ब्राह्मणांचं जे झालं तेच मराठ्यांचं होतंय? | Dr. Sadanand More | EP- 1/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 404,395

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 1 900
@user-SSL.
@user-SSL. 7 ай бұрын
सर गरीब आणि मध्यमवर्गीय ब्राह्मण समाज त्यांच्या स्वतःच्या आर्थिक परस्थितीमुळे हतबल आहे,हा समाज कोणत्याच जातीचा द्वेष करत नाही,या उलट तो आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल या कडे पाहतोय, मला मान्य आहे की पूर्वी च्या काळातील काही ब्राह्मण सामाजातील लोकांनी दुसऱ्या लोकांवर अन्याय केला जो चूक आणि लाज वाटण्याजोगा आहे, परंतु त्याचा अर्थ सर्व ब्राह्मण समाज हा कपटी आणि स्वार्थी आहे असा होत नाही, आज ही बहुंताश समाज हा चांगला आणि समजूतदार आहे. पण काही लोक सर्व ब्राह्मण समाज हा अनाजी पंत च आहे असा वागवतात,ते चूक आहे. आनाजी पंत हा ब्राह्मण समजाचा आदर्श असू शकत नाहीच, कारणं त्या व्यक्तीने शिवरायांच्या स्वराज्य विरोधी काम केले होते. या उलट लोहकरे बंधू पिता पुत्र, देशपांडे बंधू, कवी कलश, साने गुरूजी,या सारखे लोक हे ब्राह्मण समजाचे आदर्श आहेत. असो जाती पाती मध्ये भांडणे करण्या पेक्षा आपण सर्व भारतीय आहोत व त्याहून महत्त्वाचे आपण एक माणूस आहोत हे महत्वाचे. ❤❤
@Don-x9b
@Don-x9b 7 ай бұрын
😂😂 ते नको सांगू...😂😂 तुम्हांला आयुष्यात कधीच आरक्षण मिळणार नाही... कारण तुम्ही कधीच भाजप विरोदात जात नाहीत...😂😂. आणि दुसरी गोष्ट मराठ्यांचा विरोधात सर्वात जास्त घाणेरड्या पोस्ट ब्राम्हण आणि ओबीसीनेच केल्यात... तुम्ही ज्यावेळेस आंदोलन कराल तेव्हा तुम्हांला कोणीही साथ देणार नाही... जर मराठ्यांना साथ जरी नसती दिली कमीतकमी विरोध केला नसता तर मराठा उभा राहिला असता... एकमेव समाज आज हा गोब्राम्हण प्रतिपालक तत्व मानणारा आहे... पण तुम्ही कहर केलाय...
@Sachinkmtyt
@Sachinkmtyt 7 ай бұрын
Parshuramane aplya aaiche mundke kaple hote mahit ahe na
@abhaykher9703
@abhaykher9703 7 ай бұрын
​@@Sachinkmtyt, yes we all know but you need to have maturity to understand the reason and period behind it ..
@sanketmadane2250
@sanketmadane2250 7 ай бұрын
​@@abhaykher9703 इतक्या तर्कशुद्ध कॉमेंटला ह्या अतीहुषार माणसाने "परशुरामाने आईचा शिरच्छेद केला" हा reply केला आहे. त्याला काळ, वेळ, तर्क ह्याबद्दल अक्कल असेल असे वाटते का ?
@nik9643
@nik9643 7 ай бұрын
गरीब ब्राह्मण समाजाला रिझर्व्हेशन मिळायला आहे.. मराठा समाजाचा tumhla पाठिंबा...पण economically strong मराठा ब्राह्मण हे बाकी समाजाला रिझर्व्हेशन मागितले तर हिनवतात
@tushar-sx4gx
@tushar-sx4gx 6 ай бұрын
मी कुणबी आहे मराठे, पाटील, देशमुख किती हीन समजतात आम्हाला ते माहित आहे तुमचा प्रथा अशा, तुमच्यात हळदी अशा होतात,92 कुळी 96 कुळी हे असलं सहज टोमणा मारून जातात, त्यात लेवा पाटील ला गुर्मीत बोलून जायचं, बाकीचं माहित नाही पण गावागाड्यात कमीतकमी धनगर माळी समाजासोबत तरी आम्ही कुणबी एकत्र राहत आलोय, तिघांचे पारंपरिक व्यवसाय एकमेकांना मदत करतात, त्यामुळं कोकणात आणि घाटावर तिघांचा जत्रा एकत्र, तिघांचे कुलदैवत एकत्र, जागरण गोंधळ, परंपरा, लग्न पद्धती जवळपास सारख्याच उलट मराठा पोर गटबाजी करतात, आम्हीच आमची जात मुद्दाम लपवायची कारण हे कशावरून तरी आमचा कमीपणाला ऐकवून दाखवणार
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 6 ай бұрын
घंटा ..... जातिवाद सगळेच करतात... दसखवायचे दत वेगळे सगळ्यांचे
@Kidsgallery3012
@Kidsgallery3012 5 ай бұрын
यांना काय माहीत आहे backword class ने किती yr पासून अन्याय सहन केला आता कुठं यांचा 2 जागा या मागास लोकांना मिळत आहेत हे सहन होईना या लोकांना येवढे yr ya गरीब लोकांना नोकरासारख वागवलं आता थोड सहन पण करा मानव😅
@Chakrawat-Pakshii
@Chakrawat-Pakshii 5 ай бұрын
कुणबी वाटत नसा भाषा तर बामणी वाटते पण तस काही नाही, तरीपन….
@MyRubab
@MyRubab 4 ай бұрын
100% खरे
@Jai_hind007
@Jai_hind007 4 ай бұрын
He already obc madhe ghusle, backward caste valyana naukri sodnyas bhag karun yanchi loka chipkavtay talent nastana
@BalajiTate-c7j
@BalajiTate-c7j 7 ай бұрын
तूमची ऐक गोष्ट आवडली सर तुम्ही आर्थिक मागासले आसले की सामाजिक मागास देखिल आपोआप होतात कारन माणुस गरीब आसला की त्याला आपले रक्ताचे नातेवाईक ही जवळ बोलवत नाही
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 7 ай бұрын
Barobar... brahmanamadhye suddha hech....
@kantatilke3832
@kantatilke3832 7 ай бұрын
अगदी खरंय पण मग आपण त्यांना श्रीमंत होऊन दाखवायचं,हाच उपाय आहे त्यावर.😊
@akl1735
@akl1735 7 ай бұрын
Mg te tar saglya jati madhe ahe
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 7 ай бұрын
Correct.
@arunbolaj3922
@arunbolaj3922 7 ай бұрын
नातेवाईक बोलवत नाही म्हणून त्यांना सामाजिक मागास म्हणता येत नाही... सामाजिक मागास ची व्याख्या वेगळी होती
@gatnevijaykumar1100
@gatnevijaykumar1100 7 ай бұрын
नेहमी प्रमाणे अभ्यासपूर्ण व परखड विचार 🙏 1. इतिहासाचे ज्ञान व इतिहासाची भान असणे अत्यंत गरजेचे आहे. 2. सर्वांनाच दर्जेदार व सक्तीचे शिक्षण मिळवून द्यावे व आरक्षण बंद करावे. 3. लोकसंख्या नियंत्रण केल्याशिवाय हे शक्य वाटत नाही.
@manish2g
@manish2g 7 ай бұрын
Ani he sarva apeksha Purna karnara neta nivdava lagto, pan aaj kal nivdnuk he jaitya samikaran zale aahe...shiklele lok pan jat baghun voting kartat
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 7 ай бұрын
​@@manish2gjat je baghatat te britishanchi avaidh pore asatst.karan hat gat tyanchech ahet.tysna ithe tikun rahayache ahe adim hakkadar mhanun,ani firangi bapala je je have te pochate karun tyatunahi vyapari samajyachya sathine dhsnsanchay karayacha ahe.drugs che dhsnde yanich ubhe keke ahet yuvakanchi vat lavanyas!
@meenalponkshe8226
@meenalponkshe8226 7 ай бұрын
Perfectly said
@nobita2032
@nobita2032 7 ай бұрын
3 ra mudda khup avashyak aahe pn BJP ky karat aahe 10 years pasn ky mahit
@mahanteshkore364
@mahanteshkore364 3 ай бұрын
४..वाटल तर...सर्व समाजासाठी ई डब्लूएस लागू करावी.
@Englishcommu68
@Englishcommu68 7 ай бұрын
सदानंद मोरे साहेब हे विश्लेषण 100 % आताच्या परिस्तिथी शी संलग्न आहे . Very good ☑️☑️☑️
@RashidShaikh-c4t
@RashidShaikh-c4t 7 ай бұрын
😮😮😮
@rrj6996
@rrj6996 7 ай бұрын
Kahi tari ahe Kay tychya bolnyat ,,, mala tr fakt bhabnikta disli 👎👎
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 7 ай бұрын
सुंदर विवेचन. परंतु काही निरीक्षणं -- 1)आरक्षणा मधे कुठेही एक्सिट पॉलिसी नाही. त्यामुळे भुजबळ, पंकजा, वर्षा गायकवाड, वडेट्टीवार अजूनही आणि कायम स्वरूपी मागासलेले ! 2)माळी आणि लेवा पाटील हे कुठल्या अर्थानी मागासलेले ठरतात !खडसे, गिरीश महाजन मागासलेले? 3)आर्थिक दृष्ट्या, ब्राह्मण सुद्धा मोठ्या प्रमाणात गरीब, अती गरीबच होते तरीही ते सामाजिक दृष्ट्या पुढारलेले ! 4)मराठवाड्यात ब्राह्मणांची अवस्था हि तितकीच वाईट आहे, देणार का आरक्षण? 5)एक मात्र नक्की सर्वसाधारण मराठ्यांची मोठ्या प्रमाणात गोची झालेली आहे. 6)याला शाहू महाराज एका अर्थानी जबाबदार ठरतात. त्यांनीच आम्ही क्षत्रिय कुलावतंस असे म्हणतं कुणबीपण सोडून दिले.
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 7 ай бұрын
@SagarBhagat-uz9uo फक्त ओबीसी नाही तर सर्वच आरक्षण प्रवर्गातील ज्या जाती पुढारलेल्या आहेत त्यांचें आरक्षण रद्द करण्याची संविधानात तरतूद हवी. पुढारण्या चे मापदंड संविधानात नसतील तर ते त्यात टाका. दर दहा वर्षांना जातीच्या आधारावर सर्वेक्षण करून आरक्षण रद्द करण्याची तरतूद हवी. सध्या सर्वच प्रवर्गात पुढारलेल्या जाती मागास जातींना आरक्षणाचे फायदे मिळू देत नाहीत.
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 7 ай бұрын
Sarya jatichya garib lokala arakshan dilech.pahije.khare vanchit econamikly viker loka.
@narendraburande1424
@narendraburande1424 7 ай бұрын
OBC मधे Creamy layer chi पद्धत आहे.
@chandrashekharrao5774
@chandrashekharrao5774 7 ай бұрын
There are many leva patil who are doctors , architects , engineers and professors in Engineering colleges. They have started many educational institutions and coaching classes. There are many civil and police officers. It's also strange that Leva Patels in Gujarat are not given reservations despite agitations but Leva Patil in Maharashtra, localised in Khandesh, have easily got resevation.
@rameshdalvi4160
@rameshdalvi4160 7 ай бұрын
तिच पद्धत सर्व आरक्षात लागू करावी.
