Рет қаралды 1,272
प्रतापगड आठवला तर आठवतो तो महाराजांनी केलेला महापराक्रम!!!
होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी
प्रतापगड हा राजांनी बांधलेल्या किल्यापैकी एक किल्ला!
जेव्हा १६५९ ला स्वराज्यावर अफजलखानाच्या रूपाने प्रचंड मोठे संकट आले तेव्हा याच गडाच्या पायथ्याशी त्या संकटाला महाराजांनी फाडून टाकले आणि पराक्रम केला.
या गडाचा संपूर्ण इतिहास अतिशय जाणकार असलेले प्रतागडाचे गाईड आनंद उतेकर सरांकडू नक्की ऐका. आपल्या अंगावर शहारे येतील.
#प्रतापगड #Pratapgad #अफजलखानवध