Рет қаралды 386,528
#BolBhidu #AtalBihariVajpayee #ShivrajPatilChakurkar #latur
निवडणूक आली कि राजकारणी नेते, उमेदवार बोलताना शंभरदा विचार करतील कारण प्रश्न मतांच्या राजकारणाचा असतो. अनावधानाने काही बोलून गेलो आणि मतदारांनी फाट्यावर मारलं तर कसं व्हायचं म्हणून नेते निवडणुकीत प्रत्येक शब्द मोजून मापून बोलतात. पण तरीही इथे अटलबिहारी वाजपेयी एकदा चुकलेच होते. वाजपेयी मराठवाड्याच्या लातुरात बोलता बोलता असं एक वाक्य बोलून गेले कि त्या वाक्याने भाजपच्याच उमेदवाराचा पराभव झाला होता. ते उमेदवार कोण तर डॉ.गोपाळराव पाटील. नेमकं काय बोलले वाजपेयी ? नक्की काय घडलं होतं?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/