग ज्या दिवशी ते सांगतील की हे बाद झाले तेव्हापासून पुढील सहा वर्षात त्यांच्या त्यांना त्यांच्या कोणालाही उभं राहता येणार नाही
@hemantalhat85502 ай бұрын
आता BJP ने निकाल कोणताही दिला तरी चालेल कारण आता जनता यांना लोकसभे सारखा निकाल देणार BJP हद्द पार होणार
@rohanachalia33332 ай бұрын
तारखा देतात व आपल्याला वाटतं काहीतरी निर्णय होईल,पण एकंदरीत यात फकत वेळकाढुपणा होईल!!!! काहीच निकाल लागणार नाही !!!!
@chandupavale96622 ай бұрын
प्रशांत सर 🙏 हा निकाल कोर्ट मध्ये निकाली निघणारच नाही जो पर्यंत मोदी शाह आहेत हे फायनल निकाल जनता कोर्टात लागणार लोकसभेला दणका दिलाय आता विधानसभेला डबल दणका जनता देणाराच जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@sunilrane57352 ай бұрын
सुप्रीम जज् पण आता इतक्या मोठ्या लोकशाही बुज राखायची केस असताना पण चाल ढकल करत आहे आता सामान्य जनतेने विचारपुर्वक विश्वास या सरकारवर ठेवु नये
@sushilvarma19392 ай бұрын
सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय कार्यालयाकडून सगळं मॅनेज होतंय... 😢😢😢
@satpalsawant1602 ай бұрын
Cji main ahe . Gangadhar hi shaktiman hai
@arvindjuvatkar61612 ай бұрын
सूप्रिम कोर्टानचे न्यायाधीश खरेदी केले आहेत
@vijayrandive89062 ай бұрын
कोर्टाचे न्यायाधीश लाचार झाले आहे
@sakharmjagtap22842 ай бұрын
देशात कोणतीही व्यक्तींची न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही.
@vijaykhedkar71852 ай бұрын
लोकशाहिचा सर्व त महत्त्वाचा चौथा मोठा खांब पन पडलेला आहे...सिध्ध झाल....
@mahendratakawale54402 ай бұрын
100 */, Right sheb
@chidanandswami7362 ай бұрын
जनतेला सर्व कळतय.जनताच न्याय करणार
@pralhadkahandal89292 ай бұрын
Supreme court आता पुर्णपणे कोणाच्या तरी इशाराने चालते.लोकसभेला जनतेने धडा शिकवला आहे.विधान सभेला मोठा धडा शिकवला जाईल
@kiranjadhav79872 ай бұрын
सुप्रीम कोर्टाबद्दल सुद्धा आता शंका वाटू लागली आहे. 2 वर्षे झाली पण या प्रकरणी सलग सुनावणी केली जात नाही त्यामुळे घटनाबाह्य सरकार राज्य करीत आहे.
@ashokkolhe51142 ай бұрын
एक गंभीर विषय खुप छान हाताळला
@mitv18742 ай бұрын
ही कसली लोकशाही?? भाजप वाल्यानी देशाची वाट लावली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड रिटायर व्हायची वाट पाहतायेत
@arjunchaudhari-fr1go2 ай бұрын
जनतेनेच खर न्यायालय वर मोर्चा न्यायला पाहिजे
@santoshtemkar70372 ай бұрын
खुप अवघड आहे लोकशाही टिकण
@rafiqshaikh44112 ай бұрын
सुप्रीम कोर्टाचा निकाल 25 वर्षानंतर उध्दव ठाकरे साहेब व शरद पवार साहेब यांच्याबाजूने लागेल
@Dkisap2 ай бұрын
दोघे वर जातील तो पर्यंत!!!😂
@vijayrandive89062 ай бұрын
रफिक भाई, आपण शंभर टक्के बरोबर !!
@राजमाताजिजाऊ-द1द2 ай бұрын
पण जनतेच्या दरबारात निकाल लागणार.