@marathapatil5080
@marathapatil5080 7 ай бұрын
सरांनी जो बहीण वाटा बद्दल जो परखड विचार मांडला तो आगदी योग्य आहे❤❤❤👍
@yogeshjog6072
@yogeshjog6072 7 ай бұрын
36:00 कोंडी 👌🏼
@vickyhodge5717
@vickyhodge5717 7 ай бұрын
I agree with author completely.
@marathapatil5080
@marathapatil5080 7 ай бұрын
@@vickyhodge5717 actually m strongly in favour of women empowerment but this move doesn't make any sense... It's creating lot of issues in relationships & fabric of healthy family 😔😔😔
@adityaruikar7020
@adityaruikar7020 7 ай бұрын
ज्यांच्याकडे संपत्ती नाही ते भाऊ बहीण गुण्यागोविंदाने राहतात आणि आहेरे वर्गातील भाऊबहिणीत भांडणे होतील म्हणून हे अयोग्य वा रे वा लॉजिक।
@adityaruikar7020
@adityaruikar7020 7 ай бұрын
भावा भावात पण जर एका भावाचे काही कारणाने एकाचे स्थलांतर झाले तर ती त्याचा वारसाहक्क पण अयोग्य म्हणाल
@manikraut7708
@manikraut7708 7 ай бұрын
साहेब फारच छान आणि विस्तृत माहिती आपण दिलेली आहे त्याबद्दल प्रश्नच नाही आपण यावर किती ऊहापोह केला तरी तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रत्येक जण आपलाच घोडा पुढे दामटण्याचा प्रयत्न करणार त्या त्या वेळची समाज रचना परिस्थितीप्रमाणे बदलत गेली आजही आपण किती बोललो तरी आजही चतुर्थ व्यवस्था आहेच असं माझं प्रामाणिक मत आहे जेव्हा एखादी आपण नोकरी करतो त्यात मालक ,मॅनेजर साहेब ,क्लार्क, शिपाई अशी व्यवस्था असते प्रत्येक जण आपल्या शिक्षण आणि आणि ज्ञान याप्रमाणे कामाची पदे भोगत असतो पूर्वीच्या काळी छोट्या छोट्या लढाया किंवा प्रत्येक राज्य घराणे यांच्यात आपसात मारामारी होत होत्या त्यामुळे लढाईसाठी मोठ्या प्रमाणात मराठा व इतर सर्वच जातीचे जे लोक लढाईमध्ये भाग घेत होते त्यांना शिवाजींच्या काळात मावळे म्हणून संबोधले जात होते कालांतराने लढाई करणे हाच त्यांचा व्यवसाय झाला परंतु या व्यवसायामध्ये जीवाची बाजी लागत होती त्यामुळे सगळेच लोक यात भाग घेत नसावेत परंतु जे लढाईमध्ये भाग घेणाऱ्या सैनिकांना त्यावेळी जहागिरी व पदव्या देण्यात आल्या असाव्यात जमीन जागा जास्त असला तरी लढाईमुळे ते इतरांना जे लढाईमध्ये भाग घेत नसत अशा परिवारातील लोकांना शेती करण्यास देत असावेत कालांतराने लढाया बंद झाल्या त्यामुळे आज त्यांच्याकडे रोजगार नसावा त्यामुळे काही ठराविक लोकच पुढारी जहागीरदार जमीनदार झाले उर्वरित मराठी आपल्या सोयीप्रमाणे काम करत राहिले. इतर व्यवसाय करून त्यांनी आपली गुजराण केली केली आणि व्यवसायाप्रमाणे नंतर त्यांना जाती मिळाल्या असाव्यात थोडक्यात माझं असं म्हणणं आहे की कोणी मराठ्यांनी ओबीसींचा राग करू नये ओबीसींनी मराठ्यांचा राग करू नये तसेच इतर मागासवर्गीय आणि मागे असलेला समाजाचा तसेच ब्राह्मण यांच्या उच्च जातीचा सुद्धा राग न करता प्रत्यक्ष आर्थिक परिस्थितीवर आरक्षण देणे इष्ट ठरेल उगाचच राजकारणी लोक आपली पोळी भाजण्यासाठी जाती जातीमध्ये प्रस्थापित लोक कलह माजवीत आहेत 21 व्या शतकात कित्येक राजघराण्यांच्या तसेच सर्व जातीपातीच्या मुलांनी दुसऱ्या समाजातील रोटी बेटी व्यवहार सुरू केलेले आहेत त्यामुळे संपूर्ण आरक्षण रद्द करून जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना त्यांना आरक्षण द्यावे मग तो ब्राह्मण मराठा ओबीसी मागासवर्गीय की कोणत्याही समाजाचा असो. अजूनही सैन्यामध्ये मराठ्यांना उंचीमध्ये आरक्षण आहे म्हणजे सैन्यामध्ये लढाईत मरायला आणि मारायला मराठा हवा. ओबीसी व इतर समाजातील समाजातील काही लोक महाराष्ट्रातील मराठे पुढारलेले आहेत उघडपणे सांगतात की महाराष्ट्रात सगळेच मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले. परंतु सगळेच मराठी समाजाचे लोक पुढारलेले नाही ते लक्षात घ्या. कित्येक सत्ताधारी मराठा मुख्यमंत्री यांनी आपापली परिवार पार्टी वाढवून आपल्या कुटुंबाचे भलं केलेला आहे परंतु मराठा समाज उपेक्षितच राहिला आहे तरीसुद्धा आताच्या आर्थिक परिस्थितीवरच आरक्षण द्यावे अन्यथा सर्व आरक्षण रद्द करून राजकीय गैरफायदा घेणाऱ्या नेतेमंडळींना आणि पक्षांना लगाम लावावा आणि जातीपाती तील आपापसातील वैमनस्य कमी करावे ही विनंती
@shivajigaikwad1213
@shivajigaikwad1213 7 ай бұрын
लोकसभेला गरजवंत मराठा कोणाच्या मागे उभा राहिला ज्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं नाही त्यांचीच पिपाणी वाजवली . गरजवंत मग कुठे गेला त्यांना मोठं का नाही केलं का फक्त प्रस्थापित तुम्हाला भावनिक करून फक्त मत घेतली जातात. गरजवंतांना उभा का केलं नाही.
@jaibholenath6900
@jaibholenath6900 7 ай бұрын
Kamit kami Sharad Pawar Saheb Maratha tari aahet.
@thefarmer007
@thefarmer007 7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/pmmvpmihj7Kpn5Ysi=gQfSae1B-iL-hw5C जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! याचाच अर्थ, त्यांना जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे . या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. काही निवडक ओबीसीनेही हाराकिरी केली असल्याची बाब समोर येत आहे .) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो. सध्या तेच होत आहे . सुशिक्षित म्हणजेच शिकलेला व सुसंस्कृत व्यक्तीसाठी वरील मुलाखत मोलाची ठरेल !
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 7 ай бұрын
अगदी परफेक्ट. मराठा समाजाला इतकी आरक्षणाची गरज असती तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असता.
@anantwandhekar9185
@anantwandhekar9185 7 ай бұрын
त्यांनी आरक्षण दिल नाही म्हणून त्यांचा सुपडा साफ केला होता पण यांनी सुद्धा 10 वर्षे अशीच घातली ना
@shashikantsalunkhe5530
@shashikantsalunkhe5530 7 ай бұрын
Supriya sule 5 vela nivadun loksabhela gelya. Supriya yevavi garib marathyala ubhe karu shakat navathe sharad Pawar.
@shivajibhosale8675
@shivajibhosale8675 7 ай бұрын
आता वेळ आली आहे की देशातील आरक्षण प्रश्न कायमचा निकाली काढायचा.नाही तर देशाला फार मोठे परिणाम भोगावे लागतील समाज जाती जाती त विभागाला गेला हे अंतर वाढत चालंय
@PRAVIN0423
@PRAVIN0423 7 ай бұрын
Aarakshan rada karun?
@SK-ge3vi
@SK-ge3vi 7 ай бұрын
Very sensible.
@Menaka-m4x
@Menaka-m4x 7 ай бұрын
त्याच्यासाठीच पैसा मिळतोय सोरोसकडून
@vijaysawade3969
@vijaysawade3969 7 ай бұрын
Best way - no change in reservation, untill social stability
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 6 ай бұрын
अगदी खरं.
@diliparekar4007
@diliparekar4007 7 ай бұрын
जूना काळ केव्हाच सम्ला , आता राजकरणी लोकांना जाती जातीत भांडणे लावून निवडणुकीत मते मिळवायची आहेत हे लक्षात घ्या, सत्तेत बसण्यासाठी हा नवा खेळ चालू आहे
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 7 ай бұрын
सर आपले विचार नेहमीच अभ्यासु,बरयाच अंशी तठस्थ,व सवंगते पासून दुर असतात. दुर्दैवाने मराठा आरक्षण या विषयावर आपण मराठा एकतर्फी समर्थनार्थ आपले सर्व बौध्दीक कसब पणाला लाऊन लंगडं, समर्थन करावयाचा प्रयत्न केलेला भासतोय तो नक्कीच समर्थ नाही. सर्व प्रथम मी स्पष्ट करतो की मराठा किंवा इतर कोणाच्या आरक्षणाच्या मी बिलकुल विरोधात नाही,पण एक बाब सुर्य प्रकाशा इतकीच स्पष्ट कि संविधानातील आरक्षणा संदर्भाने "मागास" या संज्ञेत मराठा बसत नाहीत,ते आर्थिक "मागास" नक्कीच आहेत. दुसरे म्हणजे आपण प्रतापादन केले कि इंग्रजांच्या काळात युध्दा बंद झाल्यामुळे मराठा समाजावर शेतीवर अवलंबून राहावयाची वेळ आली, खरेतर मराठा समाजातील जास्तीत जास्त १० ते १५% लोक सैन्यात अससतील,त्यामुळे बहुतांश समाज त्यावेळी शेतीच करत आसणार,त्यामुळे आपला वरिल युक्तिवाद चुकीचाच आहे. दुसरे म्हणजे स्वातंत्र्या पासून ग्रामपंचायत,गावातील सोसायटी ते विधान सभा सर्वाच ठिकाणी सातत्याने मराठा समाजचेच राजकीय वर्चस्व मराठा समाजाचेच होते. दुसरे म्हणजे मराठा समाजा प्रमाणेच ब्राम्हण समाजातील मोठावर्ग शेतीवरच अवलंबून होता व मराठ्यांच्या शेतीचे जे झाले तेच त्यांचे ही झाले. मराठा शिक्षणा विषयीचे आपले विचार ही फारसे अभ्यासू वाटत नाहीत,मराठ्यांच्या न शिकण्याला फक्त तेच जबाबदार आहेत,त्यांच्या चुकीच्या धारणा जबाबदार आहेत त्याच्याशिक्षणाची समस्या दलितां सारखी नक्कीच नाही. बरीच उदाहरणे आहेत कि गरिब ब्राम्हणाची मुले वार लाऊन शिकली पण जमीनदार मराठ्याची मुले नाही शिकली.ब्राम्हणांचा उल्लेख आपण वर्चस्ववादी असा करता व तो ३-४ दशकापुर्वी तसे बरयाच प्रमाणात होते,पण मरराठे हे नेहमीच वर्चस्ववादी होते याला चतुराईने बगल देता.नक्कीच आज मराठा समाज आज आर्थिक पातळीवर नक्कीच मागास आहे.
