Рет қаралды 163,405
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याने उत्तरेत भरारी घेतली. औरंगजेबाच्या राजधानी दिल्लीपर्यंत मराठा जाऊन धडकले. मराठयांना वगळून दिल्लीचे राजकारण आता होऊ शकत नव्हते. इतके मराठे ताकतवर कसे बनले आणि मराठ्यांची ताकत किती होती त्याचं हे राजस्थानच्या जयपूर मधील उदाहरण...
#malharrao_holkar #maratha #aurangzeb #rajasthan #shivaji_maharaj