Рет қаралды 201,845
भारताच्या ७५ वर्षांच्या वाटचालीत सर्वात उल्लेखनीय गोष्टी कोणत्या? भारताचा राष्ट्रविचार नक्की आहे तरी काय? कम्युनिस्ट भारताला राष्ट्र का मानत नाहीत? येत्या २५ वर्षात भारतासमोरची सर्वात मोठी आव्हाने कोणती? चीन आणि पाकिस्तान यांच्या सामरिक युतीचा भारतावर काय परिणाम होईल? भारतीय तरुणांना रोजगाराच्या कोणत्या संधी भविष्यात उपलब्ध असतील? १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना सरकार पैसे देणार?
माजी सनदी अधिकारी, अविनाश धर्माधिकारी यांची मुलाखत...
'७५ सोनेरी पाने' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : www.rajhanspra...