@RAJA-rq1wn
@RAJA-rq1wn 7 ай бұрын
@@madhusudandeshpande5507 he purposely ignoring the fact that many other depending communities comes under EBC or OBC as they don't have land and due to skill based occupations emerging and caste base earner became unemployed also currently many Maratha people also in the field alongside has land owned take privilege as farmers doing job also I have n numbers of examples who actually don't deserve reservation under any backward category. Some dirty minded people playing politics and wanted to fight between poor Bramhins, Maratha and OBC to fill their pockets.
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 7 ай бұрын
आहो देशपांडे, त्यांच्या रक्तातच द्वेष भरला आहे. 😂😂😂 यांचा आज बाहेर आला. 😂😂😂
@Friendship11393
@Friendship11393 7 ай бұрын
शरद पवारनी वाट लावली मराठवाडयाची सूदारणा नाही पाण्याच्या सूविधा नाही पश्चिम महाराष्ट्रात का नाही आरक्षण मुद्दा
@sharad_wagh
@sharad_wagh 7 ай бұрын
हे तुम्हाला समजले फार चांगल झाल
@truptinaik1969
@truptinaik1969 7 ай бұрын
सुधारणा लिहा शुध्द भाषा
@LeoVijay-qb1hh
@LeoVijay-qb1hh 7 ай бұрын
दोष देणे हा आपला खूप जुना स्वभाव पवारांवर द्या लोटून सगळं आपण तर कधी मेहनत करायची नाही.. देरे हरी पलंगावरी असं करून कसं चालणार.
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 7 ай бұрын
Maratha vadyachi nahi saryachi, marathyachi sudha.
@Friendship11393
@Friendship11393 7 ай бұрын
@@LeoVijay-qb1hh अर भाऊ एकदा फिरून बघ मराठवाडा
@kesaristudios1622
@kesaristudios1622 6 ай бұрын
कोणताही धर्म संपवायचा तर त्या धर्माचे अनुकरण करणारे आणि रक्षण करणारे यांना टारेगट केले जाते जे आपल्या सोबत होत आहे. तुम्ही खूप छान विषय निवडला.
@Englishcommu68
@Englishcommu68 7 ай бұрын
मराठे सत्ताधारी आहेत असं म्हणतात , आणि UP मध्ये अखिलेश यादव OBC मध्ये आहे , आणि 30 वर्ष सत्ताधारी आहेत , त्यामुळे through the point ,मोरे साहेब good ❤️❤️❤️❤️❤️❤️
@vaibhavniranjane4573
@vaibhavniranjane4573 7 ай бұрын
Eka vyakti la gheun samaj ch nikal lawata yet nahi aevdh hi nahi smajat
@LeoVijay-qb1hh
@LeoVijay-qb1hh 7 ай бұрын
UP मध्ये obc समाजाचे किती खासदार आहेत किती आमदार आहेत आणि कॅबिनेट मंत्रिपद किती ओबीसीना मिळालं किती ओबीसी राज्यात मंत्रीपदी आहेत महत्वाची खाती त्यांच्या हातात आहेत राज्यातील सगळी ठेकेदारी कोणाच्या मक्तेदारीत आहेत tv channel कोणाचे आहेत. ह्याचा अभ्यास करा मग समजेल यादव तिथे सत्ताधारी आहेत की ब्राह्मण ठाकूर.
@sushantharwalkar5003
@sushantharwalkar5003 7 ай бұрын
माजी मुख्यमंत्री असेल तरी देखील त्यांच्या मंदिर प्रवेश नंतर मंदिर धुऊन काढण्यात आले. असो...
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 7 ай бұрын
Maratho ko patil-ki le dubi 😂😂
@sampatraojadhav1337
@sampatraojadhav1337 7 ай бұрын
अतिशय योग्य व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.डॉक्टर मोरे सरांचे आभार.
@shrirampurkarsachin7329
@shrirampurkarsachin7329 7 ай бұрын
मराठे सबंध अठरापगड जातीतील एकसंघ सैन्य होते जे सबंध हिंदुस्थानात लखलखत होते आताचा उलट प्रवास म्हणजे मी मागास कसा हे सिद्ध करण्यात महाराष्ट्राचीच वाट लावताय
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 7 ай бұрын
सरकारी नोकरीचे आकर्षण फक्त वर कमाई साठीच असते, भ्रष्टाचार कमी झाला नाही तर देशाच वाटोळ होईल.
@vinayakbapat5545
@vinayakbapat5545 7 ай бұрын
त्यासाठीच सरकारी नोकरी हवी काम कमी नोकरीची हमी
@dkapadnis9005
@dkapadnis9005 7 ай бұрын
"Job Security" he Akarshan ahe
@smitapatkar786
@smitapatkar786 7 ай бұрын
पूर्णपणे सहमत
@SK-ge3vi
@SK-ge3vi 7 ай бұрын
​@@vinayakbapat5545oy,shivay kam kele nahi tari nokri jat nahi.
@sanjaygaikwad4492
@sanjaygaikwad4492 7 ай бұрын
अगदी बरोबर. भारतात सरकारी कर्मचारी म्हणजे मालकच. सरकारी नोकरीत साहेबाच्या कानाखाली वाजवली तरी काहीही होत नाही फार तर बदली होते !
@gajananjagdale3957
@gajananjagdale3957 7 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे मोरे सरांनी. इतके सखोल, मुद्देसूद व समतोल यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. धन्यवाद विनायकजी.
@vikien7vn
@vikien7vn 7 ай бұрын
अरे बावळट माणसा तुला तरी कळतं का महार, मांग चांभार या लोकांना सन्मान आहे का आजही मग कशाला पाटील देशमुख मिरवता
@anildoke6757
@anildoke6757 7 ай бұрын
मोरे सरांचे खूप छान विश्लेषण आहे. विशेषतः मुलींना वाटा देणे ही तांत्रिक दृष्ट्या गैरसोयीची गोष्ट आहे. मुलगी वेगळ्या गावात असते तिच्या वडिलांची प्रॉपर्टी वेगळ्या गावात असते. केवळ एका राजकीय नेत्याला एकच मुलगी झाली म्हणून हे वाटप आलेले आहे .
@sandhyajeste5201
@sandhyajeste5201 7 ай бұрын
अगदी दोन जणांना मुलगी आणि मुली आहेत mhnun
@anildoke6757
@anildoke6757 7 ай бұрын
You are absolutely right 👌👌🌹
@MahendraShinde-f2f
@MahendraShinde-f2f 7 ай бұрын
तसेच मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण केलेले आहे. मुलांना सुद्धा सरसकट मोफत शिक्षण केले पाहिजे. कारण मुली शिकून पुढे जातात मग त्यांना शिक्षणाच्या मानाने आणि तसा उत्पन्न असलेला स्वजातीतील मुलगा मिळणे अवघड होऊन बसते. त्या कारणाने सुद्धा मुलांची लग्न होणे अवघड होऊन बसले आहे.
@MahendraShinde-f2f
@MahendraShinde-f2f 7 ай бұрын
*गजब है जी यह राष्ट्रवादी और हिंदुत्वादि लोग बहुत ही गजब के लोग हैं---अब देखो ना इन्होंने किस-किस प्रकार कदम उठाना शुरू किया है आपके घर की लड़की 18 साल की उम्र में वोट दे सकती है 21 साल से पहले शादी नहीं कर सकती मगर वही लड़की 16 साल की होते ही किसी के साथ कुंवारी अविवाहित रूप में जाकर घर बसा सकती है 21 वर्ष से पहले शादी नहीं कर सकती मगर किसी के साथ कुंवारी जाकर रह सकती है--16 साल की आपकी और हमारी बेटी 5 वर्ष तक 21 वर्ष तक होते-होते किसी के साथ विवाह पूर्व सेक्स कर सकती है किसी के साथ रह सकती है इस बीच उसके बच्चे पैदा हो गए तो फिर उसका क्या होगा आपकी और हमारी बेटी 16 साल के बाद 5 वर्ष किसी के साथ रहेगी फिर कौन अच्छा भला घर का लड़का उससे शादी करेगा तो है ना गजब के लोग हिंदुत्वादि राष्ट्रवादी ना आपका स्वाभिमान रहेगा ना आपकी बहन बेटियां सती सावित्री रहेगी ना आप हिंदू राष्ट्र की मांग करेंगे ना हिंदू धर्म के बारे में गर्व से बोल सकेंगे ऐसी व्यवस्था कर रखी है आप कभी भी नहीं कह सकेंगे कि कहो गर्व से हम हिंदू हैं इन लोगों ने ऐसी व्यवस्था कर दिया है आपको तो जिंदगी भर निचा देखकर के ही चलना पड़ेगा और यह आपके वोटो से आपके धन से ऐसे मौज करते रहेंगे सता की रेवड़ियां खाते रहेंगे सति की मलाई चाटते रहेंगे तुम हो अपनी बहन बेटियों को 16 साल की उम्र में किसी के साथ सोते हुए देखने के अलावा और कुछ नहीं कर सकते*
@cashirishvinchurkar208
@cashirishvinchurkar208 7 ай бұрын
लग्न घरी पण त्या घरात वाटा आहे.
@RPatil-kk3tu
@RPatil-kk3tu 7 ай бұрын
मोरे साहेब, आपलं विश्लेषण खूप आवडल.. मला वाटतंय सर्व जातींना आरक्षन दिल पाहिजे कारण सर्वच जातींचे लोक सध्या गरीब आहेत.50 % टक्के वरून वाढवून 100 % वर केल पाहिजे.. भेध-भाव व्हायला नको..सर्वच जातींचे लोकांना फायदा होईल.. 🙏
@dilipjoshi6943
@dilipjoshi6943 2 ай бұрын
इतिहास सोडा वर्तमान पहा समोर सहकार मोठा सहकार अनेकठीकआणी पाहि
@datta6159
@datta6159 7 ай бұрын
आज ब्राह्मण समाज लयास चालला नोकरी नाही शेती नाही लग्न नाही वरून इतर जाती देत असलेला त्रास एकदाच संपवून टाका मग बर वाटेल सर्वांना.
@shankarbhendekar8230
@shankarbhendekar8230 7 ай бұрын
भावड्या अजुनपण 70%+ सत्ता ब्राह्मणांकडे आहे विसरू नको
@shankarbhendekar8230
@shankarbhendekar8230 7 ай бұрын
भारतात 4/5 ब्राह्मण आहेत आणी सत्तेत वाट 30/40% आहे
@hrish91
@hrish91 7 ай бұрын
​@@shankarbhendekar8230 40%?? .. evhada ganja milto kuthe ?
@BalajiTate-c7j
@BalajiTate-c7j 7 ай бұрын
​@@hrish91😂😂
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 7 ай бұрын
​@@hrish9112mti
@I6eeikahdu38
@I6eeikahdu38 7 ай бұрын
शाहू महाराजांसारखा मराठा पुन्हा जन्माला येणार नाही. आजचे मराठे कुणबी ला नीच मानतात तर हे बाकीच्या समाजाचे काय भले करणार. शाहू महाराजांचे ऋण महाराष्ट्र विसरू शकणार नाही ❤🙏
@suvarnashelke3046
@suvarnashelke3046 7 ай бұрын
Ata Marathyat pan foot pada, ek kam kara, pratek gharat Navra Baykot foot pada. Kamal ahe politics chi, Hindu Hindu sobat safe nahi.
