खूप छान मुलाखत घेतली खरात साहेब आणि खरोखर दामुअण्णा इंगोले एक आदर्श आमदार बनतील
@yashvantdhamshetti17568 күн бұрын
100% कर्जमाफी करायला पाहिजे होतं सरकार तिन्ही पक्ष मिळून 50 चा आकडा गाठणे मुश्किल
@gajendrabhagat74528 күн бұрын
शेतकऱ्यांनी एकी दाखवली पाहिजे.तरच पुढचे दिवस चांगले येतील.
@dnyaneshwarraut65868 күн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ खरोखरच नेहमी चांगल्या मार्गाने चांगले विषय घेऊन चर्चा घडवून आणतात.आजहि दमदार दामु अण्णा भाऊ इंगोले यांची मुलाखत घेऊन बरयाच विषयावर चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद भाऊ.
@indianpolitics69888 күн бұрын
कडक मुलाखत ज्ञानेश्वर खरात पाटील
@BalasahebKakade-t5p8 күн бұрын
पाश्या पटेल पाषाण झाले कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष झाले आणि त्यांचे मूल्य शून्य झाले 😂
@kishorpatil7908 күн бұрын
100%कर्ज माफी झाली पाहिजे.
@gajananshinde65608 күн бұрын
भावी आमदार दामू आण्णा इंगोले शेतकरी नेते आमच्यासाठी आदर्श नेतृत्व करत आहेत
@dnyaneshwarraut65868 күн бұрын
100%कर्जमाफि व्हायला चे पाहिजे.मागील वर्षी चा खरीप रब्बी हंगामातील राहिलेल्या शेतकरी चा पिक विमा मिळाला पाहिजे.ज्ञानेश्वर भाऊ ला विनंती त्यांनी मागील वर्षी च्या पिकविमा राहिलेल्या शेतकरी चा विषयावर व्हिडिओ बनवायला पाहिजे.
@ज्ञानेश्वरमाऊलि8 күн бұрын
देवेंद्रर्यान शेतकऱ्यांना काॅडम समजलय भावा
@ChandrhasChitre8 күн бұрын
हे शेतकरी विरोधी सरकार होतं आणि आहे आणि हे सरकार पडणार असे आमचा शेतकरी वर्ग नक्की पाडणार या सरकारला
@ShivThakare-yu8wu8 күн бұрын
एक no माणूस आहे दामु अण्णा इंगोले
@balkrishnapatil13738 күн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजेच
@DamuAnnaIngoleOfficial8 күн бұрын
धन्यवाद ज्ञानेश्वर खरात साहेब...
@parasramthorat48438 күн бұрын
2016 चे कर्ज अजून माफ नाही झाले साहेब आमचे
@AnandDeshpande-e2w8 күн бұрын
शेतकऱ्याला विरोध तर आता पुढे गतिरोध सुसाट वेगाने धावणाऱ्या सरकारला वेसण घाला आणि हे काम फक्त शेतकरीच करू शकतो शेतकरी एकता जिंदाबाद
@JyotiMohitkar-c7r8 күн бұрын
❤नमस्कार खरच कर्जमाफी झाली पाहिजे त्या लाडक्या बहिणीला पुणे टाकलं आम्हास अजून काही जमा काही नाही मिळाला आहे ❤
@anandbokade92918 күн бұрын
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी पासून जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हसनाबाद येथील शेतकरी आजही कर्जमाफी पासून वंचित आहे त्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार
@navalpawar65655 күн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ खरात हे शेतकऱ्याला वर जाऊ देत नाही हे सरकार फक्त उद्योगपती च आहे
@SDeshmukh-jj7zj7 күн бұрын
अप्रतिम मुद्दा आहे चर्चा झाली पाहिजे ❤❤
@user-GkThakare938 күн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ आमच्या वाशिम जिल्ह्यातील एकमेव शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रखर बोलणारा एकमेव समाजसेवक जिवंत आहे. बाकी सर्व आमदार खासदार मेल्या समान आहेत. मी आपलाच वाशिमकर..............
