#छत्रपती शिवाजी महाराज #पुरंदरचा वेढा# मिर्झा राजा जयसिंग #दिलेरखान #पुरंदरचा तह
Пікірлер: 18
@sunilsawant26854 күн бұрын
Good motivation Jay Shivray
@sangramgaikwad15458 күн бұрын
कथन खूप अभ्यासू आणि रोमहर्षक आहे, पण औरंगायला सातत्याने बादशहा म्हणणे का अट्टाहास आणि छत्रपती शिवाजी महाराज ऐवजी फक्त शिवाजी महाराज हा असा उल्लेख टाळावा सर, keep up with the good work❤️
@chandrakantchavansolapur37368 күн бұрын
@@sangramgaikwad1545 त्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक अजून झालेला नव्हता. म्हणून छत्रपती असा उल्लेख केलेला नाही.
@mahajanpratap72316 күн бұрын
अतिशय अप्रतिम माहिती दिली सर
@Incredibleheritage21 күн бұрын
पुरंदरच्या तहा संबंधी अगदी बारीक-सारीक तपशिलासह महत्वपूर्ण माहिती मिळाली अभिनंदन.
@ankushforyou18408 күн бұрын
खूप सुंदर इतिहास जाणते समोर आणला त सर❤
@ganeshbodke32855 күн бұрын
खुप सूंदर आहे हो शिक्षक
@Dr.SubhashPatil13 күн бұрын
खूप छान माहिती दिली परंतु 400 ब्राह्मण यज्ञ करून मिर्झाराजे साथ दिली याचं दुःख होतं
@padmakarborkar5436Күн бұрын
जाती विदेश,मूरारबाजीची शहाजत दीसत नाही.
@saurabhchaturbhuj155722 күн бұрын
राजा शिवछत्रपती की जय 🎉🎉❤❤
@hanamanttelsang644821 күн бұрын
खूप छान माहिती आहे सर खूप खूप धन्यवाद....
@JaykrushnaKapse11 күн бұрын
राज्यांना सगळ्यात जास्त त्रास कोनी दिला सत्य सांगा
@maneshshinde493215 күн бұрын
🙏🙏🚩🚩
@rajesh_Jgtp8 күн бұрын
1:00 सुरतेवर स्वारी करून संपत्ती निर्माण केली नव्हती तर तिची लूट केली होती. 3:45 (शिवाजी महाराज हे देखील एक सरदार होते) माझ्या माहितीनुसार महाराज कधीच कुणाचे सरदार नव्हते. 3:37 मिर्झा राजावर पूर्ण विश्वास नव्हता.. 5:15 औरंगझेब बादशहाला त्याच्यावर खूप विश्वास वाटत होता.. नक्की खरे काय?
@prakashsanas391410 күн бұрын
मुरारबाजी पडल्यानंतर सुद्धा पिलाजीराव सणस , बांदल यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला, तो अगदी शिवाजी महाराजांनी तह मान्य करे पर्यंत