तेलंगाणाच्या के सी राव यांनी तेलंगाणा राज्य निर्माण करण्यासाठी आमरण उपोषण केले. नंतर ते तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मराठवाड्यातील एकाही नेत्याकडे असे करण्याची दूरदृष्टी व कुवत नाही का ?
@rajeevelkunchwar23 сағат бұрын
सगळ्या प्रकल्पांना विरोध, अडवणूक. पुण्याला कायम सापत्न वागणूक दिली गेली. कशीबशी मेट्रो आली. रिंग रोड. नवे धरण व एअरपोर्ट अजून रखडवून ठेवले आहे. जुना मुंबई कोकण महामार्ग, पर्यायी समुद्र काठाचा रस्ता, नवीन कोकण महामार्ग, नाणार, जैतापूर, चीपी, बुलेट ट्रेन, समृद्धी, शक्तीपीठ, वाढवण, विदर्भातील धरणे, मराठवाड्यासाठी नदी जोड प्रकल्प, जलयुक्त शिवार, .... लांबलेल्या प्रकल्पांची यादी मोठी आहे. किंमत अव्वाच्या सव्वा वाढतच चालली आहे. मुंबईला झुकते माप मिळते व कामे पण होतात.
@anilprabhu799323 сағат бұрын
तथाकथित पर्यावरण वादी व आयाराम नेते व विरोधी नेते या मंडळींचा उगीचच विरोध असतो.ही मंडळी येक तर विमानांनी फिरणार किंवा त्याच्यासाठी पोलिस वाहतूक नियंत्रित करणार.
Nanded jalana sumriddhi mahamarg che kam pn rakhadla aahe
@ashokkamdi279323 сағат бұрын
विरोध हा कशा साठी? तर विरोधकांची नजर असते 87 हजार कोटी या निधीवर. आपल्याला किती हिस्सा मिळेल या साठीच हा असला विरोध. बाकी काही नाही. एकदा हिस्सा मिळाला की मग विरोध गायब होतो.
@mipansavarkar584023 сағат бұрын
Very good!!!!
@vasantgokhale342623 сағат бұрын
whatever you say public is still with him proved in this election
@sunilvakankar364823 сағат бұрын
हा विरोध एकरी चार कोटी रुपये दर याना हवा आहे या करिता आहे.
@roochimalhotra598523 сағат бұрын
हे अस कसं होत इथे कोणी सामान्य व्यक्ती/ फैमिली असति तर त्यांच्यावर केसेस होऊन त्याना अरेस्ट केलं जेल असतं ह्याच बर आहे हे जगालादूषण देत सल्ले देत मस्तफिरताहेत
@anantmahajan722423 сағат бұрын
Marathwadyache lok murkhapanat sarwat pudhe.
@kishorpatil532323 сағат бұрын
ढपले पाडता येणार नाहीत म्हणून विरोध.
@VasantPatil-ci4yp23 сағат бұрын
पवार साहेबनी समरूद्धी महामार्गाला मरणाचा मार्ग म्हंटले.आणि जे अपघातात जातात ते देवेंद्रवाशी होतात.मग 2008 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या वेळी ते शेतीखात्याचे मंत्री होते. आत्महत्या करणारे शरदवाशी झाले का?
@vankteshgajre-cr5rf23 сағат бұрын
मी लातूर जिल्हा मधून असून लातूर पॅटर्न वगैरे काही नाही बोगस आहे लोकं मूर्ख बनत आहेत. कुठंही शिक्षण घ्या स्वतः अभ्यास करा व गुणवत्ता मिळवा. उगाच डोकं पागल झाले सारखं लातूर लातूर करु नका. मूर्ख पलकामुळे तिथे घराला भाडे भयंकर आहे.१ रूम ल 5000 रुपये भाडे आहे. पाणी नळाला येत नाही. महिन्यातून 2 द पाणी नळाला येते. घान शहर, पूर्ण शहर घान आहे. या कारणामुळे महागाई भयंकर. ऑटो रिक्षा वाले लुटतात भाडे क्या नावाखाली.2 रूम भाड्याने घ्यायचे असल्यास 15000 रुपये भाडे महिन्याचे आधी म्हणजे advance,15000 deposit म्हणजे 30000 रोख द्यावे लागतात Maharashtra तील तमाम लोकांना विनंती आहे लातूर ल येऊ नका विनाकारण फसू नका
@chinmayibhise880723 сағат бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@dakhanicenter325823 сағат бұрын
छ संभाजी नगर च्या मागून येऊन शिर्डी एअरपोर्ट पुढे गेले .. केवळ शिर्डी पर्यंत रस्ता नसल्याने.. हैदराबाद बंगळूर दिल्ली एखादी flight वाढली असती ...tourism वाढला असता .. असो पण लक्षात घेते कोण ??!
@lp34pune23 сағат бұрын
Only sickmentality🧠 of 🎷⏰🍦🔥 is responsible for many losses in the state. They r not owners of land on those projects.
@anilaundhekar767323 сағат бұрын
कार्यकर्त्याला 10 वर्ष केंद्रात व साडेसात वर्ष महाराष्ट्रात सत्तेत असून देखील पदे देवून मोठे केले नाही. उपदेश करून निरुत्साही केले. अनेक जिल्ह्यात नियोजन मंडळावर देखील नेमणुका नाहीत.
@ShripadLikhite23 сағат бұрын
Y’day Central Government approved development plans for Wadhawan Deep Sea All Weather Port on Western Coast in Konkan. I expect large scale protests , even violence , on the eve of upcoming assembly elections. Couple of years back anti national lobbies had opposed Deep Sea port near Trivandrum. But Adani succeeded in developing it with Kerala HC backing. But it was delayed by 3 years. Same is the fate of this newly proposed Wadhawan port. Very unfortunate attitude of our politicians. Y’day RaGa has opposed development of Trans Shipment project proposed in Andaman Nicobar islands group in Malacca Strait. So his allies in Maha will adopt same policies here as well.
@vijayakshantal510823 сағат бұрын
ज्या दिवशी महामार्गावरील जमिनीवर पुढारी लोकांच्या होतील त्या दिवसानंतर विरोध नक्की होणार नाही
@madhukartarvade697723 сағат бұрын
Marathwada including Khandesh separate state is the solution
@anupamakale239723 сағат бұрын
Faltugiri ahe sagale bailagadi ni fira... Mag bar watel ya lokanna... Lokanna gada ekadache... Ata vadhawan bandarala pan virodh laratil.... Dalbhadri lakshan
@bhalchandrakulkarni675323 сағат бұрын
विकास म्हणजे काय रे भाऊ.? विकास झाला नाही तरी चालेल आम्ही फक्त सतरंज्या उचलणार.
@user-bu3me2nb9u23 сағат бұрын
रस्त्यांमुळे फारशी जमीन जात नाही जुन्या मार्गावरच रस्ते असतात बराच भाग डोंगराळ असतो पण केवळ हे राजकारण आहे
@vivekchobe171923 сағат бұрын
पवार साहेब कसें आहे हे काँग्रेस चांगले ओळखुन आहे म्हणूनच त्यांना त्यांच्या. लायकी त ठेवतात
@girl-qg3zs23 сағат бұрын
नानाच्या नाना पटोले यांच्या पक्षाची लायकी काय आहे हे विधानसभेत मतदारांनी दाखवून दिली पाहिजे
@suchitashete135723 сағат бұрын
हराम खोराची अवलादी म्हणजे सर्वच काँग्रेसी आणि राष्ट्रवादीचे नेते.
@nitinprabhu541923 сағат бұрын
aaho saheb mhanun tar aaj paryant Delhi la ek pan MARATHI PM nahi aahe BJP cha washing machine prayog tyanchya anghasi aala aahe 😂😂
@nitinpimpale913423 сағат бұрын
शरद पवारांनी काय केले
@user-xt8ko9mn2g23 сағат бұрын
कमिशन मिळत नाही म्हणून विरोध..... आणि यांच्या त्रासामुळे काही उद्योग बाहेर वळले हे बोंबाबोंब करायला मोकळे... प्रत्येक विकासकामांना या कमीशन खोरांचा कायम विरोधच आहे.....
@sudhirbhave132423 сағат бұрын
मक्का मदिना हज यात्रेत उष्माघाताने 900 हून जास्त यात्रेकरू मरण पावले, यात काही भारतीय यात्रेकरू आहेत. यावर भारतातील सगळे लिब्रांडू गप्प आहेत.
@user-bu3me2nb9u23 сағат бұрын
उद्धव ठाकरे ने सुद्धा अनेक प्रकल्पांना मुख्यमंत्री असताना विरोध केला
@Beke-kg5li23 сағат бұрын
महामार्ग तयार झाल्यावर मग बापाचे नांव देण्यात येते.
@ashokshimpi787823 сағат бұрын
डर जी विरोध करणे हा त्यांचा धंदा आहे ज्यात त्याना खायला मिळनार नसेल त्याला विरोध .अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन ला पण असाच विरोध.पर्सन्तेज मिळनार असेल तर करा. नाही तर विरोध. हे फक्त महाराष्ट्रात खाऊ भगत ( ऊ.बा.था. रा.का. पवार गट ) गट च करतो
@vaibhavagate171323 сағат бұрын
सुशील जी, आम्हाला विकास नको आहे, आम्हाला आरक्षण पाहिजे 😂
@Unknown_shayar013Күн бұрын
सगळेच धुतल्या तांदळातले नसतील तर एखादा विडिओ analysis करून 'भाजप" नेत्यांवर पण बनवा 😊 सुशील कुलकर्णी साहेब (शेंडीवाले) 😂😂
@sudhirbhave1324Күн бұрын
मक्का मदिना हज यात्रेत उष्माघाताने 900 हून जास्त यात्रेकरू मरण पावले, यात काही भारतीय यात्रेकरू आहेत. यावर भारतातील सगळे लिब्रांडू गप्प आहेत.
@user-qp6sy1jv2uКүн бұрын
विरोध करण्यामागे अनेक अत्रप्पत आत्मे आहेत यांना कमिशन किंवा टोलनाक्यात भागीदारी दिली तर यांचा विरोध आपोआप बंद होतो कारण महाराष्ट्रातीलकाही टोलनाक्यामध्ये काही नेते किंवा त्यांच्या नातेवाईक ची भागीदारी आहे मग त्यांना आहे तर मला पण ध्या यासाठी हा विरोध चालू आहे
@Sairaat.2906Күн бұрын
कोकणात कुठलीही सुपीक जमीन महामार्गाखाली गेलेली नाही. तरीही उशीर झालाय. 😂. म्हणण्याचा अर्थ असा की, प्रकल्प रखडण्याची कारणे तीच आहेत, ही स्पष्ट दिसत आहेत.😔
@KrishnawaghareКүн бұрын
Shard pavar na layak aahet katkarsthani aahet shivsena barbad Keli ya murkhane
@lalaordineshmundhada3277Күн бұрын
जे नेते विरोध करत आहेत त्यांना टक्केवारी कबूल केली तर गप्प बसतील😅
@np7389Күн бұрын
समृद्धी महामार्गाला सुद्धा याच लोकांनी विरोध केला आणि सत्ता हाती येताच आपणच विरोध केलेल्या महामार्गाला स्वतःच स्वतःचा बापाचे नाव निर्लज्जपणे दिले. आयते क्रेडिट घेतले..
