🇮🇳🚩 सिकंदर जग जिंकायला निघाला भारतात पुरु राजाला हरवले आणि बंदी करून त्याला विचारले तुझी शेवटची ईच्छा सांग पुरू राजा बंदी असताना सुद्धा त्याला म्हणाला तु एक राजा आहेस आणि मी एक राजा होतो मला राजा सारखे वागव . हे एकच वाक्य सिंकदराची इर्षा, लालसा, याचे गर्वहरण करणारी ठरली . हीच सनातन हिंदुधर्माची ताकद आहे . नुसते राज्य कमवुन नव्हे तर रामराज्य असेल तरच उत्कर्ष आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही अशाच हिंदुत्वाचा विचार आणि तत्वज्ञान समाजापुढे मांडले त्याचे पालन करणे हेच राष्ट्रहित आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे . . . वंदे मातरम् !!! 🚩
@purvanchalAshutosh4 ай бұрын
प्रणाम...
@sukhadadanave28244 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
@kishormahajan7384 ай бұрын
खूप छान
@sachinjog57654 ай бұрын
बरोबर फरक सांगितलात सध्या ह्याचीच गरज आहे. पण आचरणात लोकं आणत नाहीत सध्याची लढाई सत्य आणि असत्य चीच आहे पण सध्या असत्य बोलणाऱ्यांची चलती आहे म्हणूनच आपल्याच विरोध आहे
@adityabodhe33404 ай бұрын
saty aani asaty hyawr ponkshe kadun apeksha nahi,,, king of lies :P