छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे विधवा स्त्रियांना जगात वावरताना मान सन्मान मिळावा ही नम्र विनंती आहे धन्यवाद मॅडम सर
@shantapawar902 жыл бұрын
विधवा महिलांना सन्मानाची वागणुकीचा निर्णय अतिशय सुंदर निर्णय आहे जुन्या रुढी परंपरांना छेद देवून आधुनिक भारताच्या महिला सक्षम आणि अतम निरभर होतील गा्रम पंचायत सदस्या चे खुपखुप अभिनंदन
@anitamhaskar36122 жыл бұрын
माझ्या मनात कधीपासून हा विचार येत होता.. खूपच चांगला निर्णय घेतला..
@nishanandbhor75722 жыл бұрын
खुप छान निर्णय घेतला हा ग्रामपंचायत समस्त ग्रामस्थ ,असा निर्णय पुर्ण देशात घेतला गेला पाहिजे 💐💐💐💐💐
@ChandrakalaGawandeАй бұрын
१_❤❤😅
@sachinkadwadkar652 жыл бұрын
तुमचे विचार खुप खुप खुप छान आहे हा बदलाव मला खूप आवडला हे प्रत्येक गावात आणि शहरांमध्ये असं झालं पाहिजे
@sourabhhake48912 жыл бұрын
खूप छान आणि विधवा महिलांना त्याच्या वर येणाऱ्या जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यासाठी मन घट करण्यात यावे याला माझा , आमचा , सर्वांचा सहभाग आहे
@satyamaivijayate7932 жыл бұрын
एकदम झकास निर्णय पुरोगामी महाराष्ट्राचा खेड्यातून सुरुवात झाली आहे ही चळवळ पूर्ण महाराष्ट्रात देशात पसरली पाहिजे
@apekshagamemakeupartist43492 жыл бұрын
हो बरोबर आहे
@mayursatav74792 жыл бұрын
Khupc chan neerny aahe
@sureshbirare1317 Жыл бұрын
आमचं पण खेड गाव आहे ताई
@niramlagiri24742 жыл бұрын
अतिशय छान निर्णय कौतुक आहे या गावाचे . खरंच विधवा महिलेचे आमानुष छळ होतो.आणी तो छळ करणाऱ्या ही महिलाच आसतात.पण या गावच्या महिलाना सलाम 🙏
@pranotijadhav9792 жыл бұрын
खुप छान निर्णय आहे. मला वाटतं छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर घेतलेला महीलांच्या बाबतीत हा महत्वपूर्ण निर्णय आहे. फार सुंदर.. जगात भारी कोल्हापुरी.✌️👍🙏
@archanakapse739424 күн бұрын
खुप छान आहे विडीओ ताई नमस्कार आणि सर 🌹🌹🌹🌹🌹🙏💐💐💐💐💐♥️👍👌
@kalpanayadav83512 жыл бұрын
खुप मस्त निर्णय . खरच विधवाच्या मनावर खुप वाईट परिणाम होतो।। ते सौभाग्याच लेण आसत पण नवरा मेल्यानंतर समाज पण खूप वाईट नजरेने बघतात . म्हणुन जोडवे मंगळसुञ विधवाच्या गळयात आसलच पाहीजे
@vaibhavmate41892 жыл бұрын
अभिनंदन 👌👌👍 सर्व गाव आणि शहारा मधे असे बद्दल झाले पाहिजेत .बाकी सगळी कडे तर बदल झालेत .काही हरकत नाही.सरपंच आणि नेते मंडळींनी ही असली काम करा निदान. तुमचं राजकारण करायला तुमचा कडे भरपूर वेळ आहे. समाज सुधारणा करा किती दिवस साहू आंबेडकर फुले यांचे नाव घेणार.या प्रमाणे सर्व गाव गावात हा बदल झाला पाहिजे .छान सर्व गावकऱ्यांचे अभिंदन खूप बरं वाटलं बराच दिवसांनी चांगली बातमी बघायला मिळाली.