@Prathamkumar0101Күн бұрын
महाराष्ट्रातील लोकांना, विरोधी पक्षाला तसेच मिडीयाला विकास नको आहे. वाढवण बंदराला, शक्ति पीठ मार्ग, सम्रुध्दी मार्ग , रिफायनरी ला विरोध, विकास करण्यार्याला विरोध. ह्या लोकांनी आणि मिडीयाने भावनिक राजकारण करून लोकांची मानसिकता बदलून टाकली आहे. लोकांना फुकट ची आस्मिता, आरक्षण ,सहानुभूती हे विषय महत्वाचे वाटतात त्यामुळे काही न करणारे, घरी बसणारे , फालतू कोट्या करणारे , टोमणे मारणारे महत्त्वाचे वाटतात. BJP आणि शिंदे ह्यात कमी पडतात
@swatiayachit2517Күн бұрын
इतका कडवट पणा नको सुशीलजी.. सध्या काही विडिओ मध्ये पहिला नमस्कार सुद्धा ठोकल्यासारखा वाटतोय. तुमच्या सर्वांच्या मुळेच आम्ही जागृत होतोय असं वाटू लागलेलं. पण असो 😔😔😔
@user-vy4ey3bu6jКүн бұрын
प्रकल्प यायला पाहिजे पण त्याचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला झाला पाहिजे पर प्रांतीय लोकांना नको आज मुंबई चा विकास झाला पण आज मुंबईच्या विकासातून मराठी माणूस बाहेर फेकला गेला आज मुंबई मध्ये पर प्रांतीय लोकांची दादा गिरी मराठी लोकांवर आणि मराठी भाषेवर करतात खास करून गुजराती लोक कोकणामधे विनाश कारी अणि प्रदुषण करणारे प्रकल्प नको रिफायनरी प्रकल्प तर नकोच नवी मुंबई ची हालत पणं मुंबई सारखीच आहे महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या जमिनी फक्त विकास नको लोकांचा विकास व्हायला पाहिजे पर प्रांतीय लोकांचा विकास नको
@Hard55555Күн бұрын
Behind this Conspiracy/Mastermind UDDHAV B THAKARE
@Hard55555Күн бұрын
Sachin Vaze/waze 🙏.. All HMV marathi media 🙏
@sandeeppatil3503Күн бұрын
पण विदर्भ, मराठवाडा येथील लोकानी तर जो विकास करतोय (बीजेपी, शिवसेना)त्यांचेच पानिपत केले. नशिबाने आमच्या येथे आम्ही बीजेपी ला निवडून दिले आणि 15 दिवसात 760000000000 कोटींचा प्रकल्प मंजूर झाला केंद्राकडून.
@ashokshah7193Күн бұрын
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि विकास प्रकल्प विरोध तुम्ही केला म्हणून? आमच्याच "हाता" खालून प्रकल्प गेला पाहिजे? महाराष्ट्रातील मतदारांनी याचा विचार का❓ करू नये? स्वताच्या शासनात "वाट" बघून विकासाची वाट लावायची? सर्व राज्यें पुढे चालली महाराष्ट्र पुढारलेला म्हणून नेते उदासीन? मतदारांनो जागे व्हा घराणेशाही पासून सावध राहा 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@GovindRamchandra-il9xyКүн бұрын
सुशिलजी, आदरणीय शरदचंद्र पवार यांनी नाना हा लहान माणूस आहे असे जाहीरपणे सांगितलेले आहे ते शंभर टक्के खरे आहे. या व्हिडिओ मध्ये नाना पाय धुऊन घेतो आहे. तो लहान माणूस आहे त्यामुळे काय काय धुऊन घेत असेल याची कल्पना करवत नाही. महाराष्ट्रातील काँग्रेस चे सुजाण माझी मुख्यमंत्री द्वय सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण यांना झोप लागली आहे काय? पुरोगामी महाराष्ट्रात नाना सारखा प्रदेश अध्यक्ष त्यांना कसा चालतो. कोल्हापूरचे आदरणीय नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी नानाला महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी करावी. सुंदर विश्लेषण .
@Hard55555Күн бұрын
Metro MUMBAI 🚇 AU 🙏 UDDHAV THAKARE 🎉 USMAN B THAKARE 🙏..
@tukarambhosale4830Күн бұрын
बाजार भावाप्रमाणे रक्कम मिळत नाही रेडिरेकनर प्रमाणे रक्कम देतात