अगदीच मार्मिक......शरदराव वर्षोनुवर्षे सर्व हिंदु समाज जागृतीच अतिशय मौलिक कार्य करण्या बद्दल आपणास कोटी कोटी प्रणाम 👏👏👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
@Sachiinkale314 күн бұрын
पोंक्षे साहेब अती उत्तम अगदी 100 टक्के सत्य आहे आम्ही उपरे झालो हो राजकारणी लोका सत्ते साठी यांनी माणूस माणसा पासून तोडला खूप दुःख होते आहे काय करू शकतो
@sanjoshi72913 күн бұрын
शरद पोंक्षे जी, अतिसुंदर! ही सगळी काँग्रेस ची "देन" आहे !
@tusharlandge4712 күн бұрын
😂😂
@peacemakerpravin11 күн бұрын
😂😂😂😂
@laxmikantlamkanikar386314 күн бұрын
जय श्रीराम शरदजी. एकदम जबरदस्त सत्य कथा. कथेतील पाटलांवर आली तशी वेळ प्रत्येक हिन्दुवर येईपर्यंत हिन्दु वाट पाहिल असे नाही वाटतं ? लोकसभेचे निकाल तरी तेच सांगतात ! वंदेमातरम.
@suvarnabokare218614 күн бұрын
Patil Ata pan Sudrat nahi, Patlala Ghayi zali topi ghalaychi.
@vedant.vasundekar.32913 күн бұрын
Hindu will never react
@VijayPatil-og6ls13 күн бұрын
दुर्दैवानं हे खरं आहे 😢
@sanjayrane450312 күн бұрын
पोंक्षे सर 🙏 वेळ आली आहे गणीमिका काव्याने या दुष्टांना हुसकावून लावण्याची !! जय हिंदू राष्ट्र ! सर तुम्ही बोलतांना रक्त खवलते 😠😠✊🤛🤛
@ashitmate92979 күн бұрын
जर हे विदेशी आर्य ब्राह्मण भारतात आलेच नसते तर आज भारतातील लोक एकजुटीने असते पण या हरामखोर विदेशी आर्य ब्राम्हणांनी जातीव्यवस्थेत आणि वर्णव्यवस्था मध्ये विष पसरविण्याचे काम भारतातील लोकांमध्ये केलं 😡🤬
@vithalchavan756113 күн бұрын
एकदम सत्य आहे.. पोंक्षे साहेब..😂😂🎉🎉परखड, ज्वलंत बोलणं अन पटवून देणं ही कला आहे.. धन्यवाद साहेब 🎉🎉❤❤
@drarunjoshi208813 күн бұрын
खरी परिस्थिती आहे. आठव्या शतकात एकही मुस्लिम भारतात नव्हता, आज पाकिस्तान 24 कोटी, बांगलादेश 23 कोटी, भारतात 35 कोटी, मिळून 82 कोटी मुस्लिम, आणि हिंदू 85 कोटी. आता कल्पना करा, भारत अखंड झाला तर काय होईल?
@dattatrayapatil385113 күн бұрын
लोकसंख्येच समीकरण हल्ली आहे तसेच चालू राहिले तर 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल की नाही सांगता येणार नाही, मुस्लिमांची संख्या अशीचवाढत राहिली तर अखंड भारत होण्याऐवजी अखंड पाकिस्तान निश्चित निर्माण होईल यातशंका नाही. बहुतेक भौतिक राजकीय पक्षातील नेते आणि कार्यकर्ते हिंदू असून देखील स्वतःच्या राजकीय, आर्थिक आणि कौटुंबिक स्वार्थासाठी ते हिंदू धर्माविरुद्ध मुसलमानांना साथ देत आहेत.
@sulabhakelkar186914 күн бұрын
ते आले ते सन्माननीय पाहुणे म्हणून आले नाहीत . कत्ले आम , लुटालूट , जाळपोळ , स्त्रियांवर अत्याचार करीत आले , आणि विखुरलेल्या रजपूत , हिंदु राजांचा थोडाबहुत प्रतिकार मोडून काढला . अपवाद राणा प्रताप , शिवाजी महाराज
@deepakb.27714 күн бұрын
१९४७ पार्टीशन नंतरची परिस्थिती सांगत आहेत
@S.p691516 сағат бұрын
@@deepakb.277sir te mughalachi satya Sangat ahet. Tyani 700 years purvichi history bolale. Tumhi clear ekale nahi ka.