@sushmashahasane85462 жыл бұрын
ह्या निर्णयाचे स्वागत पूर्ण महाराष्ट्रात व्हायला हवे.खुप चांगला निर्णय आहे.
@kiransawant22512 жыл бұрын
व्हेरी गुड. भले शाब्बास. 🚩🚩 अत्यंत छान निर्णय. कुंकू लावल किंवा मंगळसूत्र घातलं नाही तरी चालेल. कुठलाही कायदा नाही त्याबाबत. लग्न केल्यावर घातलाच पाहिजे असा कही नाही.परंपरा नाही. 🚩🚩
@sanjaynalawade554110 ай бұрын
अरे भाऊ काही धर्मामध्ये लग्न झाले तरी महीला कुंकू व सौभाग्याचे अलंकार वापरत नाहीत.तो त्यांच्या समाजाचा रिवाज आहे. पण हिंदु धर्मात लग्न झालेल्या व ज्या स्त्रियांचे पती हयात नाहीत अशा सर्व स्त्रियांनी कुंकू व सौभाग्याचे अलंकार यांचा वापर केलाच पाहिजे.
@kiransawant225110 ай бұрын
@@sanjaynalawade5541 हिंदू धर्म?? कुठेय तो?? कोणी स्थापन केला?? कधी स्थापन केला?? आम्हाला कळलं नाही ते. अस्तित्वात आला आणि. हां आमच्याकडे ब्राम्हण धर्म आहे. ब्राम्हणांनी ब्राम्हणासाठी निर्माण केलेला धर्म. ज्यात ब्राम्हण सर्वश्रेष्ठ आणि बाकीचे शूद्र. स्त्रीयाना कुंकू लावा सांगणारे पुरुष कोण?? मग पुरुष का नाही लावत?? दादागिरी आहे काय?? लावलाच पाहिजे वगैरे. लग्न काय फक्त बायकांचंच होत?? पुरुषांची होत नाही?? हा अहंकार आहे. कोण म्हणतं हे सौभाग्याचे अलंकार आहेत.
@chandrikalalende85712 жыл бұрын
अतिशय स्तुत्य।उपक्रम आहे सर्वांनीह्यापासून धडा घ्यावा अभिनंदन
@shilpashinde15702 жыл бұрын
अगदी योग्य निर्णय घेतला , मला जेव्हा समजायला लागलं की लग्नांच्या नंतर अश्या ही काही प्रथा आहेत , त्या आणि फक्त स्त्रियांसाठी खूप वाईट वाटायचं , माझी आई सुद्धा खूप लहान वयात विधवा झाली ,मी त्या वेळीखूप लहान होते आणि समाजात चालणार्या प्रथा , पंरपरा या बद्दल माहिती नव्हती ,जशी मोठी झाले, माझं लग्नं झालंय , अश्या अशी पंरपरा मोडावी,सोडावी हे नेहमी मनात असायचं आणि आहे सुध्दा. पण काही करता आले नाही , तूंमच्या गावातील स्त्रियां बरोबर पुरुषांचं सुध्दा खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. 💐🙏 या शतकात चंद्रावर , मंगळावर जाण्याचा प्रयत्न केला जातोय पण असल्या प्रथांनां मोडकळीस आणून समाजात स्त्री ला सन्मानाने जगता येईल असे काहीसे करावेसे वांटले , त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. 💐🙏
@somanathjadhav62952 жыл бұрын
खूप छान चांगली गोष्ट आहे जाने अस्तित्वात ही गोष्ट आणली त्यांना 🙏 आपलाला खूप खूप धन्यवाद
@sneham-jo3wk2 жыл бұрын
खूप दिवसांपासुन मनात ही खदखद होती. आज कुठेतरी सुरुवात झाली. खूप अभिमानास्पद निर्णय. पण, अशा गोष्टींना वेगळा कायदा करावा लागतो हे कितपत योग्य आहे? आपण माणूस म्हणून आपली जबाबदारी समजणे हेच महत्त्वाचे, तर आयुष्य सुटसुटीत आणि सुंदर होतं. अशा अजून अनेक अनिष्ट, विघातक प्रथांना पूर्णविराम देणे अत्यावश्यक आहे. सर्वांना खूप शुभेच्छा! 🌸
@mahadevpatil46132 жыл бұрын
तुमच्या निर्णयाचे कौतुक आणि तुमच्या या विचारांच्या मूळ्या संपूर्ण देशात रूजाव्यात ✌️👌परवाच आपण छत्रपती शाहू महाराज यांची स्मृती शताब्दी साजरी केली , परंतु तुमचा हा ऐतिहासिक निर्णय शाहू महाराजांना खरी आदरांजली देवू शकला.🙏🙏🙏
@shadesofwomen89362 жыл бұрын
abhinabdan कित्केक् वर्षा पासून माझ्या मनात हा विचार उदया स् आला परंतु खेद आहे काही करू शकले नाही अतिशय प्रभा वी सुधारणा समाजात झाली खूप च छान वाटले.