@SANTOSHDESHPANDE-r9e
@SANTOSHDESHPANDE-r9e 6 ай бұрын
छत्रपती शाहू महाराज की जय जय महाराष्ट्र ( मराठा विस्तार वादी) बाजीराव पेशवे यांना ( मस्तणी) मुळे ना मराठा/ब्राह्मण/ मुसलमान स्म्माज कडून तस्सा होयु नये अशी सक्त केली होती
@audiok6537
@audiok6537 7 ай бұрын
गरजवंताला "काम", शेतीमालाला योग्य "दाम" दिला तरी आरक्षण कोणाला नको
@gokulkumbhar6044
@gokulkumbhar6044 7 ай бұрын
काम देणं म्हणजे काय? स्वतः काम शोधावं लागतं. घरी बसून काम कसं मिळेल?
@kantatilke3832
@kantatilke3832 7 ай бұрын
अगदी बरोबर.
@orchestra-xj6fy
@orchestra-xj6fy 7 ай бұрын
मग कोणाच्याही नावावर7/12 असला की त्याला आरक्षण नको मग तो कोणत्याही जातीचा असो अस म्हणायचं का?
@Don-x9b
@Don-x9b 7 ай бұрын
​@@orchestra-xj6fy माळ्यांकडे आज सर्वात जास्त जमिनी आहेत आणि त्याही बागायती... म्हणजे 10 एकर जिरायत तेथे एक एकर बागायत...
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 7 ай бұрын
कृषी कायदा समर्थनार्थ पुढे यायला हव होत
@arunamali1407
@arunamali1407 7 ай бұрын
तुम्ही जो मराठा सांगत आहात लढाई करणारा मराठा त्यामध्ये 18 पगड जाती होत्या त्या सगळ्यांना एकत्र मराठा म्हणत होते हा इतिहास आहे
@vivekraut476
@vivekraut476 7 ай бұрын
Tai Thoda.. puravyancha abhayas kara Ani tr Gyan dya..
@NitinMali-fl1po
@NitinMali-fl1po 7 ай бұрын
मग मराठ्यांनी छ. शिवाजी महाराजांसाठी काय केले ते तर सांग. खरे क्षत्रिय तर १८ पगड जाती होत्या.​@@vivekraut476
@ganesha7612
@ganesha7612 7 ай бұрын
मग मराठा म्हणजे १८ पगड जाती तर बाकींना आरक्षण १७ जातींना आरक्षण व एकच आरक्षणाबाहेर का?
@vivekraut476
@vivekraut476 7 ай бұрын
@@NitinMali-fl1po Ganesha ni uttar dilela ahe.. comment madhe
@vivekraut476
@vivekraut476 7 ай бұрын
@@arunamali1407 18 pagad jati n cha Kuthech ullkeh nahi ahe original documents madhe Check Kara... He sagala purogami fiction ahe
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 7 ай бұрын
पोटे भरली की जाती जाती वर चर्चा होतात...निसर्गाचा इतका नाश होतोय की काही दिवसांनी प्यायला पाणी आणि खायला अन्न मिळणार नाही....जाती जाती वर चर्चा करण्या पेक्षा निसर्ग कसा वाचेल आणि सर्वांना खायला प्यायला चांगले कसे मिळेल याची फक्त चर्चा व्हायला पाहिजे..आज माणूस पैशासाठी इतका खालच्या पातळीवर चाललाय की भविष्य कठीण होत जाणार आहे.....जाती पाती मध्ये इतके अडकलोय की बाकी या गोष्टी बघायला वेळच नाही.. यातून बाहेर पडलं पाहिजे.. खूप प्रॉब्लेम्स आहेत त्याकडे पाहिलं पाहिजे डोळे उघडून..
@mkadam9769
@mkadam9769 7 ай бұрын
Barobar
@Saveearth.pollutionfree.
@Saveearth.pollutionfree. 5 ай бұрын
@@nehakulkarni7522 अगदी बरोबर आहे
@Saveearth.pollutionfree.
@Saveearth.pollutionfree. 5 ай бұрын
@@nehakulkarni7522 समाजासाठी, देशासाठी निसर्ग ,पृथ्वी साठी काय घातक गोष्टी आहे ते पाहून त्या नीट करण्यासाठी काम केले पाहिजे पण सगळे जातीपाती करून भांडत बसतील तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे.
@BalajiBhosale-lw3jd
@BalajiBhosale-lw3jd 7 ай бұрын
धन्यवाद भाऊ सुंदर वास्तव सत्य विश्लेषण केलात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलात परंतू हा मनोज जरांगे मात्र मराठ्यांचे खरे शत्रू हिंदुंचे शत्रू शरदमियांची आणी काँग्रेसची यांची भाषा बोलतोय हा त्यांच्या तालावर त्यांना अपेक्षित राजकीय मदत करतोय हे शंभर टक्के सत्यच आहे आणी जे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला त्यांनी योग्य न्याय दिलाय आणखी देतच आहेत त्यांनी आरक्षणासह इतर अनेक योजना लागू केल्यात त्या सर्व योजनेचा गेली सात वर्षापासून मराठा समाज लाभ घेतोय त्यांना मात्र हा ठरवून शिव्या घालतोय यांच्या विषयी मराठ्यांच्या मनात विष पेरतोय यामधे मराठ्यांचे कित्येक पिढ्यांचे हा नुकसान करतोय बालाजी रामराव भोसले
@prayagjadhav1818
@prayagjadhav1818 7 ай бұрын
छान विश्लेषणात्मक मांडणी
@bodadesatish
@bodadesatish 7 ай бұрын
खूपंच लबाड विश्लेषण
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 7 ай бұрын
obc म्हणून बोलतोय...सगळ्यांना आरक्षण आर्थिक स्थितीवर दया...
@jiti5034
@jiti5034 7 ай бұрын
ani ब्राह्मणानं दोष देणे बंद करा
@चिदानंदरूपशिवोहम
@चिदानंदरूपशिवोहम 7 ай бұрын
गजवाए हिंद वाल्यांचे चांगलेच फावेल फक्त शिक्षणात आरक्षण
@chavansunil4532
@chavansunil4532 7 ай бұрын
Arthik kahi nasat obc chya kiti tari jaga kunbi maratha manun ghetaly ahet
@Thevinayak27-c5m
@Thevinayak27-c5m 7 ай бұрын
AATA TUZHYAKADE AMBEDKARVADI CASTE CERTIFICATE MAAGTIL COMMENT BOX MADHE MAZHYA KADE ROJ MAAGTAT.
@ASHISHGAIKWAD-z2n
@ASHISHGAIKWAD-z2n 7 ай бұрын
Arkshan chi concept samjun ghya
@mangeshnaik7283
@mangeshnaik7283 7 ай бұрын
जे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांना आरक्षण दिले पाहिजे.
@sachh.-thoughts22
@sachh.-thoughts22 7 ай бұрын
दिलेल् आहे
@nitindaithankar1542
@nitindaithankar1542 7 ай бұрын
आदरणीय सर.... मी‌ लातूरचा बौद्ध समाजाचा सरकारी नोकरीत आहे,‌ मुले चांगल्या शाळेत आहेत. मी शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, पण सामाजिक नाही. समजून‌ घ्या लातूरला, " tripal M" Ban. म्हणजे. महार, मांग, मुस्लिम, हा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही ‌कुठेही रोहाउस, प्लॉट, फ्लॅट, घर भाड्याने मिळणार नाही. तुमची जात विचारून तोंडावर नाही म्हणले जाते. आणखी एक उदाहरण आमच्या बाजूच्या गल्लीत नामांतर लढ्यातील गौतम वाघमारे चौक फार जुना आहे फक्त एक पाटी होती, पुढे चालून कमानीचे काम चालू झाले. पण सवर्ण समाजामधून नाराजी सुरू झाली. कारण काय तर आमच्या घरातील मुलींचे लग्न जमणार नाही. त्यांनी ते काम बंद पाडले. आता येथे सांगा आर्थिक आरक्षण पाहिजे की सामाजिक ?असे कित्येक उदाहरणे सांगता येतील. जो पर्यंत आपल्या मनातून ही जातीची जळमटं दूर होणार नाहीत, तो पर्यंत हे चित्र बदलणार नाही. धन्यवाद
@sujatabargale2639
@sujatabargale2639 6 ай бұрын
😢​@@nitindaithankar1542
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 7 ай бұрын
आमदार, खासदार. मंत्री, मुख्यमंत्रीपद, साखर कारखाने, जिल्हा परिषद, दुध संघ, सहकारी बँका. शिक्षण सम्राट, सगळेच सत्ताधीश मराठा पण आम्हास मागास ठरवा आरक्षण द्या 😂😂
@amitcool99
@amitcool99 7 ай бұрын
Mitra kiti jan aamdar, khasdar aahet ?
@loksevapune9837
@loksevapune9837 7 ай бұрын
​@@amitcool99 यांनी सगेसोयरे उचल नसेल असं वाटत नाही त्यांना कंत्राट दिल नसेल आणी जे सगेसोयरे उचले त्यांनी त्यांची सगेसोयरे उचले नसेल का मी सांगतो बाकीचं जाती तेवढा आधार आहें त्यात पण आतून सगेसोयरे ला मदत करायची त्यापेक्षा तुम्ही सेप्रेट देश काढा मग हेच कुणबी कस वेगळं हाच विचार वंत पटवून देईल
@jayendragore732
@jayendragore732 7 ай бұрын
१००% खरय
@renushansuvarna
@renushansuvarna 7 ай бұрын
Only 1% people is in political positions...rest of 99% are farmers and needy...for this 99% people we need reservation not for 1 %
@sssp1998
@sssp1998 7 ай бұрын
But on that 1% everyone feels connected and powerful socially​@@renushansuvarna
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 7 ай бұрын
पुर्ण मुलाखत ऐकली फक्त आपल्या समाजाचे सर्वच बरोबर आहे असे सांगितले साखर कारखानदारांना मराठवाड्यातील ऊसतोड मजूर मिळत होते म्हणून मुद्दामच मराठवाडयाचा विकास याच राजकीय समाजाने होऊ दिला नाही केवळ शंकरराव चव्हाण व विलासराव देशमुख यांच्या काळात जायकवाडी धरण झाले म्हणून विकास सुरू झाला
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 7 ай бұрын
बरोबर. सदानंद मोरे पक्के जातीयवादी आहेत. मागे मराठा आंदोलनाच्या वेळी त्यांची मुलाखत बघितली होती.ब्राह्मणविरोधी बोलत होते सतत. तेव्हाच या माणसाचे खरे रूप समजले होते.
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 7 ай бұрын
आहो कुलकर्णी कुठे मराठ्यानच्या नाड़ी लागता. 😂😂😂 त्यांच्या रक्तात भीनवल आहे ब्राह्मण द्वेष. 😂😂😂 तुम्ही तुमच चालू ड्या. 😂😂😂
@चिदानंदरूपशिवोहम
@चिदानंदरूपशिवोहम 7 ай бұрын
जाती अंत करण्यासाठी सक्तीने फक्त शिक्षणात आर्थिक आरक्षण ठेवण्यात यावे तसेच आशासकिय कागदपत्रांमध्ये आडनाव न लिहीता आई वडीलांचे नाव व जन्म गाव लिहायला पाहिजे.मग पहाच
@akj3388
@akj3388 7 ай бұрын
अमेरिकेत जाती नव्हत्या आणि हिंदू धर्माचाही काही संबंध नव्हता पण तिथे त्यांनी त्वचेच्या रंगावरून उच्च नीच तयार केले. हा मानवी स्वभाव आहे.
