Рет қаралды 89,484
निझामाच्या बेगमांनी बाजीरावांच्या भेटीसाठी अन्नपाण्याचा त्याग करून हट्ट धरला होता.. बाजीरावांचा नाद करायचाच नाही... निझामाने बाजीरावांची केलेली थट्टा त्याच्याच अंगलट कशी अली होती ? मित्रांनो हा मजेदार किस्सा पालखेडच्या १७२८ च्या लढाईनंतर मुंगी-पैठणच्या तहाच्या वेळी घडलेला आहे.
पालखेडच्या लढाईची संपूर्ण कहाणी । मराठेशाहीचा ईतिहास बदलवणारी लढाई । थोरले बाजीराव विरुद्ध निजाम • पालखेडच्या लढाईची संपू...
मुख्य संदर्भ- देवयोद्धा खंड-१, पान क्रमांक १०२४-२८ लेखक- काकासाहेब विधाते