@satvashilamali43232 жыл бұрын
विधवा प्रथा बंद करावी , खूप भयानक वाटत..तो प्रकार..अस्तित्व च काढून घेतात ,सर्वानीच या निर्णयावर स्वागत कराव..👌👌👏👏👏
@sonalivinodsonawane65012 жыл бұрын
🙏🙏
@hanumanshinde41622 жыл бұрын
विधवा प्रथा बंद करणं म्हणजे काय नवरा नसल्याने शरीर सुखासाठी सोय केली पाहिजे ना
@amrutajadhav1965 Жыл бұрын
Kharch vidhva pratha saglikdech band karavi.khup bhayanak vatat
@riyajjamadar73612 жыл бұрын
हेरवाड, माणगाव या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन ग्रामपन्चायतीने हा कौतुकास्पद निर्णय घेतला.. अभिनंदन.. आता सर्वानि निर्णय घ्यावा..
@varshanikte60222 жыл бұрын
Nice initiative
@sushamawandhare40322 жыл бұрын
Khup chan nirny ghetla
@madhumorye64162 жыл бұрын
खुप सुंदर सर्वांनी असा निर्णय gyava अतिशय सुंदर
@supriyaghadi76392 жыл бұрын
Khup chan decision,,,,....
@gajananbelkhede86132 жыл бұрын
केवळ मंगळसूत्र बांगड्या जोडवी कुंकू लावून काय होणार त्यापेक्षा त्यांच्या पुनर्विवाहाचा विचार केला तर तो प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने सोडविला जाईल
@mamatabansod45982 жыл бұрын
गावातील स्त्रियांनी खूप छान निर्णय घेतला तर त्यांचे खूप खूप अभिनंदन व.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@udaydesai96342 жыл бұрын
सर्वप्रथम ग्रमपंचायत अभिनंदन , खुप छान निर्णय.. सहमत..!!
@harshikeshingle38862 жыл бұрын
उत्तम निर्णय अभिमान वाटतो तुमचा हेरवाड व माणगाव करांच्या निर्णयाला मानाचा मुजरा
@sg.85282 жыл бұрын
करावं तितकं कौतुक कमी आहे तुमचं सगळ्यांचं..... खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप खूप अभिनंदन.. नुसतं बोलणं आणि करून दाखवणं खूप फरक आहे..... खरंय ज्यांनी ह्या situations ला face केलंय त्यांनाच हे दुःख समजू शकतं..... A great salute to all of you. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@aakashirkule70002 жыл бұрын
विधवा झाल्यानंतर स्त्रियांनी टिकली काढू नये मंगळसूत्र काढू नये हा निर्णय एकदम योग्य आहे पूर्णपणे सर्व महाराष्ट्रात हा निर्णय पसरावा धन्यवाद
@kanchanpawar78812 жыл бұрын
अतिशय उत्तम समाज सुधारणा करणारा निर्णय. यामध्ये स्त्रायापेक्षा पुरुषांच स्वागत कारण त्यांच्या पाठिंबा शिवाय हे जमण शक्य नव्हते म्हणून त्या गावच्या पुरषांच खूप खूप अभिनंदन.