@Mharattha96k2 ай бұрын
😂😂😂😞🙏👍
@AnilDhumal-rl3ev2 ай бұрын
😮
@basawarajkanade36612 ай бұрын
निकाल सामान्य भारतीय जनतेला लवकर हवा.उशीरा दिलेल्या न्याय हा अन्याय ठरला तर विश्वास कमी होईल.
@sanjaysalvi90622 ай бұрын
प्रशांत जी आपण खूप छान विश्लेषण करता,धन्यवाद
@dnyandevpawar94262 ай бұрын
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला पाहिजे परंतु सुप्रीम कोर्ट पण चालढकल करीत आहे आता शेवटची आशा म्हणून सुप्रीम कोर्टाकडे लोक आशा बाळगून आहेत जर सुप्रीम कोर्टाने निराशा केली तर सुप्रीम कोर्टावरचा विश्वास उडुन जाईल
@कृष्णविवर-ढ2ल2 ай бұрын
काही होणार नाही ही 5 वर्षाची टर्म 😄 पूर्ण होईल बाकी ईश्वर सर्वसाक्षी 🙌🏻😇
@parag70772 ай бұрын
जे चाललय त्याला सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे का? राज्य कर्त्यानी न्याय देवतेचा खुळखुळा केलाय, भारतात सामान्य माणसाला न्यायाची अपेक्षाच नसते 😡😡 ह्या वर बोला तुम्ही
@darshmahida96362 ай бұрын
जय महाराष्ट्र!
@shidubhimpure55962 ай бұрын
सत्यमेव जयते
@samruddhizimbre8952 ай бұрын
या काय कोर्टाच्या तारखे मुळे डोक्यावर हात मारायची वेळ आली आहे मेव जयते
@lalitsarnaik28452 ай бұрын
या देशात न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. सगळं काही विकत मिळते
@shaileshteli20322 ай бұрын
तारीख पे तारीख, वेळ गेली निघुन, आता विश्रास राहीलाच नाही
@sandeepjadhav28592 ай бұрын
लोकशाहीचे धिंदवडे निघतायत 😮
@balkrishnamohite7892 ай бұрын
सत्ताधाऱ्यांचा न्याय व्यवस्थेमध्ये हस्तक्षेप आहे
@Ramdas-ng7pl2 ай бұрын
आता फक्त न्याय मिळेल तो जनतेच्या न्यायालयातच.
@sandipmadye98322 ай бұрын
बाळासाहेबांना अपेक्षित असलेली ठोकशाहीच खरी
@parag70772 ай бұрын
खरे आहे 👊👊
@critic81342 ай бұрын
बरोबर प्रशांत भाऊ,जर केंद्रात सत्ताबदलली असती तर लगेच निकाल लागला असता. सरन्यायाधीशांना सुद्धा रिटायरमेंटनंतरचा विचार करावा लागतो
@avinashrutuja27272 ай бұрын
न्याय व्यवस्था खीळखीळी झाली आहे. उशिरा निर्णय म्हणजे अन्यायच.....
@bharatpatil57962 ай бұрын
मोदी जसे सांगेल तसाच निकाल सु.कोर्ट लावणार
@suhasdamle79752 ай бұрын
सुप्रीम कोर्टाकढून ही अपेक्षाच नव्हती..घाबरलेल्या पक्षाला घाबरून न्यायदेवतेने आपली डोळ्यावरची पट्टी काढून टाकून ती फक्त भाजपकडे बघते आहे..रामशास्त्री प्रभुणेही राघोबांना घाबरले ..? देशाचा नारायणराव कोण वाचवणार..? की न्यायालयच वध करणार..?
@vishnuwanare86192 ай бұрын
आता एकच निकाल दिला पाहिजे. दोनी चिन्हा बाद केले पाजे धनुष्यबाण आणि घड्याळ शिंदे गट आणि अजित दादा गट नवीन चिन्ह. + वर लढा हे निकाल न्यायालयाने द्यायला पाहिजे 😂😂😂😂😂
@राजमाताजिजाऊ-द1द2 ай бұрын
तेच तर भाजपाला हवंय.,... पण कधी निवडणुकीच्या तोंडावरती....
