ह्यांच्यात हिम्मत असेल तर या पालकमंत्री याने चाफळ भागातील माजगांव आणि गमेवाडी ग्रामपंचायतीची भ्रष्टाचार चौकशी निःपक्ष याने करू द्यावी कारण की याचा कार्यकर्ते भ्रष्टाचार केलेले आहेत खरचं जर हा सामान्य जनतेच्या मनातील नेता असेल तर त्याने प्रामाणिकपणे चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी