Рет қаралды 2,248
आदिवासी भागातील मुलांचा केवळ शैक्षणिक नाही तर सर्वांगीण विकास करण्यासाठी, राजू केंद्रे हा तरुण ‘एकलव्य’ नावाची संस्था चालवतो आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणाशी जुळवून घेताना अनेक अडचणी येतात. भाषा, राहणीमान यावरून बरेचदा त्यांना हिणवलं जातं असा वैयक्तिक अनुभव राजूला आला. सामाजिक, आर्थिक, जातीय दृष्ट्या वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या नेमक्या समस्या काय हे जाणून घेणं खूप महत्वाचा भाग आहे. आजही आपल्या देशात कित्येक ठिकाणी रस्ते, वीज, आरोग्य सेवा केंद्र, शिक्षण अशा अनेक गोष्टी पोचल्या नाहीत. आणि तरीही आपण महासत्ता होऊ पाहतो आहोत. या सर्व घटकांवर काम करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षण घेणे महत्वाचे. जाणून घेऊ अनेक एकलव्य उभे करणाऱ्या राजू केंद्रे आणि त्याच्या संस्थेला, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून.
......................................................................................................
Visit our Website
www.healthymind.org/
www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe to Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#rajukendre #eklavyaeducationqualification #eklavyaeducation #eklavya #education #educationmatters #educator #vedh #dranandnadkarni #avahaniph