@akj3388
@akj3388 7 ай бұрын
मोरे सर, वर्ण संस्थेमध्ये आरक्षण होऊ शकत नाही. अंगाच्या गुणांनुसार कोणालाही ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शूद्र होता येत. अनेक उदाहरणे आहेत. वाल्याचा वाल्मीकी, विश्वामित्र, परशुराम हे अनुक्रमे शूद्र ते ब्राह्मण, क्षत्रिय ते ब्राह्मण आणि ब्राह्मण ते क्षत्रिय झाले आहेत. शूद्र कोण होणार असा प्रश्न असेल तर अन्न सुरक्षा देणारा आणि कष्टाचे काम करणारा हा शूद्र वर्ण होय. तो निश्चितच महत्त्वाचा वर्ण होता.
@PK-qe2py
@PK-qe2py 7 ай бұрын
जातीच नाव काढल की ओबीसी बोंबा मारत आहेत. जाती अंत करायला अजुन खूप शतक आहेत.
@BalasahebKolhe-xh6ie
@BalasahebKolhe-xh6ie 7 ай бұрын
पोप​@@akj3388
@RashidShaikh-c4t
@RashidShaikh-c4t 7 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂​@@akj3388
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 6 ай бұрын
उत्तम विश्लेषण. खाणारे आज प्रचंड,शेती करणारे कमी, धान्य आणणार कुठून? १९२० सालचा काळ. आमची मोठी शेती, जिरायत, कर्जबाजारी. माझी अशिक्षित आजी. तिने प्रत्येक मुलग्याला वयाच्या आठव्या वर्षी घराबाहेर पुणे, सांगली येथे वार लावून शिकायला पाठवलं. शेती साठी एक मुलगा गावाला ठेवला. चौथी शिक्षण. पुढे शहरी मुलांनी कर्ज फेडली. गावच्या मुलाच्या मुलांना शहरी काकांनी शहरात शिक्षणासाठी आणले.ती मुले शहरात नोकरी करून अजूनही गावची शेती करतात.
@audiok6537
@audiok6537 7 ай бұрын
सध्याच्या परिस्थितीत योग्य विश्लेषण करणारा व्यक्ती.. बाकी आगलावे झाले सगळे 😢
@sumitraingale63
@sumitraingale63 7 ай бұрын
प्रा.सदानंद मोरेंनी जे विश्लेषण केले आहे ते नक्कीच पटणारे आहे 🙏
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 7 ай бұрын
बारामती काकांचा पोपट , जरांगेच जातीय विद्वेष पसरवतात,पुढील काळात अराजक माजेल
@maheshtech8645
@maheshtech8645 7 ай бұрын
Bar tech re pahije na tumhala mg hou dya. Dusryala milu naye manun khanare bhuka. Laaj vatali pahije
@namdevbokare937
@namdevbokare937 7 ай бұрын
नागपूरचा पोपट आहे हा हाक्या हाच हक्या जातीय द्वेष पसरवत आहे,,पुढील काळात या हक्यामुळे अराजक माजेल
@Anma2356
@Anma2356 7 ай бұрын
आम्ही जरांगे साहेब सोबत आहोत तुला काय करायच भेंड्या ... हम सब जरांगे ⛳⛳⛳⛳⛳
@sagarmane5834
@sagarmane5834 7 ай бұрын
जरांगे पाटिलानी काय जातिवाद केला?? गरीब मराठा लोकांची मागणी करत आहेत
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 7 ай бұрын
@@sagarmane5834 बामणाला शिव्या दिल्याशिवाय दिवस जात नाही , आता भुजबळ आणि ओबीसी टार्गेट
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 7 ай бұрын
मग मराठा आरक्षण मिळे की नाही हे सांगा मोरे सर शरद पवार यांनी तर मराठा आरक्षण ची वाट लावली
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 7 ай бұрын
जाती पाती मध्ये दुरावा निर्माण व्हावा ,त्यांनी आपसात भांडावे हीच तर आमची इच्छा होती,अस साहेब म्हणतात.(मनात)
@shalmeshmore3926
@shalmeshmore3926 7 ай бұрын
Tumhi dharmacha rajkaran kara, mg tyanni jaaticha kela tr kay jhala??
@bbluklsre
@bbluklsre 7 ай бұрын
​@@shalmeshmore3926 Waah kay wichar bindok jatiche , Jati jatit bhandal tar kaay zaal manto
@shalmeshmore3926
@shalmeshmore3926 7 ай бұрын
@@bbluklsre jevha dharma dharmandhe rajkaran hota, tevha tyala counter karayla jaati cha rajkaran kela jaata… mi dharma jaat kahich support karat naahi pn katyanech kata kadhava lagto… hech politics asta… religion politics band hou de, mg jaati cha politics pn band honar
@bittertruth5632
@bittertruth5632 7 ай бұрын
मराठी लोकांनी एकमेकांशी कितीही भांडा, पण चाकरी तुम्हाला गुजराती आणि मारवाडी लोकांचीच करायची आहे. 🤣
@bbluklsre
@bbluklsre 7 ай бұрын
@@shalmeshmore3926 manun jati jatit bhandayach ka waah Bindok maratha jatichach disatos jaragyasarakha
@akshitaambre7810
@akshitaambre7810 6 ай бұрын
फार छान पद्धतशीर समर्पक आणि परफेक्ट उत्तर. अतिशय सुंदर लाजबाब मुलाखत. फक्त ऐकणाऱ्या ने विचार करून मंथन करणे. अभ्यासू व्यक्तीलाच ही मुलाखत कळेल.
@balkrishnapatil8640
@balkrishnapatil8640 7 ай бұрын
भारत हा सर्वसमभाव असलेला देश असल्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण दिल्यास सर्व सर्व जाती धर्म गुण्यागोविंदाने राहु शकतील नसता.....
@prasadte4275
@prasadte4275 7 ай бұрын
EWS ???
@uniqueindustries0993
@uniqueindustries0993 7 ай бұрын
Aho EWS ahech ki
@LeoVijay-qb1hh
@LeoVijay-qb1hh 7 ай бұрын
आज वाईट परिस्थिती आली म्हणून सर्व जाती धर्म गुण्यागोवविंदा सगळे सामान सगळे सारखे हे सगळे शब्द आठवले नाहीतर मी पाटील आणि तू... जाऊद्या आता काय बोलायचं.. पण वेळ ही खूप कुत्ती चीज आहे कधी पालटेल सांगता येत नाही म्हणून कधीही माजू नका.
@prasadte4275
@prasadte4275 7 ай бұрын
@@LeoVijay-qb1hh अगदी बरोबर.
@bhushantelmore6471
@bhushantelmore6471 7 ай бұрын
As ast tr varnvyavashta nasti bramhanwad khatm kra jati pandit ni kelya shame😡😡😡
@rameshdeo999
@rameshdeo999 6 ай бұрын
नमस्कार,खूपच मुद्देसूद सांगितले आहे.धन्यवाद.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षणते खालील घटना समितीने आरक्षण स्वातंत्र्या नंतर घटना स्विकारल्या नंतर फक्त १० वर्षापर्यतच सुचीत केले होते. असो.
@Chandrakantjadhav_gothe
@Chandrakantjadhav_gothe 6 ай бұрын
10 वर्षाचे आरक्षण हे फक्त राजकीय होते बाकी नाही . प्लिज घटनेचा अभ्यास पूर्ण करा.
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 7 ай бұрын
आधुनिक भारतात वर्षानुवर्षे सत्तेवर मराठा लोकं असूनही मराठा व त्यांच्या वेगवेगळ्या प्रवाहांच्या परिस्थितीवर कुणीच कसं काही विचार केला नाही ?
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 7 ай бұрын
Satthewer Aslelaya Maratha Lobbine Swatactha Pariwar Jawalche Natewaik Yanchch Kallayn Anee Swatachi Eastatit Whada Keli Garib Maratta Garibch Rahila.
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 7 ай бұрын
तेव्हा हा आरक्षण चा मुद्दा का मांडला नाही.
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 7 ай бұрын
अहो भिड़े, मराठा हे महर-मांग यांच्य पेक्षा माग़ास आहेत. 😂😂😂 हेच सांगायला आलेत ते. 😂😂😂 करु ड्या लाल त्याना. 😂😂😂
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 5 ай бұрын
@@nandkumargaikwad3053 आत्ता सुद्धा समोरच्यांवर रान उठवायला हा मुद्दा विरोधकांनी लावून धरलाय….. मनातून यांना आरक्षणाबद्दल गांभीर्य नाहीच आहे…..असं वाटण्यास जागा आहे.
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 5 ай бұрын
@@sandhyaphalnikar3141 तेव्हा स्वतः च्या तुंबड्या भरून घेण्यात हे दंग होते. यावर सदाभाऊंनी फार छान भाष्य केलं आहे.
@pramodpatil5336
@pramodpatil5336 7 ай бұрын
उत्कृष्ट विवेचन. पण यावर समाधान काय? मराठा समाजासाठी मंजूर झालेले १० टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार नाही हे निश्चित. बिहारमध्ये हेच झाले की ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण बेकायदेशीर आहे. मग ओबीसांसाठी असलेल्या २७ टक्के आरक्षणात आणखी किती वाटे करायचे? यात व्यावहारिकदृष्ट्या एकच उपाय सुचतो: ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसींमध्ये व इतर मराठे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांच्या १० टक्क्यांत अशी विभागणी होईल. सरसकट वा सगेसोयरांचा हट्ट सोडून द्यावा. नाही तरी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यात १० टक्क्यांपैकी ८.५ टक्के गरीब मराठेच आरक्षण घेत आहेत ना? मग १० टक्के वेगळे घेऊन फायदा किती झाला तर फक्त दीड टक्क्यांचा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आरक्षण ही काही जादूची कांडी नाही की ज्याने सर्व आर्थिक प्रश्न सुटतील. महाराष्ट्राचे वेगाने शहरीकरण होते आहे. शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या इतरत्र म्हणजे सेवा क्षेत्राकडे वा औद्योगिक क्षेत्राकडे वळायला हवी हा दीर्घकालीन उपाय आहे. सरकारी नोक-या आहेत तरी किती, तेव्हा आरक्षणाने मिळणार किती व कसे याचा विचार व्हावा. ज्या मराठ्यांचे शहरीकरण झाले त्यांनी चांगले शिक्षण घेऊन त्यांची आर्थिक भरभराट झाली अशीही उदाहरणे आहेत. बहुतेक शिक्षण संस्था मराठा नेत्यांच्याच ताब्यात आहेत. तेव्हा अतिरेक करू नये. आरक्षणाला नैसर्गिक मर्यादा आहेत, शेवटी गुणवत्ताच कामाला येते हेच सत्य आहे. तेव्हा सामोपचाराने हा वाद सुटावा हेच इष्ट.
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 7 ай бұрын
हे सर्व समजुन न समजल्यावर सोंग. यांना उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात हे टिकणार नाही हे माहीत आहे. मी अकरा वर्षांपासून राजकीय बेकार असताना एक ब्राम्हण ईतका पावर फुल कसा असु शकतो ? याच दु:ख न पचवु शकल्याने जरांगे द्वारे केलेला हा शब्दाचा केलेला महाराष्ट्राचा खेळ खंडोबा.