@anjallisaraf53812 жыл бұрын
खरंच खूप छान निर्णय.नवरा गेल्यावर बाईवर बरी बंधन समाज, घराघरांतून घातले जातात.ही बंधन पुरुषांना का नाहीत. खरंच खूप छान ठराव घेतलाय.खूप खूप अभिनंदन.👍👍
@suniljpatankar10472 жыл бұрын
सन्माननीय जिवन जगण्याची दिलेल्या या सन्मान ला या गावातील सर्व महिला, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांना मनाचा मुजरा..... अशीच सुधारीत विचार करून केलेली सुरुवात. ही विचारसरणी सर्वत्र चालू व्हावी.
@sstar62642 жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी खूप चांगली बातमी बघितली..खूप कौतुक या ताई ,आईंचे....
@madhavivaidya59272 жыл бұрын
सर्व प्रथम तुमच्या विचारांना सलाम 🙏आम्ही फक्त स्वतःला सुशिक्षित म्हणणारे पण ताई तुम्ही सगळ्यांनी मिळून स्त्रियांना त्यांचा खरा हक्क मिळवून दिलात. विधवा स्त्रीला सुद्धा समाजात ताठ मानेने जगता यावे या साठी तुम्ही उचललेले पाऊल खरेच कौतुकास्पद आहे. सलाम तुम्हांला आणि तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏🙏
@sachindhadke49722 жыл бұрын
अत्यंत योग्य निर्णय आहे आणि सगळीकडे असाच आदर्श घडावा. जुन्या रूढी आता कालबाह्य करायला हव्यात
@ashasonawane41632 жыл бұрын
हेरवाड,मानगाव या दोन्ही ग्रामपंचायतींचे खूप खूप अभिनंदन. 🌹🌹👌👌👍👍
@sheetalbhosale44512 жыл бұрын
हेरवाड गावाने महिलांच्या बाबतीत ..अतिशय अभिमान वाटणारा निर्णय घेतला आहे. 🙌💯🙏खरच लोकांनी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
@sunandasarkate50922 жыл бұрын
अगदी ऐतिहासिक निर्णय अगदी महिलांचे स्वागत कारण काळ बदलत आहे
@rubynasir12 жыл бұрын
Very good decision, sabhi gao valo ko dil se salam 👍🏻🌹
@eknathchaure18492 жыл бұрын
Khup chhan nirnay
@kunalmaral40152 жыл бұрын
आभिनंदन आपले कार्य महान आहे
@SunilYadavsunilyadav2 жыл бұрын
खुप छान मेसेज आहे, स्त्रियांवर अत्याचार होतो एक प्रकारे, हे थांबन गरजेचं आहे. अस फूड येऊन सर्वांनी विचार केलं पायजे.
@yatinpawar14842 жыл бұрын
चांगला निर्णय आहे, मंगळसूत्र नसेल तर स्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, ती असुरक्षित वाटते, तसाही लग्न झाल्यानंतर ती पतीच्या नावानेच ओळखली जाते मग पतीच्या निधनानंतर त्यांच्या नावाचं मंगळसूत्र ठेवलं तर काय हरकत आहे...तिचा तोच एक आधार आहे.....तुम्ही घेतलेला निर्णय खरच कौतकास्पद आहे......💐💐💐💐💐
@vaibhavnigade13702 жыл бұрын
बरोबर
@sanjaynalawade55417 ай бұрын
योग्य विचार मांडलेत.
@ak38782 жыл бұрын
कौतुकास्पद निर्णय . सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन.छ्त्रपती शाहूंच्या विचारसरणी प्रत्यक्षात आणली. कुंकू आणि मंगळसूत्र हे फक्त सुवासिनी चे लक्षण नाही तर प्रत्येक स्त्री चे अमूल्य आभूषण आहे 👏👍
@vaibhavnigade13702 жыл бұрын
मस्त
@sanjaynalawade554110 ай бұрын
बरोबर आहे.
