🌺शुभ सकाळ सर🌺💐 खरंय सर,खोट्या गोष्टी जास्त लवकर पसरतात,म्हणून ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊ नये,आपल्याबद्दल गैरसमज करून घेणाऱ्यांचे नादाला लागू नये,आपले काम करत राहावे,संकट येतात तेव्हा शांत राहून मन काय सांगते ते ऐकावे,कधी अहंकाराने वागू नये,शेवटी नाश होतो,विचार चांगले तर आचरण चांगले,कोणतेही काम आनंदी राहून करावे,काही गोष्टींचा त्याग करणे गरजेचे असते,खर नाते तेच असते जे मनापासून निभावलेली असते,संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो,मीपणा हा खरच शुल्लक गोष्ट असते,बरोबर आहे,एखाद्याला आश्रय दिला तर डोक्यावर बसतो, सल्ला केला तर रागावतो,आपण त्याचा आदर केला तर आपल्याला तो गुलाम समजतो,उपकार केले तर घमंडी समजतो,विश्वास ठेवला तर घात करतो, आणि प्रेम केले तर धोका देतो,सगळी संकटे सोसून डोक्यावर सावलीचे छत्र धरणारा तो नवराच असतो,एखाद्या बद्दल दुसऱ्याच्या ऐकण्यावरून वाईट मत बनवू नये,वाईट वेळी खूप लोकांचे खरे रूप समजते..👌👌🌷🌺💐