अगदी सत्य बोलतात सर. आमच्या सोबतच्या मॅडम पण अशाच कार मध्येचं मृत्यूशी झुंज देत राहिल्या आणि शेवटी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
@sunitabhosale46842 сағат бұрын
श्रीकांतजी व सुशीलजी आपणास दोघांना नमस्कार 🙏 संख्येने ९०दी काय गाठली खरोखरच फुगलाय पप्पू 🤡
@raghunathapte99532 сағат бұрын
लवासा करताना पवार पुढे होते. पर्यावरण गेले खड्ड्यात.
@raghunathapte99532 сағат бұрын
महाराष्ट्र पण अपवाद नाहीये. आपल्या कडेही निसर्गाचा नाश चालूच आहे.
@kishorekakade16072 сағат бұрын
आता पनौती कोण....
@dipakvanikar62543 сағат бұрын
वायनाड ला पप्पू 🤡ची पनौती लागली 😮😮
@dhananjayawagh554 сағат бұрын
🙏🙏👌
@gourimehendale4 сағат бұрын
पंतप्रधान मोदींनी मणिपूर ला जायला हवे असे म्हणणारा इटालियन माणूस, स्वतः च्या मतदार संघात जाणार का ? त्यांना स्वतःच्या खिशातून मदत देणार का ?
@TwinsProGaming4 сағат бұрын
🙏सर आपण निसर्गावर मात करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला निसर्ग गय करत नाही 🙏
@vijaylachyan82295 сағат бұрын
कोणी किती केले तरी यांची स्थिती evmपुढे वाचली गीता असाच..
@user-df9oq2to4q5 сағат бұрын
वायनाड ला 8500 मिळाले काय
@ajaymudholkar5265 сағат бұрын
खरेतर मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचा निसर्गाने घेतलेला बदला आहे
@dipakvanikar62543 сағат бұрын
अगदी योग्य बोललात 👍
@jaywantlawand63796 сағат бұрын
नमस्कार श्रीकांत सर माधव गाडगीळ नंतर कस्तुरी रंगव समिती विषयी माहीती कथन केलीत .नैसर्गिक आपत्ती विंषयी कांहीच करता येत नाही अस नाही.हा मानव निर्मित दुर्लक्षित किंवा हाव जबाबदार आहे.केदारनाथ चा प्रलय २६जुलै मुंबई चा प्रलय पहा मिठी नदी आहे तेव्हा माहित झाल २४तासात ९९५ मिमी पाऊस पडला.कुर्ल्याला भंगार ची दुकान नदीकाठी चर पवईला बिल्डिंगच कार पार्किंग नदीत ओसी देणारा जबाबदीर का नको धरायला ?पर्यावर्णाच असंतुलन भयानक वृक्षतोड सर्वच जहाबदार आहेत
@maheshchaudhari11096 сағат бұрын
पाड ना बाबा मराठा उमेदवार तुला कोणी आडवा हात लावला
@licshpathak6 сағат бұрын
तेव्हाच्या खानग्रेस चे कोना प्रभाकर राव महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते. आपल्या मुलीचे गुण वाढवण्यासाठी ह्या महाशयांनी खटपटी ,लटपटी केल्या होत्या तेव्हा दैनिक मराठवाड्यात अनंतराव भालेराव यांनी *"कोना ढासळला"* ह्या मथळ्या खाली अग्रलेख लिहिला होता. ती आठवण आज आपल्या ह्या *"वायनाडमध्ये डोंगरच नव्हे आख्खे राजकारणच ढासळले"* ह्या समर्पक मथळ्याने ताजी झाली.....👌
@sanjivanikulkarni94756 сағат бұрын
खूप मोठ्ठा विषय अगदी मोजक्या शब्दात पकडला. धन्यवाद श्रीकांत जी 🎉
@sanjayjoshi25666 сағат бұрын
वायनाड ला रा. गा. ची पनवती लागली
@kiranpande91666 сағат бұрын
सर तेथील जनतेला 26 तारखेला अलर्ट केलेलं होतं तरीदेखील तिथल्या सरकारने कोणतीही काळजी घेतली नाही या घटनेत राजकारण न आणता सरकारने मदत करायला हवी होती
@user-wf9ny4jv3y2 сағат бұрын
पप्पूला करू दे की . तिथे मुस्लिम आणि ख्रिश्चन जास्त आहेत . मत द्यायच्या वेळी मोदी दिसत नाहीत. मदत मात्र मोदींनी करायची .
@chandrashekhawaghmare53466 сағат бұрын
मुळात शासकीय यंत्रणा भ्रष्ट असल्यामुळे पर्यावरणाची त्यांना कोणतीही चिंता नाही.
@drujwalahake0076 сағат бұрын
आपल्या आरक्षण विषयक व इतर अभ्यासपूर्वक कार्याचा, अभ्यासाचा आदर करून सांगत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आजही भटक्या विमुक्त जाती जमाती मधील, मसणजोगी, डोंबारी, वैदू, सारखे संख्येने कमी असणाऱ्या micro vjnt मधील काही जमातींची अवस्था खूपच बिकट आहे... तूम्ही त्यांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय परिस्थितीचा अभ्यास न करता आपण असे विधान करू नये.
@shriramkshirsagar25786 сағат бұрын
Rahul must rush to waynad ! If doesn't then we need to understands his reality.
@krishnavishwasrao93886 сағат бұрын
Many obc casts are also backward sir,still they are below powerty line.They don't have any land or they don't have their own business XD for e.g sali,koshti,kumbhar...so don't say all obc are not backward.
