Рет қаралды 38,824
येत्या २५ वर्षात भारत कोणत्या दिशेने जाणार? भारताची सामाजिक, राजकीय गणिते कशी असणार? आधुनिक तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांवर कसा परिणाम पडणार? तंत्रज्ञानाच्या इझी एक्सेसमुळे माणसाचा विकास खुंटणार का?
अभिनेते गिरीश कुलकर्णी, दै. सकाळ, मुख्य संपादक सम्राट फडणीस, प्रख्यात उद्योजक मंदार भारदे यांच्याशी साधलेल्या संवादाचा भाग पहिला.
#india #independenceday #bharat@100