@VikramSingh-xj8ld
@VikramSingh-xj8ld 7 ай бұрын
Maratha aarakshan , obc madhekinva separate mule ulat nokrya kami hotil he beakkal jatiwadi na kalat naahi aahe
@atharvayachit7787
@atharvayachit7787 7 ай бұрын
Brahmin village chya baher padle aani aata tar sarv world madhe gele.... reservation pahije mhanun radat basle nahi ...swaracha village sodayache nahi..fakt police, tesoldar honya sathi paryant karayacha hi ch maratha samaja chi shokantika aahe
@Sachinkmtyt
@Sachinkmtyt 7 ай бұрын
ews sudama arakshan 😂 Mandirat danpetitun paise chornare bhikari jaat
@adi-bg4td
@adi-bg4td 3 ай бұрын
मराठे देखील सर्व दूर आहेत पण त्याला आपण समाजाच लेबल लावु नका,, मराठ्यांची ज्या प्रमाणात लोक संख्या आहे तेवढ्या प्रमाणात इतर कुणाची नाही. म्हणूनच आरक्षण ही मराठा साठी काळाची गरज होती
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k Ай бұрын
maratha brahmin maagas jati madhech count hotat te pratekala shudra mhantat aani fakkad nawe firtat marathi lok ( deshmukh deshpande kulkarni nadkarni pant sachiv fadnis chitnis jahagirdar inamdar jamadar mirasdar desai etc) these titles they are holding from 1400 years ( even though they had no land or properties) lewa samaj (maharashtra ) / lewa patidar / kshatriya ( gujarat rajasthan punjab) / khatri(vaishya)/ baniya ( not kirana store wale) / agrasen maheshwari are forward castes
@satishrekhi
@satishrekhi 7 ай бұрын
मराठा समाजातील फक्त अल्पभूधारक शेतकरी मजूरी वर खाजगी इतर किरकोळ कामे करणारा वर्ग यांनाच लागु करण्यात यावे जे सध्या च सरकारी कार्यालये निमसरकारी संस्था व श्रीमंत मराठा पूर्ण पणे वगळण्यात यावा आताच जे शैक्षणिक संस्था सरकारी निमसरकारी संस्था मध्ये शिक्षक व पोलीस वगैरे पूर्ण वगळावे
@Anmol4824
@Anmol4824 7 ай бұрын
Wonderful discussion.
@patankarvaidehi0
@patankarvaidehi0 7 ай бұрын
पहिल्यांदा कोणीतरी इतकं अभ्यासपूर्वक बोललेलं पाहिलं मी , सुंदर मुलाखत
@narayanmane6736
@narayanmane6736 7 ай бұрын
आर्थिक मागास आणि सामाजिक मागास यावर अधिक चर्चा पाहिजे
@gatnevijaykumar1100
@gatnevijaykumar1100 7 ай бұрын
आर्थिक मागास हा पुढे दृष्ट चक्रात अडकून सामाजिक मागास होतोच मग तो कोणीही असो
@nileshvarute1811
@nileshvarute1811 Күн бұрын
सत्य परिस्थिती .....मराठा समाज सवर्ण म्हनणार्यांणी ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहीजे
@renushansuvarna
@renushansuvarna 7 ай бұрын
योग्य आणि वास्तविक विश्लेषण
@kedarjoshi3054
@kedarjoshi3054 7 ай бұрын
सत्ता आली म्हणजे मागासलेले पण गेले नाही असे मोरे सर म्हणतात म्हणजे जे मराठा आता पर्यंत सत्तेत होते त्यांनी जाणुन बुजून मराठ्यांना मागास ठेवले असे म्हणायचे का??? 1947 पासून सत्तेत असून सुद्धा जर मराठा समाज मागास असेल तर त्याला कारणीभूत कोण मराठे राजकारणी, की मराठा समाज, की अजून कोण??
@manisha.bhosale.739
@manisha.bhosale.739 6 ай бұрын
सत्ता हातात आहे म्हणून स्वतः चेच भले करून घ्यायला हवे होते का? आणि तसे नाही केले म्हणून आता गरज नाही असे नाही होतं राव . मुळात ज्या गोष्टी वरून धर्म, संस्कार, संस्कृती पर्यायाने देशच धोक्यात येतो,ती गोष्ट हवी कशाला? आर्थिक आरक्षण फक्त योग्य आहे सर्वांना समान न्याय आणि सामाजिक सौहार्द पण टिकेल.
@dattatraynarvade9858
@dattatraynarvade9858 7 ай бұрын
खूप छान मोरे साहेब.
@v.A.P10
@v.A.P10 7 ай бұрын
गरीब झाला म्हणून काय जातीबाहेर लग्न करत नाही, हे लक्षात घ्या.
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k Ай бұрын
itthech tar ghod khatay dakshin bharat madhil jati vywastha farach bindok ahe ,................................. it is trap................
@snehaldeshpande5478
@snehaldeshpande5478 7 ай бұрын
मोरेजी आपण अतिशय निरपेक्षपणे वास्तव मांडले. त्यातून आपला अभ्यास, चिन तन यांचे दर्शन तर झालेच शिवाय प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार केला तर संघर्ष, आंदोलन यापेक्षा योग्य शिक्षण घेऊन प्रगतीच्या वाटेला जाता येणार हा विश्वास निश्चित मिळतो. नमस्कार.❤❤
@vishwanathsase5416
@vishwanathsase5416 6 ай бұрын
मोरे साहेब आपण सविस्तर विश्लेषण केलेत, धन्यवाद ❤🎉
@sachinphansalkar7591
@sachinphansalkar7591 4 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन केले आहे अभ्यास पुर्ण माहिती या प्रमाणे सर्व प्रश्न सोडवले जाऊ शकतात आणि महाराष्ट्रातील जातीयवाद संपेल पण ईच्छा शक्ती पाहिजे सर्वांची
@Swappypatil
@Swappypatil 7 ай бұрын
सदानंद मोरे सर अत्यंत उत्कृष्ट विश्लेषण 💐💐
@sanjaysable2006
@sanjaysable2006 5 ай бұрын
पाहतो हा vlog, काहीतरी नवीन दिसतंय. 😮 अर्धा vlog पहिला पण एकदाही Poona pact, Dr. Ambedkar, Mandal commission, land holding Ani caste-based socio-political discrimination आणि caste-based power patterns यांचा उल्लेख नाही? 😱 कमाल आहे!
@prakashnalugade10
@prakashnalugade10 7 ай бұрын
खुप सुंदर आणि उत्तम प्रकारे आरक्षण वाद मांडला आहे. एक धाडसी विवेचन. द्वेषमूलक होणारे आरोप लक्षात घेऊन, डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत. धन्यवाद श्री मोरे साहेब. विनायक साहेब मनःपूर्वक धन्यवाद.
@Shri_12356
@Shri_12356 7 ай бұрын
काय जबरदस्त विश्लेषण 😮 नवीनच दृष्टिकोन मिळाला ह्या चालू घटना कडे बघण्याचा
@manoharbharane2087
@manoharbharane2087 7 ай бұрын
मराठे मागासले मग 32 खासदार 200 कारखाने, अनेक झेडपी अध्यक्ष,गावात शेती त्यांचीच म्हणून ते मागास का सर,
@vilasmore2748
@vilasmore2748 7 ай бұрын
पंतप्रधान OBC असल्याने सर्व OBC प्रगत ठरत नाही
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 7 ай бұрын
पंतप्रधान एकच असतो भाऊ...200 आमदार 50 खासदार, 1000 z.p. अध्यक्ष/उपाध्यक्ष, 5000 सरपंच, एवढे नसतात ....🙏🏻
@rassikachavan5856
@rassikachavan5856 7 ай бұрын
​@@shrikrishnaaghaw5317 मराठा लोकसंख्या आणि तुम्ही सांगितलेली संख्या यात काय साम्य दिसून येत .
@busylife4742
@busylife4742 6 ай бұрын
अनेक महामंडळांचे अध्यक्ष ,शिक्षण संम्राट ,बाजार समित्यांचे अध्यक्ष ,सहकारी बॅंका
@Kidsgallery3012
@Kidsgallery3012 5 ай бұрын
आता कुठं 2 दिवसात या backword class che मुल तलाठी,पोलिस...व्हायला लागले तुम्हाला मिरचा लागायला येवढ्या yr pasun तुम्ही आम्ही उच्च जातीचे तुम्ही खालचा जातीचे मणून मिरवत होते येवढे yr यांनी अन्याय सहन केला थोड पोलिस आणि ग्रामसेवक...झाले तर येवढं मिरची लाऊन ग्यायच काय कारण आहे आज जर open मधून लागलेल्या मुलांचं percentage काढल तर मराठा,ब्राम्हण या आधीपासून सक्षम असलेल्या cast che mul जास्त दिसतील बाकी या मागास जातीचे 1-2% मुल ओपन मधून लागतात याला काही तरी कारण असेल ना खूप विचार करून आरक्षण दिलंय उगाच मिरची लाऊन घेऊ नका....तुम्हाला या 10-15 yr मधी तुमची मुल गरीब दिसतायत बाकीचा या मागास लोकांची मुल 1000 yr पासून गरीब आहेत गरीब तर गरीब वरून अन्याय पण सहन केला तुम्हाला तर आता तर गरिबी काय असते कळतंय अन्याय तर काय असतो आणखी माहीत नाही ...
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 7 ай бұрын
अत्यंत माहिती आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.
@VishalPatil-b6g
@VishalPatil-b6g 7 ай бұрын
आमच्या खानदेश मध्ये मराठा व कुणबी एकच आहेत.
@sujaysant4767
@sujaysant4767 7 ай бұрын
सुंदर विश्लेषण साहेब आगदी आगदी बरोबर आहे तुमचे कोणाही जातीला दोश न देती जे खर आहे ते तुम्ही सांगितल धन्यवाद
@kishanharidas794
@kishanharidas794 6 ай бұрын
मराठा समाज, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे का हे स्पष्ट सांगा हो मोरे सर.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 6 ай бұрын
Tumche samajik yogdsn kay te sanga..kiti shikshan santha kadhalya tumhi kiti kaarkhane kadhle kiti lokana rojgar dila....are tuzi history kadh ekdhadya maratha kinva brahmanane kadhlelya shikshan santhe madheych shikla asshil tu..tumhi obc kunachech hou shakat nahi
@timcook3846
@timcook3846 5 ай бұрын
Great explanation and reality exposure by Sadanand More Sir💯
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 7 ай бұрын
इतिहास मंडळामध्ये मोरे अध्यक्ष होते. त्यांनी मराठी इतिहासांची पुस्तके बनवली. त्या पुसतकात जाणूनबुजून मराठ्यांना झुकत माप दिलेले आहे हे स्पष्ट दिसते.
@insecuresoul5490
@insecuresoul5490 3 ай бұрын
भालेराव, जरा आडनावाची लाज राखा. कापुर वाऱ्यावर उडतो तशी अक्कल उडून गेल्या सारखे बोलू नका. एकटया मोरेंच्या हातात होते का पुस्तके प्रकाशित करणे? अभ्यास मंडळाचे बाकीचे लोक काय फक्त भेळ भत्ता खायला येत होते का?
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 3 ай бұрын
@@insecuresoul5490 मला माझ्या खऱ्या आडनावाची लाज असण्याची काहीच गरज नाही. मात्र तुम्ही इथे तुमचे खोटे का असो ना insecure soul ही नाव मात्र सार्थ ठरवलंत. मी मोरे अध्यक्ष होते असं म्हणालो. म्हणजे इतरांपेक्षा त्यांचा अधिकार जास्तच होता. शिवाय अंतिम शब्दही त्यांचाच. हे मी जे बोललो ना ते ही पुस्तके स्वतः वाचल्यानंतरच.