@shobhagulhane66907 күн бұрын
सोयाबीन तूर कापूस भाव नाही कर्ज माफी नाही तर सरकार नाही, शेतकऱ्यांची फसवणूक, नाराज.शेतकरी च्या हातात गाजर देतात.😂😂😂😂😂😂
@mohansavant29187 күн бұрын
100% कर्जमाफी पाटील साहेब
@VaibhavGawande-zj7yz7 күн бұрын
बरोबर साहेब
@shriramnimbokar67017 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी लढणारे हे शेतकरी नेते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले पाहिजे रविकांत भाऊ तुपकर असतील दामू अण्णा इंगोले असतील असे शेतकऱ्यांसाठी लढणारे दहा ते पंधरा आमदार जर निवडून विधानसभेमध्ये गेले तर सरकारला सडो की पडो करून सोडतील
@VinodkuteKute7 күн бұрын
खरात सर, माणूस दमदार आहे
@BhagwatGote-t7k8 күн бұрын
अण्णा आहेत म्हणून वाशिम जिल्ह्य़ात शेतकर्याचे बर आहे
@ShivThakare-yu8wu8 күн бұрын
खरी गोष्ट आहे
@ParkashKadthe8 күн бұрын
शिंदे साहेब मी.फाशी.धेते
@amolugaikwad20618 күн бұрын
जबरदस्त मुलाखात दिली आणि दमदार नेता दामुआण्णा इगोले भावी आमदार 🔥🔥
@umeshbhusewar53588 күн бұрын
ज्ञानेश्वर खरात यांनी अण्णांना पैशाचा प्रश्न केला तर माझं मत असं आहे की पैसा हा भ्रष्टाचारी नेत्याला लागतो यांना तर कामाचे दाम मिळणार आहे दामुअण्णा सारखा आमदार होणे हे आज काळाची गरज आहे जय जवान जय किसान
@surendramahalle52898 күн бұрын
अण्णा मी नाशिक वरून तुमाला मतदान करायला येतो, व गावात 20 तरी मतदान घेतो. पक्का 🙏🙏
@sdbhopale47463 күн бұрын
महायुती आणी महा विकास आघाडी ह्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शेतकऱ्यानि विच्यारपूर्वक निर्णय घेवुन मतदान करावे.
@vijayandhale4518 күн бұрын
45 वर्षे झाले जनक घराण्याचे वर्चस्व हे रिसोड मतदार संघावर राहिलेले आहे 45 वर्षात आमदार जनक घराण्याने मतदारसंघात आतापर्यंत 45 काम सुद्धा केलेली नाहीत एक युवा शेतकरी नेता आहे सर्व मतदार संघातील मायबाप जनतेने दामोदर इंगोले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे एक शेतकरी
@shesharaogarkal14158 күн бұрын
मी मालेगाव रिसोड मतदारसंघातला एक शेतकरी आहे मी दामू अण्णा इंगोले ला माझ्या गावातून 100 ते 150 मतदान करणार आहे
@kailasraomundhe12358 күн бұрын
अण्णाआणि खरात भाऊ दोघेही विधानसभेला ऊभे रहा आम्ही शेतकरी आपणालाच मतदान करू
@ganpatthorat56888 күн бұрын
अगदी बरोबर बोललात पाटील
@rajujadhao67868 күн бұрын
धन्यवाद साहेब
@sanjaynangre43528 күн бұрын
महायुती लाडकी बहीणीला देयला पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना कर्ज माफी करायला पैसे नाहीत , मग जर पुन्हा महायुती सत्तेवर आली तर कर्ज माफी देणार नाही तर मग शेतकऱ्यांनाही महाविकास आघाडी मतदान करुन कर्ज माफी घेतल्याशिवाय स्वस्त बसनार नाही
@rupeshrathod22277 күн бұрын
रविकांत तुपकर भाऊ... कूट गेले आता. विमा बद्दल भावा बद्दल नुस्कान भरपाही बद्दल काही च बोलत नाही...आहे फक्त अण्णा भाऊ आणि ज्ञानेश्वर भाऊ फक्त हेच बोलत आहे...🙏🙏
@sureshrathod4657 күн бұрын
शेतकरीच सर्वात मोठा शतृ सरकार आणी टि वी च्यानेल वाले आहे
@santoshtiwale8368 күн бұрын
कडक मुलाखत घेतली खरात सर
@SudhirChaure-r4q8 күн бұрын
उद्धव ठाकरे ला निवडा शेतकरी बंधुनो कर्ज माफी तेच करणार 👏👏
@SureshGaykwad-b4y6 күн бұрын
धन्यवाद दामुअण्णा
@AmolShinde-df4il8 күн бұрын
2.5 एकर 1 हेक्टर ला 54000 हजार रू शेतकर्याला लय झाले तर 7000/8000 मग BJP ला लाज कशी वाटत नाही. ही सरळ सरळ जनतेचा पैसा लुटून विमा कंपनी आणि मंत्र्याची घर भरण्याचे काम BJP सरकार करत आहे.😡😡
@prakashdahatre114 күн бұрын
राज्याचीआर्थिक परीस्थीती नाही म्हणतात म्हणजे अजित पवार व फडनविस यांना सरकार चालवता येत नाही त्यांना आता घरी पाठवले पाहीजे.