@sarkarinokarijahirat2 жыл бұрын
खूप छान निर्णय घेतला आहे. नक्कीच याची सगळ्या देशात गरज आहे. माणूस दिसण्याचे राहण्याने नाही तर कामाने ओळखला जातो.
@vaibhavnigade13702 жыл бұрын
अगदी मनातलं
@shubhadanaik19372 жыл бұрын
खूप खूप चांगला निर्णय आहे. हिंदू धर्मात 'कुंकू' हे पाचवीला म्हणजे मुलं जन्माला आल्यानंतर, पाचव्या दिवशी प्रत्येक मुलाला/मुलीला मिळते.
@shantapawar902 жыл бұрын
या निर्णयाचे अनुकरण भारतातील सर्व गारमपचायती ने करायला हवे खुप खुप शुभेच्छा
@pratibha3572 жыл бұрын
खूप छान आसा बदल घडणे गरजेच आहे , समाजात विधवा स्त्रीला तिला हवं तसं वावराता येत नाही प्रत्येक गावांमध्ये हा बदल घडणे गरजेचं आहे
@sadhanamulik66039 ай бұрын
खुप छान व योग्य निर्णय या ग्रामपंचायतने घेतला त्यांचे अभिनंदन! सर्व देशात याचे अनुकरण व्हावे ही सदिच्छा ...
@pranitvichare44382 жыл бұрын
खरंच खूप छान आहे कौतुक करावे तितके थोडेच आहे असं सगळि कडे होयाला पाहिजे अभिनंदन
@reaperz25812 жыл бұрын
अगदी बरोबर निर्णय आहे.. 👏🏼👏🏼👏🏼👏🏼
@tanujabhagwat54732 жыл бұрын
Atishay sunder decission ahe ,
@vivekkhating60592 жыл бұрын
हा ठराव मंजूर केल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन, पण सर्व जिल्ह्यांमध्ये ही प्रथा अमलात येत नाहीये त्यासाठी काहीतरी लवकरात लवकर करा,🙏🙏🙏🙏🙏
@manojtodkar34252 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट निर्णय घेतला गावच्या लोकांनी, या निर्णयात ज्यांचा सहभाग होता त्या सर्वांचा अभिनंदन आणि आभार.
@nimakarlekar95692 жыл бұрын
लोक काय म्हणतील याचा विचार मी नाही केला सगळ्या माझ्या सारख्या खंबीर नसतात माझाही नवरा तीन वर्षा पू्र्वी गेला मी स्वत: सांगीतलं की मी माझ्या त कोणताही बदल करणार नाही मागील पंधरा वर्षा पासून माझ्या परीसरात. आणि संपर्क ात आहेत आशा विधवा महीलांन मी हळदी कुंकू आगत्याने लावते चला आपण स्वत:च ठरवूया कसं जगायं हा उपक्रम खूप छान आहे आभीनंदन तूमचे सगळ्यांचे
@sanjaynalawade55414 ай бұрын
धाडसी आणि एकदम छान निर्णय
@gajananvitthalbhure42942 жыл бұрын
खूप कौतुकास्पद हा निर्णय सगळीकडे लागू झाला पाहिजे....जीवन एकदाच येते प्रत्येक विधवा स्त्रीला आनंदी जीवन जगता यावं 💐💐💐
@श्रीस्वामीसमर्थ-ध2व2 жыл бұрын
Kup मस्त विचार आहेत ताई सर्वांचे मला पण kup बेकर वाटत ओ पण kup chan 🙏tai
@ganeshchougule31212 жыл бұрын
हेरवाड गावाचा १००% योग्य निर्णय आहे . हिन्दु धर्मात स्त्री ही देवी मानतात . ती असेल तर जग आहे . ती चा छळ हिन भावना ' येऊ नये हा योग्य निर्णय आहे .
@meeraraval8714 Жыл бұрын
ताई आता विधवा हा विचार गंगेला अर्पण करून नविन जीवन जगण्याची संधी मिळत आहे पुढचे जीवन चांगले जगावे
@Sp0932 жыл бұрын
खूप चांगला निर्णय, अभिनंदन सर्व गावकरांच
@meeraphalke7192 жыл бұрын
Abhinandan aahe hya nirnayache.Excellent work
@KusumSharma-gi7bx2 жыл бұрын
Hat's off.... Good dicision. Congratulations 👏👏👏
@gajananbelkhede86132 жыл бұрын
यापेक्षा विधवा महिलांच्या पुनर्विवाहाचा विचार केला गेला पाहिजे ज्या प्रमाणे पुरुषांचे विवाह एका वर्षात लाऊन देतात तसेच विधवा विवाह लावून देण्यासाठी प्रयत्न सुरू करा
@amrutajadhav1965 Жыл бұрын
Agadi barobr.kharch as vgayla pahije.
@bharatkulawade8977 Жыл бұрын
बरोबर आहे तुमचे
@sanjaynalawade554110 ай бұрын
आता भरपूर पुनर्विवाह होतात.काळाची गरज आहे.
@shamraokawale50605 ай бұрын
हो ना भाऊ ,नुसते,जोडले ,बांगड्या ,कुंकु ,लाऊन ,वैधव्य जाणार नाही ,तर विधवा स्त्रीला ,तिला साजेसा ,व दोघांच्याही गरजे नुसार नवरा ,पती करून दिला तर आर्या अर्थाने विधवा प्रथा बंद झाली आहे होईल
@kishoriranade80742 жыл бұрын
Good, very good. Akhhya bhartat hi chalval suru kara. Mi swata navra gamavleli bai ahe. Mla khup anand zala.🙏🏻🙏🏻👏👏👏👏👏👏
@vanitaghadge3042 жыл бұрын
खूप चांगला निर्णय घेतला आहे.आजही समाज या जुन्या चालीरीती,परंपरेने बुरसटलेला आहे. त्यामुळे अनेक महिलांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे.प्रत्येक जिल्ह्यातील महिलांनी पुढाकार घेऊन ही परंपरा मोडून काढली पाहिजे.नव्हे तसा कायदा झाला तरखूप बर होईल.
@varshatrimukhe40462 жыл бұрын
Great ahe ha nirnay khup , khup Chan nirnay ghetlay 🥰🙏🙏👍
@tanvib.24622 жыл бұрын
खूप चांगला उपक्रम. सर्व भारत हे करेल अशी आशा आहे! 👌
@tribhuvansoni32692 жыл бұрын
Ati sundar v sahsik kadam aahe Wah , khubach Chhan , tumche he karya LA yash labho ,
@rohinikoli41192 жыл бұрын
खूप छान निर्णय घेण्यात आला आहे या ग्रामपंचायतीने, इतरही ग्रामपंचायतीने असा निर्णय घ्यावा.
@priyankawagh201011 ай бұрын
अशे विचार जर सगळ्यांनी एकत्र येऊन केला तर जगात भेदभाव कुठेच नाही दिसणार congratulations Tai ❤❤❤❤❤you nice खूप मनापासून
@nasirnasir13192 жыл бұрын
प्रस्तिती प्रमाणे, एक महिला आई बहीण बायको व वेळ पडळीतर पुरुष प्रमाणे आपल्या मुलाबाळांनचे आणि सासुसासऱ्याचा ही पोळणपाशण करते ! 🙏🙏🙏🙏
Congratulations 👏 for this achievement keep it in our all over state ❤️🙏
@krishnapravin29832 жыл бұрын
Excellent 👌 Keep up the good work
@sushamapotdar20892 жыл бұрын
धन्यवाद
@surekhajamale6512 жыл бұрын
अभिनंदन, माझ्या वर हा प्रसंग आला होता त्या वेळी गावातील लोकं असलं सांगतात, आपण दुःख त असल्यामुळे आपण सांगितलं ते करतो पण हे खूप वाईट आहे, मनाला वेदना दाई आहे, मी त्या नंतर 15दिवसात ही बंधन झुगारून दिली मी 35वर्षा पूर्वी डिग्री झालेली, माझे मी. ऑफिसर होते, मला माझ्या नवऱ्याने घातलेलं मंगळसूत्र, जोडवी, दुसऱ्या लोकांना काय अधिकार आहे, बाईने अंध श्रद्धा ला बळी पडू नये, मी माझ्या बहिणी वर प्रसंग आला तेव्हा या गोष्टी ला विरोध केला, लोकांनी स्वीकारावं लागलं, बाईनं बाईच हे दागिने काढायला जाताना विचार करावा, दागिने काढणार नी चा हात मोडावा,परत कोण असला विचार करणार नाही, नावं ही ठेवणार नाही माझी वहिनी मला अजून ही हळदी -कुंकू लावते हे करायला किती मोठं मन आहे हे बाई ला कळावे, सर्व गावांनी हेरवड सारखा ठराव करावा, मी या साठी काम करेन, बाई प्रगत झाली पाहिजे, माझ्या मुळे अनेक स्त्रीया सुधारल्या, शिवाजी महाराज नी आपल्या आईला सती जाऊ दिल नाही, याच पालन करा, कुंकू, जोडवी, बांगड्या हे घालण्यामागे वैज्ञानिक कारण हे समजून घ्या, आणि सांगा. धन्यवाद 🙏🏻
@sanjaynalawade55417 ай бұрын
सुरेखा, आगदी योग्य विचार मांडलेत.
@vaibhavnigade13702 жыл бұрын
जो समाजाचा विचार करतो आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो तो कायम मागे राहतो... छान विचार योग्य निर्णय.....
@meerabhurke33102 жыл бұрын
विधवा होणे हे खूप मोठे दुःख आहे ज्याचा त्याला च माहीत असते ही प्रथा खूपच चांगली आहे प्रत्येक गावात शहरात ही प्रथा झाली पाहिजे
@Sanjay-ni7ew2 жыл бұрын
अभिनंदन ग्रामपंचायत महिलांचा सन्मान करण्यात आला सलाम
@alkaahire70872 жыл бұрын
खरच खुप छान विचार बदल न काळाची गरज आहे 👍👍
@savitaubale48232 жыл бұрын
हेरवड आदर्श ग्रामपंचायत,या ग्रामपंचायतिचा आदर्श सर्व ग्रामपंचायतीने घेतला पाहिजे विधवा महिलांना समाजात सण समारंभामध्ये ,सामाजिक कार्यक्रमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे .
@k.maheshaa2 жыл бұрын
Great step... 👍 शहेरीत राहणाऱ्या मॉडर्न स्त्रियांनी यांच्याकडून शिकावे.
@MH_Capital_Edits_2 жыл бұрын
हि प्रथा पूर्ण बंद झाली पाहिजे सर्व ठिकाणी विधवा महिलांचा समावेश करण्यात यावा
@hopescreativitymotivations2 жыл бұрын
हे झालं ते अगदी चांगलं झालं परंतु विधवा महिलांच्या पेन्शनमध्ये वाढ करा त्यांना खूप कमी पेन्शन मिळते🙏🙏🙏
@mandabhangre1233 ай бұрын
खूप छान निर्णय घेतला असून सर्व प्रथम माझ्याकडून ग्रामपंचायत आणि गावकरी यांचे मनापासून अभिनंदन जुनाट रूढीना मानून आजच्या समाजात विधवा महिलेचा खूप छळ करतात त्याना लग्नात आणि इतर कार्यक्रमात मानपान दिला जात नाही संकटात सापडलेल्या विधवा महिलेस मदत करण्याऐवजी तिच्याकडे वाईट नजरेने बघतात तिला खूप संकटांना तोंड द्यावे लागते मला वाटतंय तुम्ही हा निर्णय खूपच छान घेतलाय ग्रामपंचायत आणि गावकरी खरच तुम्ही देव माणूस आहात माझे तुम्हाला कोटी क🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान काम केले आहे हि एक आंथविशवास होता तो आता दूर झालेला आहे जेणेकरून खेडयात जास्त होति आंणि घरातील आई बाई शेजारच्या घरात तिला कुच कुच बंद करून टाकला 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌺🌺🌺🌺🌺
@piyushvarekar78152 ай бұрын
हे सर्व गा वो गावी माहीती दिली पाहीजे मस्त च कल्पना आहे👍👍 ही प्रथा चालू र हावी🙏
@jotibajalakote63502 жыл бұрын
Great Sarpanch ....Very Good ..
