Рет қаралды 523
1942 चे चले जाव आणि त्याममतर अनेक आंदोलनाचे नेतृत्व आणि नियोजन विदर्भातील या ठिकाणा वरून महात्मा गांधींनी केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे नेयृत्त्व याच ठिकाणाहून केले होते.
असे हे ठिकाण म्हणजे सेवाग्राम आश्रम!!! गांधीजी इथे 10 वर्ष राहले होते. याच आश्रमात बा कस्तुरबा यांचे निधन सुद्धा झाले होते.
#महात्मा_गांधी
#सेवाग्राम_आश्रम
#Mahatma_gandhi
#sevaagram_ashram
#mahatma_gandhi_charkha
#महात्मा_गांधी_चरखा