Рет қаралды 23,506
स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षात भारताने काय मिळवले आणि काय गमावले? ७५ वर्षानंतर भारत योग्य दिशेने पुढे जातो आहे का? समाजवादामुळे भारतीय प्रगतीला खीळ बसली का? मोदी आणि भाजप विरोधासाठी चीनची बाजू घेणारी विचारसरणी पुढे येत आहे? चीन आणि भारत एकाच वेळी स्वतंत्र होऊन चीनने मोठी प्रगती कशी केली? स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण करतानाचा भारत कसा असेल?
माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची मुलाखत.