Рет қаралды 320,179
६वे भालचंद्र पाचलग स्मृती व्याख्यान
भारताच्या आजवरच्या प्रवासाची आणि सद्यस्थितीची बलस्थाने कोणती आहेत? भारतात लोकशाही बळकट का झाली? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचा भारताला कसा फायदा होतोय? शतकमहोत्सवी भारत कसा असेल?
माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे विश्लेषण, भाग २...