@vijayghode1068 күн бұрын
2लखात् एक शेतकऱ्याचे मतदान घेण्यापेक्षा 2लखात् 20 लाडक्या बहिणीचे मतदान घेऊ...शिंदे प्याटर्न...यांला सत्ता पाहिजे बाकी काही नको...
@sheshpalchavhan76126 күн бұрын
दामू इंगोले एक छान व्यक्ती आहे शेतकरी साठी लढत आहे
@mh24latur833 күн бұрын
सरकारला काय हो बोलायचं आणि निघून जायचं
@vaibhavrahate7298 күн бұрын
खरता सर आमच्या मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023रब्बी पिक विमा मिळाला नाही?काहि शेतकऱ्यांना न तक्रार करतांना मिळेल?पन बरेच शेतकऱ्यांना आजुन प्रतिषा आहे.खरात सर तुमच्या कुन आम्हाला अपेक्षा आहे?तुमच्या च्यायनल मार्फत.
@harshadjadhav91048 күн бұрын
खर आहे कर्ज माफी झालीच पाहिजेत
@rajuwagh64368 күн бұрын
भावी आमदार दामु अण्णा इंगोले
@sheshpalchavhan76126 күн бұрын
100% शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे
@JaysingTiwari8 күн бұрын
100%बरोबर आहे
@vitthaldeshmukh39678 күн бұрын
फडणवीस साहेबाची मुलाखत घ्या 😢😢 कृषी मंत्री सुध्दा द्या
@bhagwatburle63003 күн бұрын
निवडूनु के पुरते सगळे आहेत शेतकरी चा विचार केला जात नाही
@AjinathSangale-n4g8 күн бұрын
पिक कर्ज माफ झाले पाहिजे नक्की
@prakashkhumkar27408 күн бұрын
भाजपा विरोधी आहे हे कळून चुकले .निवडणूक मध्ये इंगा दाखवा घरी बसवा मगच कळणार किसानाची किमत
@amolkondankar88748 күн бұрын
1 रुपयाचा पीक विमा कळतात 56 हजार पीकविमा कंम्पणीला देतात 56 हजार शेतकऱ्यांना दया
@rupeshdeshmukh48487 күн бұрын
कोणताही शेतकरी मोर्चा म्हटलं तर जरांगे पाटील च्या मेळाव्या पेक्षा मोठा पाहिजे लोक फक्त घरून गप्पा करतात पण मोर्च्यात यायला तयार नाहीत म्हणून ही परिस्थिती आहे
@haridasdhoke63212 күн бұрын
बरोबर
@amolwankhade49716 күн бұрын
शेतकऱ्यांचा वापर करून घेतात शेतकरी नेते माणून
@ramdasgund34407 күн бұрын
मतदानाच्या दिवसापर्यंत शेतकरी सर्व काही विसरून जातात आणि तेच करतात या सर्व फालतू चर्चा आहेत.
@nagesh_suryawanshi8 күн бұрын
कर्जमाफी केली नाही पिकविमा भरीव मिळवुन दिला नाही आता विरोधी बाकावर बसायला तयार रहा...
@BhagwatBarse8 күн бұрын
शेतकरी खूप हलकीच जीवन जगत आहे शेतकऱ्याचे पूर्ण लक्ष कर्जमाफीच्या विषयावर लागून राहिले आहे सरकारने अशा नकली योजना कितीही जरी अमलात आणल्या तरी सत्ता पालट करण्याची ताकद शेतकऱ्या मध्येच आहे
@kishorpatil7908 күн бұрын
शेतकरी माणूस मरेल. 1500रुपये महिला जगेल.