@neelabal301813 күн бұрын
100%सत्य हिंदू समाज एकवटाला पाहिजे
@user-wv7vc6il1f11 күн бұрын
एकूण काय फायदा आपले हिंदूंचा मतदानाची टक्केवारी खूप कमी आहे हिंदूंचा मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे सगळे हिंदूंनी मतदान केलं पाहिजे
@purvakulkarni193814 күн бұрын
वाह! किती समजेल अशा पद्धतीने समजावलंत आपण👌👌
@ashishdeshmukh589913 күн бұрын
100%शब्द अन शब्द खरा आहे सर.
@sandhyamahurkar245614 күн бұрын
अगदी खरं आहे. खुप वाईट परिस्तिथी आहे 😢
@manoharshelar114714 күн бұрын
आम्हाला जाती जातीच्या राहुtya मधे रहायला आवडत. या जाती आणि त्यांच्या अस्मिता जाणीवपुर्वक टोकदार केल्या जात आहेत. अशावेळी हिंदू धर्माचा राजमहाल कसा उभा राहणार?धर्म आणि धर्मातील लोक शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय धर्म बलवान होऊच शकत नाही.सर्व हिंदू धर्मीय सक्षम सक्षम कसे होतील याच्या प्रॉपर सूचना राज्यकर्त्यांना करा
@veenalavate138314 күн бұрын
जय श्रीराम.एकदम भारी परखड भाष्य आणि तेही अगदी १०० टक्के सत्य.
@jagdeepdhavle28959 күн бұрын
प्रबोधन जब्बरदस्त
@varshag.839814 күн бұрын
त्यांनी आपल्या देशावर आक्रमण करून आपल्यावर थोड थोडकी नाही तर अनेक वर्ष राज्य केलयं.जिसकी लाठी उसकी भैस..आपण हिंदूनी एकजूट होऊन त्यांना देशात घुसूच दिल नसतं तर आज ते असे माजले नसते..चूक आपलीच आहे..
@sharad_wagh14 күн бұрын
@@varshag.8398 आज जशी राजकीय पक्ष राजकारण करीत आहेत तशीच परिस्थीती त्या वेळेस होती म्हणून त्यांनी इतकी वर्ष आपणावर राज्या केल
@bharatijoshi436714 күн бұрын
अगदी बरोबर आहे.मार्ग निघेल तो सुदिन.
@prabhakarmahajan922514 күн бұрын
शरदजी,एकदा आपणास आमंत्रित करायचे आहे... नगर वाचन मंदिर चोपडा, येथील व्याख्यानमालेत.....
@sunitanimhan443514 күн бұрын
आति सुंदर विचार मांडले खुप छान पोंक्षे सर खास भाषेत विषय मांडले आहे सर
@tusharlandge4712 күн бұрын
😂😂😂😂
@roshangondchar191712 күн бұрын
एकच नंबर खूपच छान विश्लेषण
@Ye_Bharat_Desh_Hai_Mera14 күн бұрын
Jai Shree Ram
@babajipadekar-ev2ez13 күн бұрын
100% बरोबर,जय श्रीराम
@vidyakelaskar412414 күн бұрын
खूपच सुंदर...
@satishdeshpande24709 күн бұрын
आवडले, तंतोतंत, शब्दशः सत्य. परिवर्तन आवश्यक.
@pradyutg13 күн бұрын
🧡🕉️🙏 अत्यंत योग्य पद्धतीने विषयाची मांडणी
@Suyogkarlekar14 күн бұрын
जय माँ भारती.... वंदे मातरम्....
@user-li4wb4fu7b12 күн бұрын
😢यातील पाटील म्हणजे हिंदुस्तानी जनता आणि पोंक्षे म्हणजे.... यवनी सत्ता.... ते आले... त्यांनी पाहिले.... आणि... लुटून नेलं 😡😡
@naturelover578412 күн бұрын
Hyat ch tumhi vatol kel hindu samajach
@rajendrajadhav661314 күн бұрын
जय श्री राम ❤🎉
@PrashantPatil-lk8qnКүн бұрын
असे पोंक्षे आपलयाला आणखी काही लाख हवे आहेत. जय जय मातृभूमी सदावत्सले. वीर सावरकर. नमन.
