Рет қаралды 98,555
#BBCMarathi #History #NaldurgaFort #FortsofMaharashtra
उस्मानाबाद किंवा आताच्या धाराशीव जिल्ह्यात मुंबई - हैदराबाद महामार्गावर असलेला हा भुईकोट किल्ला नळदुर्ग आणि रणमंडळ या दोन किल्ल्यांना जोडून बनवलाय. सुमारे तीन चौरस किलोमीटरवर पसरलेल्या या किल्ल्याच्या रक्षणासाठी किल्ल्याजवळून वाहणाऱ्या बोरी नदीचं संपूर्ण पात्र वळवून त्याचा उपयोग केला गेलाय. ही गोष्ट आहे नळदुर्गाची
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
शूट - सोमनाथ नागवडे युट्यूब चॅनल
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi