Рет қаралды 104,064
#BolBhidu #RohitSharma #ViratKohli
भारतानं २९ जूनला टी२० वर्ल्डकप जिंकला आणि सेलिब्रेशन सुरु झाल्यावर पुढच्या तासाभरात रोहित शर्मा आणि विराट कोहली, या भारताच्या दोन टॉपच्या प्लेअर्सनं टी२० इंटरनॅशनल्समधून रिटायरमेंट घेतली. रोहित शर्माच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त रन्स आहेत, कोहली यात दुसऱ्या नंबरला आहे. या दोघांसोबतच जडेजानंही रिटायरमेंट घेतली आणि टीम इंडियाची सिनियर फळी टी२० मधून बाजूला झाली.
मग साहजिकच प्रश्न उरला, रोहित विराट नंतर कोण ? आता हा प्रश्न जडेजाबद्दलही आहे, पण जड्डूची जागा भरुन काढणारे कार्यकर्ते खेळवून झालेत. तसे रोहित आणि विराटची रिप्लेसमेंट म्हणून लाईन मोठी आहे, पण याचा निर्णय फक्त खेळावर होणार नाही. खेळासोबतच तो ठरणार, दोन माणसांच्या निर्णयावर जय शहा आणि गौतम गंभीर. का आणि कशामुळे ? आणि रिप्लेसमेन्टचं उत्तर नेमकं आहे काय ? पाहुयात या व्हीडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/