Рет қаралды 47,799
प्रसाद निक्ते नंदुरबार ते सावंतवाडी पर्यंतचा 'सह्याद्री घाट माथा हा १००० कि. मी चा. प्रवास दोन महिने एकटयाने चालत पूर्ण केला.
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या KZbin channel वर उपलब्ध असतात.
#Marathiinspiration #SwayamTalks