@arungholap84572 ай бұрын
खूप छान व्हिडिओ.खूप छान बातम्या व्हिडिओ आवडला.धनुशबान उद्धवजी ना भेटलात पाहिजे देवा चरणी प्रार्थना करतो.उद्धवजी हे महाराष्ट्र साठी पाहिजे
@ravindrachavan26332 ай бұрын
कदमसर आपण म्हणताय की हा निकाल ऐतिहासिक असेल तर माझ्या मते हा निकाल लवकरात लवकर लागायला पाहिजे होता
@SunilPatil-dt4el2 ай бұрын
आचार संहिता आणि सत्ता संघर्षाचा निकाल एकाच वेळेस लागेल खरा निकाल जनतेच्या कोर्टात विधानसभा निवडणुकीनंतरच लागेल 🙏🙏🚩🚩
@rameshshingne64312 ай бұрын
न्याय होईल ना
@prakashshelar49862 ай бұрын
आता ईथे शिवरायांची शिवशाही पाहिजे
@susenjadhav15742 ай бұрын
अध्यक्षांवर ज्या प्रकारे दबाव आणत होतो ते अगदी बरोबर होतं पण सुप्रीम कोर्टाने स्वतः पण निर्णय लवकर द्यावा
@chandrakanttambe57432 ай бұрын
एवढा वेळ लावला म्हणजे चंद्रचूडसाहेब काय न्याय देणार ते समजते न्याय खरा ध्यायचा असता तर एवढे दिवस लागले नसते
@basweshwarpandagale1892 ай бұрын
न्यायालयीन लढाई अतिशय दिरंगाई ने होत असल्याने सर्व सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला आहे..ऊशीराने मिळालेला न्याय ही एक अन्यायच आहे..खुप छान मांडणी केलात सर
@SantoshGaikwad-n3r2 ай бұрын
कदमसाहेब तुम्ही जिगरबाज आहे. छान विश्लेषण करता.
@bhaujiekare5622 ай бұрын
अशा प्रकारचे राजकीय निर्णय लवकरात लवकर निकालात काढवे जेणे करून जनतेत संभ्रम निर्माण होणार नाही
मे . कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा होती ती संपली लोकशाही साठी धोक्याची घंटा !
@bapupatil23442 ай бұрын
रात्री सगळे मिळून एकाच ताटात जेवतात. कोर्ट पण विकलं गेलं की काय असा संशय येऊ लागला आहे.
@bapupatil23442 ай бұрын
सर्व सामान्य माणसाचा न्यायालयावरचा विश्वास कमी होत चालला आहे.
@nishikanttambe69742 ай бұрын
पैसे स्वस्त झाले. पण सुप्रीम कोर्टात न्याय महाग झालाय.
@sureshshinde1702 ай бұрын
प्रशांत दादा आपण खुप छान माहिती दिली त्या बद्दल आपले अभिनंदन
@DigambarPanode2 ай бұрын
देशातील महान शक्तीचे न्यायालयावर आशीर्वाद असेल
@mukeshshinde92712 ай бұрын
Supreme kothachi 🙏
@krishnaakhade92972 ай бұрын
कदम सर आपण महाराष्ट्र हिताच्या बातम्या देण्यासाठी कायम प्रयत्न करत आहात, त्याबद्दल आपले अभिनंदन, सर आम्ही या विषयी फक्त आमचा पक्ष शिवसेनेला काय मिळेल, हेच पाहणार नाही, त्यातून आपल्या देशाच्या कायद्यानुसार निकाल लागेल का आणि आमच्या देशाची लोकशाही जिंवत आहे, की तीही कोणी विकून खाल्ली हेही पाहणार आहोत..
@manojsankhe42982 ай бұрын
विधी विभागाचे अपयश म्हणजे Justice delayed Justice denied
@arunsawant89352 ай бұрын
तारीख पे तारीख
@choudharisunil98742 ай бұрын
आमच्या सारखी सामान्य जनताच निकाल लावेल
@warana3692 ай бұрын
'Justice delayed is justice denied' या उक्तीप्रमाणे अन्यायच होत आहे. सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे😢☹😡