Рет қаралды 50,146
चक्रीवादळाचा दुसरा दिवस खूप भयानक होता आधीच लोकडाऊन त्यात ज्याच्या जीवावर पोट भरतो तो समुद्र खवळलेला पण मित्रहो अश्या वेळी आमची पोट भरली ती
वादळात वाऱ्या सोबत लढणाऱ्या खाडीतील खारफुटीनी.. खारफुटीच्या मुळाशी भरतीला पारंपारिक पद्धतीने आम्ही खेकडे पकडले तेव्हा घरात चूल पेटली....
ही गोष्ट आहे वेंगुर्ल्यातील एका मच्छीमाराची .... आमच्या मच्छीमार समाजाच्या आयुष्यातील कांदळवन चे महत्व दाखवणारे हा व्हिडिओ share करीत आहे..
कविता
माझ्या कोकणात काळोख टिकत नाही...
कवी :मकरंद सावंत , सावंतवाडी