@user-je6tj1vz3z7 күн бұрын
हिंदूनी हिंदुसाठी जगल पाहीजे, चालू वर्तमान पीढीसोबतच येनार्या 50 पिढ्यांचा तरी विचार करुण हे राष्ट्र चालवल पाहीजे, जात पात वैर भेद भांडन विसरली पाहीजेत , पारंपरिक ज्ञान , आनी विज्ञानतंत्रज्ञान आत्मसात केलेच पाहीजे, हिंदूनी स्वतालाच स्वतापासून पोरक केलय , शरद पोक्षेंनी सांगीतल हे अगदी खर आहे, अगदी अस्सच अलगदपने भारताला गुलाम बनवल गेल, हया सर्व गोष्ठीवरती एकच उपाय सदैव सजगता जागरुकता, बंधुता एकता, जे काही खरच खर आहे ते खरच आहे,
@manoharsaratan435713 күн бұрын
Jai Shree ram 💕🙏💕
@meenasaraf18265 күн бұрын
सुंदर उदाहरण प्रस्तुत करून समजावून सांगितल. धन्यवाद नमःशिवाय जय श्रीराम
@anantprabhu682013 күн бұрын
अप्रतिम.
@satyanarayantare922014 күн бұрын
सत्य परस्थिती 🇮🇳
@user-gc2uo3md9u13 күн бұрын
जय श्री राम
@bharatichaudhari816412 күн бұрын
Great !! उच्च कोटीची भाषाशैली व ओघवतेपणा👍🙏🙏
@chandrashekhargosavi639213 күн бұрын
Sharad ji great.
@komalsindhi878014 күн бұрын
JAI SRI RAM
@nitinshelke450814 күн бұрын
जबरदस्त 👌
@ranjanachidgopkar430113 күн бұрын
खूप मार्मिक पध्दतीने सांगितल
@girishganu327813 күн бұрын
व्वा व्वा !! सर.... खूपच छान
@prashantvaidya99914 күн бұрын
साहेब या करताच म्हण आहे विंचवाची नांगी तिथेच ठेचायची म्हणजे बरोबर होत 😊
@SanjayPatil-zp7ci14 күн бұрын
आदरणीय सर,आपणास संजय पाटील याजकडुन सप्रेम नमस्कार, आपले सतत असेच व्हिडिओ पाहून आपल्या सोबतीत, संगतीत स्वखर्चाने रहाण्याचा माझा विचार चालुआहे अर्थात आपली हरकत नसेल तर हे विचार पुढे टिकुण राहिले पाहिजेत धन्यवाद,
खूप छान सर अशा काही गोष्टी मुळे आपल्या भारत देशाचे खूप मोठे नुकसान होत आहे
@satyawanshetye382014 күн бұрын
ही गोष्ट आजच्या नेत्यांच्या डोक्यात का नाही घुसत.
@dushyantpande43489 күн бұрын
१००% बरोबर पोंक्षे साहेब 👍
@anantphansikar84618 күн бұрын
शरदजी अप्रतिम विश्लेषण
@sambhajijadhav492812 күн бұрын
जय श्री राम साहेब पूर्ण महाराष्ट्र राज्य. गावा गावात. सभा घेऊन जागृती अभियान करा. विनंती
@sachinmane80648 күн бұрын
खुप छान ही जनजागृती जर समजत नसेल तर त्यापेक्षा जास्त दुर्देव काहीच नाही.
@vijaybidkar279910 күн бұрын
प्रणाम, वंदन वंदेमातरम् खुपच सुंदर संबोधन
@PB-ng7yp6 күн бұрын
Jai hind फक्त आणि फक्त सनातन
@Vjvrushali00912 күн бұрын
अगदी खरं. एकदम मस्त उदाहरणासह जबरदस्त कथा 💐👏🏻👏🏻
@freebk16113 күн бұрын
हीच गोष्ट पुढे चालू ..... पाव्हण्याला हळू हळू ७-८ मुलं झाली आणि पाटीलांच्या मुलांच्या संख्येत वाढ झाली नाही
@anilrasal45356 күн бұрын
👍👍👍👍👍👍👍👍
@ashokbband64738 күн бұрын
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉🎉🎉
@samirsupnekar13 күн бұрын
😅😂😅😅😂 उत्तम! अति उत्तम. अतिशय सुंदर पणे गोष्ट सांगितली! 6-7-2024 🙏🙏
@somasundarkadur177914 күн бұрын
It indicates Hindus position in present India, that is Bharath.
@makarandkelkar5914 күн бұрын
Namaskar sir 🙏
@dbtapkir37612 сағат бұрын
जय श्री राम.