@insecuresoul5490
@insecuresoul5490 3 ай бұрын
@@anupbhalerao2989 लाज राखा म्हणालो, लाज वाटू दया नाही. आणि अध्यक्ष म्हणजे सर्वाधिकार हातात असतात असे नाही, infact विशेष अधिकारच नसतात, he is just 1st amongst equals इतकच.
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 3 ай бұрын
@@insecuresoul5490 तुम्ही स्वतः ती पुस्तके वाचा. त्यांचा प्रभाव का आणि कुठवर आहे कळेल.
@insecuresoul5490
@insecuresoul5490 3 ай бұрын
@@anupbhalerao2989 तुम्ही म्हणताय त्यात तथ्य जरी असेल तरी एकटे मोरे दोषी कसे? Collective Failure नाही का ते? मग त्यात देशपांडे, कांबळे ते गायकवाड वगैरे सगळे तत्सम इसम आले!
@purutoke
@purutoke 7 ай бұрын
आभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध विवेचन!
@yuvrajGJadhav
@yuvrajGJadhav 7 ай бұрын
मराठे मागास प्रवर्गातील असतील तर ते इतर मागास व अनु. जातीत रोटी बेटी व्यवहार करतील का? तेव्हा ते स्वतःला उच्च कसे समजतात???
@Yourtube2019
@Yourtube2019 7 ай бұрын
आम्ही उच्च यामुळे कारण आम्ही पहिल्या पासुन leadership role मधे होतो आणि आहे पुढे पण राहुच
@rushikadam5723
@rushikadam5723 7 ай бұрын
OBC Madhhe yenarya jatit aapapasat vivah hotat ka? tasech Sc ,St .til jati aapapasat vivah kartat ka ? Jya jati ekach pravrgat asun hi aapapsat vivah karat nahit tyanchyat sudhha jati bhed tasun bharlela aahe Tyamule maratha samajala dnyan nantar dya aagodar aapn pudhakar ghya aani aapapsat vivah karun ek changle udaharan nirman kara.
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 7 ай бұрын
@@Yourtube2019 मग आरक्षण कशाला मागता?
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 7 ай бұрын
@@rushikadam5723 एकदम बरोबर.
@Yourtube2019
@Yourtube2019 7 ай бұрын
@@ashutoshkulkarni551 आमच्या गरीब वर्ग पण मोठा आहे हा रोटि बेटी व्यवहार विषयी बोलतो obc स्वतः आपसात रोटि बेटी व्यवहार करतात का ते सांग?
@tukaramchavan2377
@tukaramchavan2377 7 ай бұрын
श्री सदानंदजी मोरे सरांच्या इतिहासाबाबत सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे , व त्याच्या विचारा्चा सकारात्मक विचार व्हावा असे आम्हाला वाटते . सरांवा सलाम- 🙏🙏
@ravindrarajadhyaksha8558
@ravindrarajadhyaksha8558 7 ай бұрын
परखड आणि योग्य विश्लेषण. पेरले ते ऊगवतं हेच खरं.
@rameshraonaikwade89
@rameshraonaikwade89 7 ай бұрын
Atishay सुंदर mulakhat आहे खूप abhyaspurn visleshan ❤❤❤❤❤❤❤
@nikhillase2381
@nikhillase2381 6 ай бұрын
जरांगे नावाचं चौथी पास भुत बाटली मध्ये भरून समुद्रात फेकुन दिल्या शिवाय गत्यंतर नाही
@vijaymore2022
@vijaymore2022 6 ай бұрын
नाही नाही, सर मुलींना तिचा वाटा दिलाच पाहिजे, जमिनीमध्ये सुद्धा, मुलगी ही सुद्धा तिच्या आई वडिलांची अपत्य आहे, त्यामुळें मुलींना वाटा हा मिळालाच पाहिजे. त्याला विरोध नसला पाहिजे.
@vidhata.
@vidhata. 7 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे
@jiti5034
@jiti5034 7 ай бұрын
बारामतील जा आणि माग
@nitinsali5152
@nitinsali5152 7 ай бұрын
मी मोरे सरांना बरेच वर्ष अभ्यासू व्यक्ती म्हणून ऐकत आलो आहे. पण यावेळी मात्र ते तटस्थ नसून कुठे तरी एका बाजूला झुकलेले वाटले. खरंतर ही मुलाखत च एका बाजूला झुकल्यासारखी वाटली. धर्मांमध्ये आणि जातीपातींमध्ये भांडण लावून मजा आणि आनंद घेणे आणि त्यावर आपली पोळी भाजणे, हा आत्ताच्या राजकारण्यांचा उद्योग सरांच्या लक्षात आला नाही काय? आता सर्व राजकारण्यांना हरवून, जाती जातींमध्ये, सर्व समाजामध्ये प्रेम भाव, आनंद आणि विश्वास कसा निर्माण होईल यासाठीच सर्व पत्रकार,मुलाखतकार आणि अभ्यासू व्यक्तींनी लक्ष घातले पाहिजे. हीच काळाची गरज आहे.
@sanjaypatil4272
@sanjaypatil4272 7 ай бұрын
भाऊ तुम्हाला मराठा आणि कुणबी हा काय प्रकार आहे किंवा काय नाते आहे तुम्हाला कळणार नाही थोडीशी माहिती घ्यावी ही विनंती आम्हास आरक्षण मीळो न मीळो डॉ मोरे सरांवर चुकीचे आरोप करणे चुकीचे आहे
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 7 ай бұрын
ब्राम्हण लोकं जसे राजकारणाच्या पदांवर होते ती व्यवस्था इंग्रजी राजवटीत बंद झाल्यावर ते जसे शिक्षणाकडे परत वळले तसे मराठा लोकांच्या बाबतीत न होतां त्यांचे सैन्यात जाणे बंदच झाले का ?
@primeautobots5030
@primeautobots5030 7 ай бұрын
Ardhawat vishleshan ahe he !! Lokanna var var cha nyaaan khup avdta aajkal.. haach problem ahe !
@nik9643
@nik9643 7 ай бұрын
Nahi...khup sare मराठा अजूनही army madhe जातात...माझ्या आजीचे वडील army madhe hote १९४० chya अगोदर
@primeautobots5030
@primeautobots5030 7 ай бұрын
@@nik9643 tech ki !! More sir je kai mhantayt tyacha ulat ahe sagla !!
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 7 ай бұрын
मा. मोरे सरांबद्दल आपण असा समज करून घ्यायला नको.अशी विधाने वेगळ्या परिप्रेक्षामधे पहायला हवीत. मराठा लोकांचं सैन्यात जाणं पूर्ण बंद झालं म्हणण्यापेक्षा आपण असं समजू या कि इतर संधी उपलब्ध झाल्याने सैन्यात जाणे त्याप्रमाणात कमी झाले. मा.मोरे सरांच्या विवेचनातून बऱ्याच नव्या गोष्टी माहिती होतात.
@vaibhav0312
@vaibhav0312 7 ай бұрын
शीख धर्मियांनी यामुळे सैन्यात जास्त प्रतिनिधीत्व असावं अशी मागणी भारत सरकारकडे केली तसाच मराठा समाजाचा विचार व्हायला हवा होता
@sagarjamdhade5253
@sagarjamdhade5253 7 ай бұрын
Eye opening webinar...w8ing for next one
@marutishinde3265
@marutishinde3265 7 ай бұрын
मनाचाच इतीहास सांगत आहे
@rogerhouston9433
@rogerhouston9433 7 ай бұрын
Ho ka.. Tu sang Mag khara
@manhimself654
@manhimself654 7 ай бұрын
Tuzya aaichi puchi
@Vishal-eu4og
@Vishal-eu4og 7 ай бұрын
अरे मुर्खा dr. सदानंद मोरे इतिहास लेखक आहेत. MPSC आणि UPSC ला यांची पुस्तकं वापरतात.
@sharad_wagh
@sharad_wagh 7 ай бұрын
तुम्हाला काय येत ते सांगा
@NaganathKhare
@NaganathKhare 5 ай бұрын
साहेब माझ तर मत आहे फक्त मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यावे.फक्त एकाच अटी वर त्यांनी खासदारकी व आमदारकी कुणीही सरपंच सदस्य पासून राजकारणापासून दूर राहिले पाहिजे.
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 7 ай бұрын
मराठवाडयात सुध्दा मराठा समाज सत्ताधारी समाज आहे....
@Connecting-nature
@Connecting-nature 7 ай бұрын
हातच्या बोटावर मोजण्याइतके... बाकी 99.99% गरीबच
@bharatgurav9572
@bharatgurav9572 7 ай бұрын
​@@Connecting-nature सगळेच नसतात पण सगेसोयरे मुळे सगळ्याच्या घरात राजकारण आहे मराठा समाजात
@Connecting-nature
@Connecting-nature 7 ай бұрын
@@bharatgurav9572 ईतर समाजात मराठ्या विषयी गैरसमज आहेत की, सर्व मराठ्यांची परिस्थिती चागली आहे
@samm8654
@samm8654 7 ай бұрын
​@@Connecting-natureबर 😂
@kondibatambe7939
@kondibatambe7939 7 ай бұрын
सर्व प्रवर्गामधे आधुनिक ब्राह्मण आहेत. आरक्षणाचा लाभ फक्त एवढ्याच लोकांना होतो. इतर विकासापासून वंचित आहे. सर्वाची प्रगती व्हायची असेल तर नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत.
@sk-cu2zs
@sk-cu2zs 7 ай бұрын
मराठा समाजावर खूप असंतोष आहे इतर समाजाचा खूप वर्ष अन्याय केला आहे इतरसमजवर
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 7 ай бұрын
काय अन्याय केला मित्रा पण असाच विरोध चालू राहिला तर मात्र नक्की अन्याय होईल
@sk-cu2zs
@sk-cu2zs 7 ай бұрын
@@GaneshMekale-dl3rc खूप अन्याय केला नेहमी तुच्छ समजले इतरांना दादा आता बहुजन समाज खूप पुढे गेला आहे आता काही करू शकत नाही तुम्ही 😂 आता भिकेला लागला आहे तुम्ही हे मान्य करा
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 7 ай бұрын
@@sk-cu2zs भावा तू कुठही जा ज्यांची संख्या जास्त ते असेच वागतात तरी मराठा शांत आहेत तू राजस्थान मधे जा तिथे जाट भागात जाऊन बघ ,, बीड मध्येच बघ किती बोगस मतदान झालं ते ..up मध्ये जा तिथे यादव ओबीसी आहेत त्याचे वेगळे धाबे होते जिथं बाकी कुणी J1 करु शकत नव्हत आणखी खुप आहेत पण असो तुम्हाला आता मराठा म्हणजे सॉफ्ट टार्गेट वाटतंय पण तस नाही खुप हार्ड आहे हातोड्याने पण तुटणार नाही 😂😂
@bbluklsre
@bbluklsre 7 ай бұрын
Exactly tyamul marathettar chalawal chalu houn tyat Baudh OBC adhivasi muslim ekatra yetil maratha jaat gaav gadyat ajahi mujori karte he more sir la disat nahi
@bbluklsre
@bbluklsre 7 ай бұрын
​@@GaneshMekale-dl3rc Maratha jaatine gaaw gadyat saglya itar samajawar anyay kela hi gost kontahi samaj wisarnar nahi
@chabdrakantsalvi9531
@chabdrakantsalvi9531 7 ай бұрын
लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य . ही सरळ आणि सोपी व्याख्या असताना आरक्षण हा शब्द आला कोठून . लोकशाही शब्दात जातपात येत नाही
@jayeshborase668
@jayeshborase668 7 ай бұрын
ओढून ताणून काहीतरी पटवून द्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व घटकांची परिस्थिती सांगा ना. मी गरीब आहे आणि बाकी पूर्ण समाजातील लोक श्रीमंत आहेत असे सांगण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक अभ्यास कमी वाटत आहे. तुलना करून गोष्टी सांगायला पाहिजे.