@vijurewanshete8 күн бұрын
अहो साहेब तक्रार करूनही पैसे मिळत नाही
@gopaltambole47908 күн бұрын
रबी 2023 चा केल्म केला असून अजुन पैसे मिळाले नाही
@sandippawar39698 күн бұрын
सोयाबीन चे भाव वाढतील का भाऊ..please reply..
@kishorpatil7908 күн бұрын
जनतेला आता या सरकार कायम निरोप देया. विधानसभा इलेक्शन मध्ये जनतेचा आकोर्श समजेल. का 1500रुपये मध्ये जनता भुलनजाईल का.
@DhanrajJadhav-me6rq8 күн бұрын
. कर्ज माफी नाही झाली तर B J P सरकार राहनार नाही दोन हजार चौदाला देवेंद्र फडवणीस म्हणत होता सोयाबीन ला सहा हजार भाव देतो आता सरकारमधे येऊन दहा वर्षे पुर्ण होत आहेत चार हजार दोनशेच भाव लागत आहे सोयाबीनला आता सत्तेत येणे कठीण आहे
@vitthaldeshmukh39678 күн бұрын
कर्ज माफी करा, लाडकी बहीण योजना बंद करा, पान कर्ज माफी करा 😢😢
@ravindrabhodkhe8318 күн бұрын
भाऊ पिक विमा क्लेम य 2 4 ऑगस्टला केली पण अजून सर्वे झाला नाही कंपनीला फोन केला 4 ते 5 दिवसात सर्व्हे होऊन जाईन असे सांगतात पण अजून ही कंपनीचा सर्वै आला नाही वर्धा जिल्हा कारंजा (घाडगे)
@sachinparhad1638 күн бұрын
लाडक्या बहिणीला दिले तरी चालेल परंतु अम्मा शेतकऱ्यांचा सुद्धा कुठेतरी सरकारने विचार करायला पाहिजे होता
@vitthaldeshmukh39678 күн бұрын
रबी तक्रार करूनही अधिकारी आले नाही 2023 सर 😢😢
@HaleemShaikh-i7g8 күн бұрын
सोयाबीन नैफेड नोनदनी शुरू झाली पण 3तरखेचि नोनद आज 18 तरखेचा नोनद शुरू आहे मि 7तरखेला कागद दिले माझी नौद झाली नहीं माझे नंबर कदी येनार महित नहीं व्यापार्यांचिच नोद शुरू आहे याचा कोनी वाली नहीं
@ShetkariBrand-n3o7 күн бұрын
शेतकऱ्याने एक ही मतदान करू नका बीजेपीला
@rajeshwarkale3615Күн бұрын
मुलाखत इंगोले साहेबाची आहे की खरात साहेबाची प्रश्न विचारणारा ज्यास्त बोलतो
@balajithetethete20788 күн бұрын
एकदम बरोबर
@sagarsuradkar22988 күн бұрын
भाऊ आम्हाला पिक विमा मिळाला नाही आम्ही तक्रार सुद्धा केली आहे आमचा मंजूर आहे
@ganeshLakade-z1q8 күн бұрын
भा ज पा या वेळेस येत नाही मि एक शेतकरी
@kingkailassanap8 күн бұрын
सर मला चार एकरावर दोन हजार रुपये विमा आलेला आहे आणि कर्जमाफी झालेलीच पाहिजे
@ramakantgore7258 күн бұрын
शेती वरील सर्व कर्ज अनैतिक आहे,ते माफ झालेच पाहिजे.
@GaneshGoley-g3o8 күн бұрын
भावी आमदार दामू आण्णा
@mahadevnagargoje11418 күн бұрын
शेतकरयांना फसवलं जातंय.शेती मालाला योग्य भाव देण्याची नियत सरकार ची नाही.
@mangeshaaru38026 күн бұрын
❤
@copssomnath908 күн бұрын
सर मी तर पाउस झाला तेव्हा लगेच केला तर अजुन माझा सर्वे झाला नाही
@YuvrajMahajan-go7ty7 күн бұрын
शेतकरी समस्या सोडविण्यासाठी ओरिजनल शेतकरी निवडून दिले पाहिजे फक्त अभ्यासू असले पाहिजे