@Sk_64745 күн бұрын
Big fan saheb ajkal koni ewdh peakhad nhi bolt tumhi bollat khup chan saheb ❤
@mayurgiri53988 күн бұрын
हर हर महादेव 🚩🚩🚩 जय श्री राम 🚩🚩🚩
@laxmikantvyawahare83953 күн бұрын
देशाचं दुरभाग्य आणि याला कारणीभूत कोण ? उत्तर आहे आपणच
@durvastirkar582911 күн бұрын
वाशिम जिल्ह्यात या आपली यात्रा सुरू करू वंदे मातरम्
@bhaskarsuryawanshi466013 күн бұрын
हिंदू का प्रमाण देता है तो ये हर्ष के साथ संघर्ष का प्रमाण देता है तो ये सामने लाना है तो ये हिंदू जनजागृती का ज्ञान है !
@devdattbandekar388114 күн бұрын
शरद जी खरंच तुम्ही काहीही असले तरी राजकारणात या.स्पष्ट बोळणाऱ्यांची आता जरुरी आहे.एखादा सामान्य माणूस स्पष्ट बोलेल पण त्याचा बोळा होईल पण आपल्याला लोक जाणतात, प्रभावित होतात,v अशांचीच नितांत जरुरी आहे.
@sumitmishra93814 күн бұрын
Namaskar ponkshe saaheb
@hemantshirke74727 күн бұрын
खरं आहे.खुप सुंदर उदाहरण
@Vande43928 күн бұрын
मराठी हिंदू नामशेष होतय.
@kailashvadak80239 күн бұрын
Great Sharad Sir
@harshalchougule964913 күн бұрын
किती बरोबर उदाहरण दिले, अश्याच प्रकारे आता ते लोक २:१ या प्रमाणत पसरत आहेत .
@ramatkantdhunde81444 күн бұрын
थोडक्यात, जय श्री राम 🌹🙏😊
@uumeshchotelalmanotiya75104 сағат бұрын
JAY SHREE RAM
@rajendradeshmukh866614 күн бұрын
Hindu rastra 🚩🚩🚩
@harshalbaviskar770212 күн бұрын
Nice, pahilyandar video ani audio quality changali ahe speech madhali . Nahitar dar veles speech cha audio kharabach yaycha 👍
@atmaramtolsankar64302 күн бұрын
खूप छान सर
@JaiJawanJaiKisan13 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
@sunitanimbalkar163414 күн бұрын
💯 % खरं आहे
@kumarpatil181410 күн бұрын
Good explain it sir Ji, Jai shriram
@vidyaprakashjadhav551112 күн бұрын
सत्य त्रिवार सत्य
@surekhabugade93674 сағат бұрын
Sharad sir khup chan
@nileshsargam49739 күн бұрын
जय श्रीराम
@PratapBisht-oe9uk7 күн бұрын
Akdam rait sir...Jay shree Ram ❤
@jyotideshpande6613 күн бұрын
Jai shree Ram saheb.asech Navin vishaya ghevun eeytjaa.
@manohargajbe72476 күн бұрын
Jai shriram
@nalinibondre621013 күн бұрын
Sairam sir
@sunildandawate14448 күн бұрын
Very apt comparison, High time time that Hindus have woken up and are uniting
@makarandkulkarni410714 күн бұрын
100% Agreed...
@vishalsingmohite4 күн бұрын
भारत देश विभाजन करून पण अफगानिस्तान पाकिस्तान बंगलादेश देऊन पण भारत देश राहतात वोटिंग साठी
@umeshbhilare48372 күн бұрын
मस्त 👌👏👏
@chandukakad356813 күн бұрын
अगदी बरोबर
@suhasfunde73357 күн бұрын
Apratim...👌👌
@viveknalavade870610 күн бұрын
अप्रतिम खूप छान ❤❤
@yoginikolhatkar64112 күн бұрын
खूप छान उदाहरण. अगदीच चपखल.
@sureshjadhav83674 күн бұрын
Khup छान sir
@abhayhomkar176112 күн бұрын
मागील 10 वर्षात महत्त्वाचा बदल करता आला असता. सांगली संधी होती पण झाला नाही
@krushnadasdesale107511 күн бұрын
जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय सनातन. हो चांगली संधी होती. भरपुर बदल केला हिंदु सनातनी शेतकरीच्या कांद्या निर्यातवर बंदी घातली निर्यात सुरु केली तर निर्यातीवर अकबरकालीन ४० टक्के जिजिया कर लावला सिजन मध्ये आट्रेलियातुन तिन लाख गठान आयात केल्या सरकारी संपत्ती भांडवलदारांच्या घशात घातली रेल्वे विमा कंपनी सरकारी उद्योग या संधीचा असा उपयोग झाला ना