@sandiptapkir
@sandiptapkir 7 ай бұрын
मोरे साहेब आपले विश्लेषण काही अंशी बरोबर आहे. पण सरसकट मराठा समाजाचा विचार करताना अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत. मागसलेपण व आर्थिक निकष या वरच मराठी समाजास आरक्षण दिले पाहिजे. शिक्षण आणि नोकरी मध्ये ज्याना खरंच गरज आहे असे आरक्षण दिले पाहिजे.
@JustDie2002
@JustDie2002 7 ай бұрын
Excellent Video 👍👍
@mahendragadre8142
@mahendragadre8142 7 ай бұрын
या विषयावर बोलण्यासाठी मोरे अयोग्य विद्वान वाटलें
@bbluklsre
@bbluklsre 7 ай бұрын
Saral saral maratha jatichi baaju ghet ahet , Jarange manto kunbi muslim pn ahe an He widwan mantat kunbi mnje maratha kaay kuthlya kuth pn bolat ahet he sir
@sanjaypatil4272
@sanjaypatil4272 7 ай бұрын
भाऊ खान्देशातील तिन जिल्ह्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मीळते सरकार दप्तरी कुणबी नोंदी आहेत म्हणून हे 100% खरं आहे मोरे कोकणातही नोंदी सापडतात मोरे सर हेच सांगत आहेत पुराव्यानिशी तरी अर्धवट माहिती घेऊन लीहुनये ही विनंती
@insecuresoul5490
@insecuresoul5490 3 ай бұрын
का हो गद्रे.... जोशी, कुलकर्णी, देशपांडे, बर्वे, साठे वगैरे असते तर योग्य विद्वान असते का?
@manasidate8213
@manasidate8213 6 ай бұрын
खुप छान विश्लेषण केलेत. धन्यवाद
@satishdakare7585
@satishdakare7585 7 ай бұрын
Give Admission on Ranking and Concession in Fees to all on Economic basis. All Problems will be Automatically Solved
@bbluklsre
@bbluklsre 7 ай бұрын
EWS ahe dear
@dadasahebgurav4761
@dadasahebgurav4761 7 ай бұрын
फार सुंदर विल्सेशण त्रिवार आभिवादन
@akj3388
@akj3388 7 ай бұрын
खरे तर अन्न ही प्राथमिक गरज असल्याने ज्यांच्याकडे जमीन ते मागासलेले होऊच शकत नाहीत.
@nilesh.j935
@nilesh.j935 7 ай бұрын
मग माळी, धनगर वंजारी या समाजाकडे पन जमिनी आहेत त्यांना पन आरक्षणातून बाहेर काढतो कि काय 😂😂😂
@akj3388
@akj3388 7 ай бұрын
@@nilesh.j935 राजकीय प्रतिनिधित्व असण्यासाठी या समाजाला आरक्षण असावे.
@nilesh.j935
@nilesh.j935 7 ай бұрын
@@akj3388 मग तुम्ही राजकीय आरक्षण चं घ्यायला पाहिजे शिक्षण मध्ये देता का सोडून 🤣
@akj3388
@akj3388 7 ай бұрын
@@nilesh.j935 राजकीय आरक्षण कायम ठेवून सर्व बेरोजगारांना (कुठल्याही जातीचे) सरकारी नोकरी, सर्वाना मोफत शिक्षण आणि सर्वाना मोफत आरोग्य सेवा देता येते. त्यासाठी एक वेगळे आंदोलन करायची आवश्यकता आहे.
@RAJA-rq1wn
@RAJA-rq1wn 7 ай бұрын
💯%
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 7 ай бұрын
सर, आपणा विषयी मला अत्यंत आदर आहे. आपले विचार ऐकल्या नंतर काही प्रश्न मनात आले जे मी मांडू ईच्छितो. १. मराठा, काही मूठभर नेते सत्तेत होते तर त्यांनी आपल्या समाज बांधवांसाठी आरक्षणा बाबत काहीच का केले नाही? २. जर आर्थिक मागासलेपणाने आपोआप सामाजिक मागासलेपण येणार असेल तर सर्वच समाज घटकात आर्थिक मागास आहेत. मग ते सुद्धा आरक्षणास पात्र नाहीत का? ३. जर छ.शाहूमहाराजांच्या काळात याला "विद्या मागासलेपण" शिक्षणात मागास असलेले असे असेल तर नोकरीत आणि राजकारणात आरक्षण हे योग्य आहे का? राजकारण हे समाजकारणासाठीच असले पाहिजे. पण आजची परिस्थिती उलट आहे. राजकारणात टीकायचे असेल तर समाज सुदृढ असता कामा नये आणि हीच खरी शोकांतिका आहे.
@bbgajbhare4018
@bbgajbhare4018 7 ай бұрын
डॉ आंबेडकरांनी म फुले यांना गुरू मानले.... त्यामुळेच..
@simonmenezes1345
@simonmenezes1345 7 ай бұрын
सुंदर अप्रतिम विश्लेषण धन्यवाद सर
@cdmuleys
@cdmuleys 7 ай бұрын
मोरे सरांच्या विश्लेषणानुसार प्रश्न प्रामुख्याने आर्थिक आहे. त्याला दोन दिशांने बघता येईल. १. व्यवसायाची (शेती) व २. भुभागाची (उदाहरणार्थ मराठवाडा). जर ते मान्य केलं तर मग हे प्रश्न सर्व शेतकऱ्यांना व सर्व मराठवाडावासियांना लागू आहेत. मग आरक्षण जातीवर आधारित का? ते तर व्यवसाय / भूभाग यावर आधारित असायला हवे.
@Soulsparkale413
@Soulsparkale413 7 ай бұрын
सर माझ्या माहिती प्रमाणे महाराजाच्या काळात लढाई लढाणारे मराठा आणी जे अन्न धान्य पीकवायचे ते कुणबी सराव कस कुणबी समजायचे महत्ववाची गोष्ट माराठ्यांना जमिनी भरपूर होत्या त्यांनी त्या विकून टाकल्या
@sachinkulkarni698
@sachinkulkarni698 7 ай бұрын
सर,सर्व बाबतीत केलेले विश्लेषण अतिशय योग्यच आहे.आपण आणि आपल्या सम असणाऱ्या व्यक्तींची समिती नेमून सरकार या परस्तितीतून मार्ग काढत का?.. नाही.
@TheHinduDharmaProtector
@TheHinduDharmaProtector 7 ай бұрын
दिवसेंदिवस पाऊस अनियमित आणि कमी का होत आहे? काय कारण असेल एवढे तापमान वाढ व्हायला ? का आजार होत आहेत निर्व्यसनी लोकांनासुद्धा? काय उपाय असू शकतात पर्यावरण वाचवण्यासाठी? पाऊस कमी होतो आहे त्यामुळे पाणी अडवून लोकांचे भले करा, तापमान वाढ होत आहे त्यामुळे झाडे लावा व जगवा, प्लास्टिक बंदी मोहीम राबवा, तसेच अन्याय व पीडित लोकांना न्याय देण्यासाठी संस्था स्थापन करा. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना प्रेरित करा व आपण कीटकनाशक जास्त असणारे विषारी पदार्थ व खाद्यपदार्थ खात आहोत हे लक्षात आणून द्यावे. तसेच पर्यावरण संरक्षण साठी लोकांना प्रेरित करावे. असे लोकांना फुट पडून समस्या वाढणार पण आपण आपले पर्यावरण वाचवले तर त्याचा फायदा सर्वांना सारखा मिळणार कारण निसर्ग कधीच कोणासोबत भेदभाव करीत नाहीत मात्र आरक्षण भेदभाव करू शकते कारण आरक्षित गटात सुद्धा जे खरोखरच गरीब आहेत त्यांना फायदा मिळेलच असे नाही. पण झाड सर्वांना सारखी सावली देते, हवा सर्वांना सारखीच नाकातून घ्यावी लागते, पाणी सर्वांना सारखेच मिळते जर प्रदूषण नसेल तर बरं का, तसेच सूर्य चंद्र सर्वांना सारखीच ऊर्जा देतात. त्यामूळे पृथ्वी वाचवा. बाकीच्या देशात खाजगी संस्था पर्यावरण वाचवण्याकरता खूप पुढे आहेत मात्र आपल्याकडे वेगळेच काहीतरी चालू असते. नद्या किती प्रदुषित झाल्या ते पहा.. प्लास्टिक नुसतंच नावापुरती बंदी आहे पण लोकं वापरतात. या सर्वांमुळे कॅन्सर सारखे आजार कोणालाही व्हायला लागले आहेत. कारण आपण काय खातो ते आपल्याला माहीत नाही. एक मोहीम आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच पर्यावरण वाचवण्याकरता sensitive केले पाहिजे. जास्तीचे लाइट न चालू ठेवणे, पाणी न सांडून वाचवणे, कीटकनाशके कमी वापरावे, दूध काढण्यासाठी जनावरांना injection न देने, प्लास्टिक न वापरणे, आपण स्वतः पासून सुरुवात करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी मोठे बदल घडवून आणतात. जसे की छताचे पाणी फिल्टर बसवून Borewell विहीर मध्ये टाकणे खूप सोपे आहे. प्लास्टिक बॅग कधीच न वापरणे, जेवढे वीज लागेल तेवढेच फॅन वापरावे, नदीतील पात्रात घाण न टाकणे, शौचालय वापरणे, विचार करा नदीपात्रात शौचालय केल्यास तेच पाणी विहिरीत येऊन आपण पितो त्यातून आजार पसरतात. विचार करा microplastic आपल्या शरीरात प्रवेश केल्याने काही काळानंतर कॅन्सर सारखे आजार होणार,. मोठ्या माणसाने लहान माणसाला आधार दिल्यास सर्वांमध्ये बंधूभाव राहील. भारत खूप खाद्यतेल आयात करतो, सर्व इलेक्ट्रिक वस्तू, पेट्रोल डीजल आयात करून आपली गरज भागते मग यांचा वापर कमी केल्यास आपल्या देशाचा फायदा होईल. आयात कमी झाली व निर्यात वाढली तर आपल्याला डॉलर ची आवश्यकता पडणार नाही व रुपयांची किंमत वाढेल. किती चीनी माल आपण वापरतो ते माहीत आहे का? चीनी मालाचे कब्जा केला आहे आपल्या मार्केट वर. आपले योगदान द्यावे. देश सक्षम बनेल. जास्तीच्या हव्यास टाळला तर शक्य आहे शाश्वत विकास. छोटे अंतरावर जाण्यासाठी का पाहिजे गाडी?
@karangarad4298
@karangarad4298 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे sir
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
विषय संपलेला आहे पण माहितीच नाही!
18:49
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 543 М.