@surekhayadav50802 жыл бұрын
आपली संस्कृती स्त्री प्रधान आहे म्हणून बाळाच्या पाचवीला बारावीला देविचीच पूजा केली जाते. स्त्री मग ती सुहासिनी असो ,विधवा असो लहान बाळ असो किवा वृध्द महिला ती वंदनीय पूजनीय आहे.आपल्या गावाचं खूप खूप कौतुक.
@avinashrameshgote24022 жыл бұрын
एक आदर्श पाऊल👏 संपूर्ण महाराष्ट्रात याचं अनुकरण करायला हवं..!👏👏
@sociallibrarian43752 жыл бұрын
Very good, decision
@mangaldasbhunyar98572 жыл бұрын
अप्रतिम...स्तुत्य उपक्रम..🙏🙏🙏👌👌👍
@madhurishinde78942 жыл бұрын
खूप छान निर्णय घेतला आहे असंच शहरात व पूर्ण देशात हा निर्णय घेतला पाहिजे
@vaibhavnigade13702 жыл бұрын
अगदी बरोबर
@amitpatil28822 жыл бұрын
खूप छान निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन💐
@mandakinimangrule53292 жыл бұрын
या विषयावर समाजात विचारच केला जात नाही हा ही स्त्री वर होणारा एक अन्याय च आहे जिला तिच्या मान सन्मानातून वेगळाच ठेवलं जात आपल्याकडे मानहानी साठी कायदा आहे पण अशा स्त्री च काय तिचेच लोक तीच अपमान करतात या साठी सुध्दा कायदा का नाही तुमचा निर्णय खूप छान आहे असेच पुढे जा
@latawasnik72722 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌👌👍👍👍 khub chhan Sampurna samajala ha nirnaya khub mahtvacha tharlela aahe,aapli Pragati nakkich aahe, wow mast 👌 👍 kya bat hai 🙏☑️☑️☑️🌹🌹🌹
@ujwalatayade53482 жыл бұрын
Khup chan vichar ahe tai 😍👌🙏👍
@wantedchinnu22702 жыл бұрын
खूप छान निर्णय..धन्यवाद🙏
@karunachavan31162 жыл бұрын
Great khup changla nirnay ghetala...
@sujitdeshmukh99492 жыл бұрын
खूपच छान निर्णय घेण्यात आला आहे. माझ्या आई चा पण आत्मविश्वास हरवला आहे. हा व्हिडिओ व्हिडिओ तिला दाखवला तर तिने पण कौतुक केले.🙏
@chitrabhoyar63512 жыл бұрын
हेरवाड ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतला त्याचे खूप खूप अभिनंदन, विधवांना प्रत्येक ठिकाणी अडचणींना सामना करावा लागतो ,कोणत्याहि कामकाजात मागेच रहावे लागते हे किती चूक आहे
@nandinitambe18609 ай бұрын
खूप खूप अभिनंदन हएरवड माणगाव तालुक्यातील ग्रॅम पंचायत समितीचे
@sandipshinde15922 жыл бұрын
मी ह्या गोष्टीशी सहमत आहे
@HaHa-jx8wg Жыл бұрын
हेर माड गावाचे नाव महान शक्ति आहे या महिलानी फूडकार घेतला आहे हे खुप छान आहे आबारी आहे
@priyakolekar20192 жыл бұрын
विधवा बायकांनी कुंकू मंगळसूत्र काढायलाच पाहिजे असं नाही. इतिहासामध्ये हिंदू धर्मात विधवा प्रथा कम्पल्सरी नाही.खूप छान निर्णय. विधवा बायकांचा एक प्रकारे रुबाब जातो.