@sachinpoojary37326 сағат бұрын
Jeete congress vimpanti cpm cpi a deshdrohi chor party hassl tiya tikani samja stiya Nash jalla samja sir baki kahi nahi hindu jagruk hota nahi tiyapant kahi honar nahi
@yuvrajjadhav6287 сағат бұрын
लवासा पन घसरली आहे,, पण मराठी मीडिया आनी पत्रकार अजून tond उघडले नाही
@mohanjoshi51487 сағат бұрын
Bhavpurn sharandhali
@swatisuhas27447 сағат бұрын
आजवर अनेक निरपराध हिंदू संघ स्वयंसेवकांचे बळी घेणारे हेच ते केरळ राज्य आणि पप्पूच्या पाठीशी उभे रहाणारे हेच ते दाढीवाल वायनाड. बरं ते पप्पू पाताळयंत्री गेले की नाही ? मणिपूरमधे बऱ्याच फेऱ्या मारुन अक्कल पाजळली आता जा म्हणावे दाढ्या कुरवाळायला.
@ashokdatar3337 сағат бұрын
कुणाचे पांढरे पाय लागले
@vinodsahagal50647 сағат бұрын
गुजरात में भूख म प आपा था तब केरल से कुछ बुद्धी जी वि उपर वाले को हा त जोड़कर प्राथना कर रहे थे अछा हो गया उपर वाले के पास देर हे लेकीन अंधेरे नहीं जय श्रीराम वंदे मात्रम सनातन धर्मों की जय भारत माता की जय
Don't expect more from this Bar 🍻🍻🍻 dancer generation psycho creature.....waynaad..... Vote for psycho 😂😂😂😂
@DilipAghav7 сағат бұрын
Bare zale lande mele
@rahulaphale77057 сағат бұрын
पप्पू ने आधीच राजीनामा देऊन तेथून पळ काढला आहे. आता तेथील जिहादी पिंकीला खासदार करणार
@rajendrajoshi72457 сағат бұрын
किवा लवासा असो. तोही सह्याद्री चाच भाग आहे.
@deepaknagnath66148 сағат бұрын
एकूण 6000 खाणी आहेत, त्यातील 650 फक्त अधिकृत आहेत, हे दै. लोकसत्ता म्हणते, पण राज्य सरकारला दोष दिला नाही, वा त्यातील भ्रष्टाचार सांगितला जात नाही दै. लोकसत्ता कडून.
@kirankurde70108 сағат бұрын
सर, आपल्या हिंदू धर्मात सांगितले आहे की कर्म फल हे कोणालाही चुकलेले नाही. तज्ञांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करुन जे उद्योग केले त्याचा तर हा परिणाम आहे. या शिवाय राहुल गांधी नालायक व्यक्तीला दोन वेळेला निवडून देण्याचे कर्म फल आहे. हे नैसर्गिक संकट नाही. मानवनिर्मित किंवा मानवाच्या कर्माचे,फळ आहे याची प्रचिती आली. याला कोणी अंधश्रध्दा म्हटलं तरी हरकत नाही. पण आमची श्रध्दा दृढ झाली आहे.😮
@prakashpatil51528 сағат бұрын
पपपू फार माजोरडा व खूनशी प्रवृत्तीचा आहे. तयाला देशाशी काही देणेघेणे नाही. देश महणजे एक कंपनी असून तयातून फक्त संपत्ती कमवायची हा तयाचा व गांधी फॅमीली चा फंडा आहे.
The Gadgil committee recommendations on Western Ghats and Eco Sensitive Regions was rejected by UPA govt and another committee headed by Kasturirangan was appointed to re-examine whole classification. It diluted almost all recommendations and removed restrictions proposed by Gadgil. However, events of last decade has proved how right was Gadgil Committee. It was risky to allow development in eco sensitive regions and today Kerala is paying heavy price for that decision.
@abhayhingade18828 сағат бұрын
🎉🎉🎉🎉
@nageshdesai50388 сағат бұрын
Correct
@anantchate97838 сағат бұрын
जरांगे हा एकदम बिनडोक आणि आडमुटा टपोरी माणुस आहे. संपूर्ण मराठा हा आपल्या पाठीशी आहे असा गैरसमज झाल्यामुळे जरांगे हा अतिशय भेभान होऊन मराठा नेते सोडुन इत्तर जातीच्या नेत्याना शिविगाळी करुन दमदाटीची भाषा वापरतो. त्याच्या जातीयवादी भाषेमुळे मराठा जाती विरुध्द इत्तर जातीच्या लोकमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. परंतु ज्या दिवशी जरांगेच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल तेव्हा कोणीही मराठा नेता किंवा जनता त्याला वाचवायला पुढे येणार नाही. आणि विधानसभा निवडनुकी नंतर महायुती अथवा महाअघाडी कोणीही सत्तेवर आले तरी जरांगेचा कायमचा बंदोबस्त करून त्याला नामशेष केले जाणार हे ठरलेलेच आहे.
@anitamore13788 сағат бұрын
मुळा मुठा नदी पात्रात व पूर रेषेत इमारती बांधण्यात आल्या आहेत.
@pradeepwadhavane75818 сағат бұрын
पनवती राहुल गांधी
@shrikantlimaye92138 сағат бұрын
''माळीण गांव'' असेच झाले.
@shrikantlimaye92138 сағат бұрын
महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी नसणार
@user-eh8em1st4d8 сағат бұрын
वायनाड हा राहुल गांधी याचा मतदार आहे. तो तर तिकडे गेला सुध्दा नाही.
@ushajoshi43398 сағат бұрын
मराठी पत्रकारापैकी तर कोण विचारणार, कोणाची हिंमत असेल तर. मणीपूरवरून गोंधळ घालणा-या मानभावी बाईला तर अजून काय झाले ते समजलेही नसेल